• Login
Saturday, July 25, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

जासईतील शेतकऱ्यांना दिलासा

Santosh Raul by Santosh Raul
January 17, 2024
in sliderhome, उरण, रायगड, शेती
0 0
0
जासईतील शेतकऱ्यांना दिलासा
0
SHARES
474
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

संदेश ठाकूर आणि ॲड. राहुल ठाकूर यांच्या प्रयत्नाला यश

| उरण | प्रतिनिधी |

उरण तालुक्यातील जासई येथे 2015 रोजी झालेले भूसंपादन व निवाडा बेकायदेशीर असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे जासई येथील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून 2013च्या कायद्यानुसार जमीन खरेदीची रक्कम व इतर सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे याचिकाकर्ते संदेश ठाकूर आणि ॲड.राहुल ठाकूर यांच्या प्रयत्नांना यश आल्याचे समोर आले आहे.

भूसंपादन कायदा 1894 कायद्याअंतर्गत अधिसूचना 2009 मध्ये जाहीर करण्यात आली होती. 2012 मधे घोषणा प्रकाशित करण्यात आली. दरम्यानच्या काळात नवीन भूसंपादन व पुनर्वसन कायदा 2013 केंद्रात मंजूर झाला. तो कायदा शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला. बाजारभावाच्या चौपट रोख रक्कम व 20 टक्के विकसित भूखंड व इतर पुनर्वसनाचे अनेक लाभ देणार असताना सिडको आणि उपजिल्हाधिकारी मेट्रो सेंटर उरण यांनी शेतकऱ्यांना अधिकचा मोबदला मिळू नये, म्हणून जुन्या 1894 च्या कायद्यानुसार फक्त 50 हजार रूपये प्रति गुंठा दर निश्चित करून निवाडा जाहीर करून शेतकऱ्यांची फसवणूक केली. हाच मुद्दा पकडून जासईचे जमीन मालक असलेले चिरले गावचे रहिवासी संदेश विठ्ठल ठाकूर यांनी 25 जमीन मालकांसह 1894 च्या कायद्यानुसार रद्द होत असलेल्या एकूण 7 हेक्टर 13 गुंठे जमीनीबाबत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. 2017 रोजी कायदेतज्ञ ॲड. राहुल ठाकूर यांच्यामार्फत 2017 मध्ये याचिका दाखल केली. गेली सहा वर्षे न्यायालयीन लढा सुरु होता. अखेर या याचिकेवर न्यायाधीश कुलाबावाला, साठे यांच्या खंडपीठात सुनावणी झाली. या सुनावणीत खंडपीठाने 22 एप्रिल 2015 रोजी झालेले भूसंपादन अवैध, बेकायदेशीर असल्याचे शिक्कामोर्तब करून रद्द ठरवले. त्याबाबतचे आदेश 16 जानेवारीला दिले आहेत.

ज्या शेतकऱ्यांना प्रतिगुंठा 50 हजार रुपये जमीनीचा भाव दिला होता. त्या शेतकऱ्यांच्या जमीनीचे नवीन भूसंपादन 2013 च्या कायद्यानुसार भूसंपादन करावे, असे आदेश न्यायालयाने दिल्याने जमीन मालकांना 2024 च्या बाजारमूल्याच्या दुप्पट रक्कम आणि शंभर टक्के दिलासा रक्कम म्हणजेच जमिनीच्या बाजारमूल्याच्या 4 पट नुकसान भरपाई म्हणजेच 40 ते 50 लाख प्रतिगुंठा मोबदला द्यावा लागणार आहे. तसेच 20 टक्के विकसित भूखंड आणि पुनवर्सनाचे इतर लाभ द्यावे लागतील.

मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या निकालानुसार 1894 च्या जुन्या कायद्याअन्वये सुरू केलेले कोणतेही भूसंपादन जे 2013 चा नवीन सुरू होईपर्यंत पूर्ण झाले नाही, अशा सर्व प्रकरणांमध्ये 2013 च्या कायद्यानुसार 4 पट मोबदला मंजूर करून ॲवार्ड जाहीर करणे आवश्यक आहे. 013 च्या नवीन कायद्यानुसार सर्व भूसंपादन 20 मार्च 2015 रोजी पूर्वी जाहीर करणे आवश्यक होते. त्यामुळे जमीन मालक संदेश ठाकूर आणि नवी मुंबईचे कायदेतज्ञ ॲड.राहुल ठाकूर आणि ॲड.संकेत ठाकूर,ॲड.सुश्मिता भोईर यांनी खंडपीठासमोर अनेक पुरावे सादर केले व आक्रमक युक्तिवाद करून आपली भक्कम बाजू मांडली. महाराष्ट्र सरकार, सिडको आणि एमएमआरडीच्या वकीलांसमोर त्यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने लढा दिला.

या निकालाप्रमाणेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठीच्याही भूसंपादनास आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. ते भूसंपादनसुध्दा रद्द होण्याची दाट शक्यता आहे. या निकालाने आशा पल्लवित झाली आहे.

ॲड.राहुल ठाकूर

प्रकल्प आणि भूसंपादनाच्या नावाखाली सिडको जमीन मालक शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे. प्रकल्पग्रस्तांच्या उपजिविकेचे साधन हिसकावणाऱ्या सिडकोला कोणतेही आंंदोलन, मोर्चे न काढता कायद्याने धडा शिकवला आहे.त्याचा शेतकऱ्यांना प्रचंड आनंद झाला आहे. सुरुवातीला 50 हजार रुपये देण्यात आले. तुटपुंजी रक्कम देऊन शेतकऱ्यांची मोठी चेष्टा केली आहे. गेल्या सात वर्षापासून आम्ही शेतकरी न्याय हक्कासाठी लढा देत आहोत. आम्हाला गुंठा एक कोटी रुपये मिळावे, अशी मागणी आहे. मात्र 70 ते 80 लाख रुपये आम्ही मिळविणारच.

संदेश ठाकूर, याचिकाकर्ते

Related

Tags: farmersfarmers protestindiaindia newskrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial media newssocial newsuranuran news
Previous Post

सार्वजनिक बांधकाम विभागाचा सावळा गोंधळ

Next Post

देशी बनावटीचे पिस्तूल विकणारा अटक

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

रोहा तालुक्यात भातलागवडीची लगबग
रायगड

रोहा तालुक्यात भातलागवडीची लगबग

July 25, 2026
अवघ्या 44 तासांत खुनाचा गुन्हा उघड; गुजरातमधून आरोपीला अटक
sliderhome

अवघ्या 44 तासांत खुनाचा गुन्हा उघड; गुजरातमधून आरोपीला अटक

July 25, 2026
स्वच्छता कर्मचाऱ्यांना पीपीई किटचे वाटप
रायगड

स्वच्छता कर्मचाऱ्यांना पीपीई किटचे वाटप

July 25, 2026
Shahapur Land Scam: शहापूर भूसंपादन घोटाळ्यात, महसूल यंत्रणा जाळ्यात
sliderhome

Shahapur Land Scam: शहापूर भूसंपादन घोटाळ्यात, महसूल यंत्रणा जाळ्यात

July 24, 2026
जिल्ह्यात तीन दिवस ड्राय डे
sliderhome

उद्या राज्यात ड्राय डे

July 24, 2026
CJP Protest: सरकारला सीजेपीच्या तीन पैकी दोन मागण्या मान्य
sliderhome

CJP Protest: सरकारला सीजेपीच्या तीन पैकी दोन मागण्या मान्य

July 24, 2026
Next Post
कॉलेज तरुणांच्या दोन गटात हाणामारी

देशी बनावटीचे पिस्तूल विकणारा अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?