सरकार देशाला लुटण्याचे काम करतंय

मुंबई

। मुंबई । विशेष प्रतिनिधी । 

भांडवलदारांना योग्य असे, कायदे मंजूर करून देशातील शेतकरी व कामगारांना वेठीस धरण्याचे काम मोदी सरकार करत आहे.मोदी सरकारने जुलमी कायदे लादण्याचे काम केले आहे. देशातील गोरगरीबांना मिळणारे धान्य बंद करण्याची व्यवस्था या सरकारची आहे. वेगवेगळ्या सरकारी  कंपन्या संस्थाचे खासगीकरण करून देशाची वाट लावण्याचे काम केले आहे. त्यांना रोखण्यासाठी शेतकरी, कामगार एकत्र आले आहेत

Exit mobile version