हिंदु जनजागृती समितीचा प्रश्न। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।2 ऑगस्ट 2016 दिवशी झालेल्या अतिवृष्टीत रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीवरील पूल वाहून...
Read moreDetailsमहाडच्या स्वच्छतेसाठी विविध महापालिकेच्या सहकार्याने शहराच्या स्वच्छतेला सुरुवात । महाड । वार्ताहर । गेल्या आठवड्यात मुसळधार पावसामुळे पुराचा तडाखा बसलेल्या...
Read moreDetailsसर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन| महाड | वार्ताहर |कोकणासह राज्यात कुठलीही आपत्ती ओढवली की मदती साठी जाती पातीच्या भिंती पार करून...
Read moreDetails1 कोटी 68 लाख रुपयांचे वितरणजिल्हाधिकारी निधी चौधरी यांची माहिती । अलिबाग । विशेष प्रतिनिधी । महाड आणि पोलादपूर तालुक्यातील...
Read moreDetailsश्रीवर्धन | आनंद जोशी| यंदाच्या अतिवृष्टीमुळे महाड, तळीये, चिपळूण, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर अशा अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आणि घरांमध्ये...
Read moreDetailsचिपळूण आणि महाड येथील पूरग्रस्त भागात वर्ल्ड सेंट्रल किचनच्या सहयोगाने दररोज १५,००० थाळ्या पुरविणार मुंबई | प्रतिनिधी | मुसळधार पावसाने...
Read moreDetailsपुरातील पाण्यातून वाचविले अनेकांचे प्राण महाड | प्रतिनिधी | महाड शहरातील तांबड भुवन व कुंभार आळीचा भाग हा सावित्री नदी...
Read moreDetailsग्रामस्थांचा महाड तालुक्याशी संपर्क तुटला:युवानेते रणधीर कनोजे माणगाव | सलीम शेख | महाड तालुक्यापासून 40 किमी अंतरावर आत रायगडच्या पायथ्याजवळ असणारी ऐतिहासिक गावे वारंगी, वाघेरी व पाने या गावांकडे जाणारा रस्ता जोरदार झालेल्या अतिवृष्टीमुळे खचला आहे.त्यामुळे वरील गावांतील ग्रामस्थांचा बाजारपेठ व महाड तालुक्याशी संपर्क तुटला असल्याचे मूळ पाने गावचे रहिवाशी व सध्या माणगाव स्थायिक झालेले येथील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी ग्रामपंचायत सदस्य रणधीर महादेव कनोजे यांनी शुक्रवार दि.३० जुलै रोजी सकाळी प्रसार माध्यमांजवळ बोलताना सांगितले. रायगडच्या पायथ्याजवळ असणारी वारंगी, वाघेरी व पाने या गावातील लोकांना महाड हि मोठी बाजारपेठ असून महाड हे तालुक्याचे ठिकाण असल्याने विविध शासकीय कामानिमित्त येथील ग्रामस्थांना महाडला यावे लागते.या ग्रामस्थांचा बिरवाडीपासून पुढे काही अंतरावर रस्ता खचल्यामुळे महाड बाजारपेठ आणि तालुक्याशी संपर्क तुटला आहे. या गावांतील लोकांची वाहतूक थांबल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.वरील गावांतील किरकोळ दुकानदारांचे देखील किराणा साहित्य संपले आहे.या गावात गेली 8 दिवस वीज नाही.लहान मुले अंधारात आहेत त्यामुळे वयस्कर ,अपंग ,विधवा,मोलमजुर या लोकांची परिस्थिती गंभीर व हलाखीची झाली आहे. तरी कोणाला मदत करायची असेल तर या गावातील लोकांना देखील मदतीची गरज आहे.हि गावे पूर्वपरिस्थितीमुळे व खचलेल्या रस्त्याच्या समस्यांमुळे संकटात असून दानशूर व्यक्ती,संस्था,संघटना,ट्रस्ट यांनी एक हात मदतीचा देऊन या गावांना सहकार्य करावे असे आवाहन युवानेते कनोजे यांनी केले आहे.
Read moreDetails। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।मागील आठवडयात रायगड जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील तब्बल आठ रस्ते बंद झाले आहेत....
Read moreDetailsमहाड | चंद्रकांत कोकणे |जलप्रलयाने हाहाकार उडवून दिलेल्या महाडनगरीची अवस्था अतिशय शोचनिय अशीच झाली आहे. बघावे तिकडे चिखलाचे साम्राज्य, घरातील...
Read moreDetails| Wednesday | +30° | +28° | |
| Thursday | +31° | +27° | |
| Friday | +31° | +28° | |
| Saturday | +29° | +27° | |
| Sunday | +31° | +27° | |
| Monday | +31° | +29° |
Designed and Developed by Webroller.in
You cannot copy content of this page