• Login
Friday, March 6, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राजकीय

कुलाबा-रायगड लोकसभा मतदारसंघात 17 लढती

Krushival by Krushival
April 2, 2024
in राजकीय, रायगड
0 0
0
आधी लोकसभा निवडणुकीचे पडघम
0
SHARES
275
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

सहा वेळा शेकापची बाजी

| रायगड | खास प्रतिनिधी |

सुरुवातीचा कुलाबा आणि आताच्या रायगड लोकसभा मतदारसंघासाठी 17 वेळा लढत झाली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने शेकाप आणि काँग्रेस या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्येच सलग 14 वेळा लढत झाली. असून त्यामध्ये आठ वेळा काँग्रेस आणि सहा वेळा शेकापचा उमेदवार विजयी झाला आहे. 2009 आणि 2014 साली शिवसेनेकडे असणारा हा मतदार संघ 2019 साली राष्ट्रवादी काँग्रेसने शेकापच्या मदतीने आपल्याकडे घेतला होता.

रायगड जिल्ह्यामध्ये सुरुवातीला शेकाप आणि काँग्रेस असे दोनच प्रमुख पक्ष होते. त्यांच्यामध्येच तुल्यबळ लढत झाली आहे. या कालावधीत प्रत्येक कार्यकर्ता हा आपापल्या पक्षासाठी कायम तत्पर होता. दोन्ही पक्षांमध्ये कमालीची खुन्नस होती. काही निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची डोकी देखील फुटली आहेत. पोलीस ठाण्यात राजकीय गुन्हे मोठ्या प्रमाणावर दाखल होत असत. आज राजकीय परिस्थिती बदलली आहे.

1952 साली झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे सी.डी.देशमुख (1,12,823) निवडून आले होते. देशमुख हे देशाचे पहिले अर्थमंत्री होते. त्यांनी शेकापचे राजाराम राऊत (70,785) यांचा पराभव केला होता. 1957 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत शेकापने मागील पराभवाचे उट्टे काढले होते. शेकापचे राजाराम राऊत (1,21,033) यांनी काँग्रेसच्या दत्तात्रेय कुंटे (57,558) यांचा पराभव केला होता.

1962 साली काँग्रेसचे भास्कर दिघे (98,680) विजयी झाले, त्यांनी शेकापचे राजाराम राऊत (69,638) यांना पराभूत केले होते. 1967 साली झालेल्या निवडणूकीत शेकापचे डि.के.कुंटे (1,64,468) यांनी काँग्रेसचे व्ही.एस. रणदिवे (1,29,656) यांना पराभवाची चव चाखालया लावली होती. 1971 साली काँग्रेसचे शंकर सावंत (1,28,082) विजयी झाले होते, त्यांनी शेकापच्या दत्ता पाटील (81,883) यांचा पराभव केला होता.

1977 साली शेकापचे दिनकर पाटील (1,99,463) यांनी काँग्रेसच्या शंकर सावंताचा (1,46,142) पराभव केला होता. 1980 साली ए.टी. पाटील हे काँग्रेसच्या तिकीटावर लढले होते. पाटील यांनी 1,60,524 विजयी मते मिळवली होती. त्यांनी शेकापच्या दिनकर पाटील यांना धुळ चारली होती. दिनकर पाटील यांना 1,11,104 मते मिळाली होती. दत्ता खानविलकर हे जनता पार्टीकडून निवडणुकीत उभे होते. त्यांना 87,614 मते मिळाली होती.

1984 साली शेकापचे डि.बी. पाटील यांना 2,11,194 मते मिळाली होती, तर काँग्रेसचे अंतुले यांनी काँग्रेसबरोबर फारकत घेत तराजु या चिन्हावर अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यांना दुसर्‍या क्रमांकाची 1,73,270 मते मिळाली होती, तर काँग्रेसचे ए.टी.पाटील यांना 63,032 मतांवर समाधान मानावे लागले होते.

1991 सालच्या निवडणुकीत काँग्रेसचे ए.आर.अंतुले हे 2,19,639 मते मिळवत ते विजयी झाले होते. शेकापचे दत्ता पाटील यांना 1,79,933 मते मिळाली होती, तर शिवसेनेचे सतिश प्रधान हे 96,880 मते मिळवत तिसर्‍या स्थानी राहिले होते. 1996 साली पुन्हा काँग्रेसचे ए. आर. अंतुले (2,13,187) हे विजयी झाले. त्यांनी शिवसेनेच्या अनंत तरे (2,09,180) यांचा पराभव केला, शेकापचे दत्ता पाटील (1,84,464) हे तिसर्‍या स्थानी राहिले होते. 1998 साली मात्र शेकापने पराभवाचा बदला घेतला. शेकापचे रामशेठ ठाकूर यांना 2,48,353 मते मिळाली आणि ते विजयी झाले. काँग्रेसच्या ए. आर. अंतुले यांना 2,39,227, तर शिवसेनेच्या अनंत तरे यांना 2,08,459 मते मिळाली ते तिसर्‍या स्थानी राहिले होते. त्यानंतर 1999 साली वाजपेयी सरकार अल्पमतात आल्याने गडगडले होते. 1999 साली पुन्हा निवडणुका लागल्या त्यामध्ये पुन्हा शेकापचे रामशेठ ठाकूर (2,74,361) यांनी बाजी मारली होती. शिवसेनेचे डी.बी. पाटील (2,31,264 ), तर काँग्रेसच्या पुष्पा साबळे यांना 1,48,146 मते मिळाली होती.

2004 साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या ए. आर. अंतुले यांनी कमबॅक केले. त्यांनी 3,12,225 मते मिळवत विजयी झाले होते. शेकापचे विवेक पाटील यांना 2,80,355 मते मिळाली, तर शिवसेनेचे शाम सावंत यांना 1,64,242 मते मिळाली होती. 2009 साली शिवसेनेच्या अनंत गीते (4,13,542 ) यांनी काँग्रेसच्या ए.आर.अंतुले (2,67,025 ) यांचा पराभव केला. 2014 साली पुन्हा शिवसेनेचे अनंत गीते विजयी झाले. गीतेंना 3,96,178 मते मिळाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांना 3,94,068 मते मिळाली त्यामध्ये तटकरेंचा पराभव झाला. शेकापचे रमेश कदम यांना 1,29,730 मते मिळाली होती. 2019 साली राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांना 4,86,968 मते मिळाली त्यामध्ये ते विजयी झाले, तर अनंत गीते यांना 4,55,530 मते मिळाली होती.

Related

Tags: indiakrushival mobile appkulabaLok Sabha constituenciesmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspolitical newspoliticsraigadShekap's betsocial media newssocial news
Previous Post

पनवेल पत्रकार विकास मंचाने वाहिली स्व. मिनाक्षीताई पाटील यांना श्रद्धांजली

Next Post

महिलेचा खून करणारा अटकेत

Krushival

Krushival

Related Posts

बोहरी समाज हॉलसमोर अतिक्रमण
कर्जत

बोहरी समाज हॉलसमोर अतिक्रमण

March 6, 2026
अलिबाग

केतकीचा मळा येथे विशेष महिला मेळावा

March 6, 2026
सिलेंडरमधून गॅस चोरणारी टोळी सक्रिय
sliderhome

रायगडमध्ये गॅसचा तुटवडा

March 6, 2026
जिल्ह्यात ‌‘चायनीज मांजा’वर दोन महिन्यांची बंदी
sliderhome

जिल्ह्यात ‌‘चायनीज मांजा’वर दोन महिन्यांची बंदी

March 6, 2026
sliderhome

दिव्यांग कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात

March 6, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
पनवेल

महिला दिनानिमित्त योगा सत्राचे आयोजन

March 6, 2026
Next Post
महिलेचा खून करणारा अटकेत

महिलेचा खून करणारा अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?