• Login
Monday, April 6, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

चिरनेरच्या स्वातंत्र्यलढ्याला मोठी परंपरा

Krushival by Krushival
September 25, 2022
in sliderhome, उरण, राजकीय, रायगड
0 0
0
चिरनेरच्या स्वातंत्र्यलढ्याला मोठी परंपरा
0
SHARES
30
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आ.बाळाराम पाटील यांचे प्रशंसोद्गार
हुतात्म्यांना अभिवादन,पोलिसांची सलामी

| चिरनेर | वार्ताहर |

चिरनेर गाव स्वातंत्र्य लढ्याचे सुवर्णपान आहे या गावाला भारतीय स्वातंत्र्याच्या जाज्वल्य इतिहासाची परंपरा लाभली, हे या भूमीचे मोठे भाग्य आहे असे गौरव उदगार आ.बाळाराम पाटील यांनी रविवारी ( 25 सप्टेंबर) चिरनेर येथे हुतात्मादिन कार्यक्रमात काढले 25 सप्टेंबर 1930साली ब्रिटिश सरकारच्या जंगल कायद्याच्या विरोधात चिरनेरच्या अक्कादेवी माळरानावर जंगल सत्याग्रह झाला होता या जंगल सत्याग्रहाचा 92 वा हुतात्मा स्मृतिदिन साजरा करण्यात आला यावेळी या नियोजित कार्यक्रमात पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

देशभक्तांच्या स्मृती प्रित्यर्थ चिरनेर येथे उभारण्यात आलेल्या हुतात्मा स्मृतीस्तंभाला माजी खासदार अनंत गीते, आ. बाळाराम पाटील यांनी प्रारंभी पुष्पचक्र अर्पण करीत अभिवादन केले. यावेळी माजी आमदार मनोहर भोईर, उद्योगपती पी.पी. खारपाटील, पनवेल मनपा विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे,राजिपचे माजी सदस्य बाजीराव परदेशी, शिवसेनेचे उरण तालुका प्रमुख संतोष ठाकूर, उद्योगपती राजेंद्र खारपाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत पाटील शिवसेनेचे बबन पाटील, सभापती समिधा म्हात्रे, उपसभापती शुभांगी पाटील, तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील, सरपंच संतोष चिर्लेकर जेएनपीटीचे विश्‍वस्त भूषण पाटील, माजी सभापती भास्कर मोकल, नाभिक समाजाचे अध्यक्ष अरूण जाधव तसेच अन्य मान्यवरांनीही स्मृति स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करीत आदरांजली वाहिली.

अनेक हुतात्म्यांच्या बलिदानातून मिळालेले स्वातंत्र्य चिरकाल टिकवणे ही आपणा सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. आपण जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष असताना हुतात्म्यांच्या शिल्प चित्रे उभारण्यात आली. त्यामुळे नव्या पिढीला हा इतिहास समजू शकला. ज्यांच्या बलिदानामुळे भारतीय स्वातंत्र्याची पहाट उगवली त्या हुतात्म्यांची स्मारके पुढील पिढीला दीपस्तंभासारखीच प्रेरणादायी ठरतील.

– आ. बाळाराम पाटील

जंगल सत्याग्रहातील हुतात्मे हे स्वातंत्र्यलढ्याचे घटक आहेत असे प्रतिपादन माजी खासदार अनंत गीते यांनी केले. गांधींच्या सविनय कायदेभंग चळवळीचा एक भाग म्हणून चिरनेर या ऐतिहासिक गावात जंगल सत्याग्रह झाला. जंगल सत्याग्रह या नावातूनच सत्याग्रहाचा हेतू स्पष्ट होतो असे ते म्हणाले. येथे पूर्वी शेती फार कमी होती आणि जंगलांचे प्रमाण जास्त होते त्यामुळे येथील दुर्गम भागातील जनतेचे जंगल हे उपजीविकेचे महत्त्वाचे साधन होते परंतु ब्रिटिश सरकारने जंगल तोडीला बंदी घातली होती या ब्रिटिश सरकारच्या जंगल कायद्याच्या विरोधात चिरनेर येथे जंगल सत्याग्रह करण्यात आला हा सत्याग्रह संपूर्ण भारतात गाजला होता,असेही गीते यांनी नमूद केले.

स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानातून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले त्यामुळे स्वतंत्र भारत स्वतंत्र हिंदुस्तान म्हणून आपण आनंदाने जगत आहोत . हुतात्म्यांच्या व स्वातंत्र्यसैनिकांच्या नातेवाईकांचा गौरव करणे हे आपली नैतिक जबाबदारी आहे. चिरनेरच्या हुतात्म्यांना अभिवादन करण्याची माझी ही दुसरी वेळ आहे.

– अनंत गीते,माजी केंद्रीय मंत्री

पोलिसांच्यावतीने बिगूल वाजवून व बंदुकीच्या तीन फैर्‍या झाडून शासकीय इतमामात स्वातंत्र्यलढ्यातील वीरांना मानवंदना देण्यात आली. यावेळी हुतात्मा अमर रहे च्या जयघोषाने चिरनेर परिसर दुमदुमून गेला. दरम्यान हुतात्म्यांच्या व स्वातंत्र्यसैनिकांच्या नातेवाईकांचा माजी खासदार अनंत गीते, आ. बाळाराम पाटील व अन्य मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

प्रारंभी सरपंच संतोष चिर्लेकर, उपसरपंच प्रियांका गोंधळी , राजिपचे सदस्य बाजीराव परदेशी, उपसभापती शुभांगी पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. प्रास्ताविक सरपंच संतोष चिरलेकर यांनी केले. यावेळी नटवर्य नाना पाटील या नवीन बांधण्यात आलेल्या रंगमंचाचे उद्घाघाटन गीते यांच्या हस्ते करण्यात आल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र भगत यांनी केले. तर उपस्थित मान्यवरांचे आभार धनेश ठाकूर यांनी व्यक्त केले

Related

Tags: balaram patilchirnerkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigadskpuran
Previous Post

जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे महिलांची थायरॉईड तपासणी

Next Post

साडेचार लाखांचे चोरटे खैर जप्त

Krushival

Krushival

Related Posts

उसडीत बेकायदेशीर खाण पुन्हा सुरु; महसूल विभाग निद्रावस्थेत?
sliderhome

उसडीत बेकायदेशीर खाण पुन्हा सुरु; महसूल विभाग निद्रावस्थेत?

April 5, 2026
बदलत्या काळातही बैलगाडीचे महत्त्व कायम
मुरुड

बदलत्या काळातही बैलगाडीचे महत्त्व कायम

April 5, 2026
कर्जत शहरातील एकमेव मैदान बंदिस्त करू नये
कर्जत

कर्जत शहरातील एकमेव मैदान बंदिस्त करू नये

April 5, 2026
रामराज प्रीमियर लीगच्या दुसऱ्या दिवशी चार संघ उपउपांत्य फेरीत दाखल
अलिबाग

रामराज प्रीमियर लीगच्या दुसऱ्या दिवशी चार संघ उपउपांत्य फेरीत दाखल

April 5, 2026
रामराज विभाग प्रीमिअर लीगने ग्रामीण खेळाडूंना व्यासपीठ दिले: चित्रलेखा पाटील
sliderhome

रामराज विभाग प्रीमिअर लीगने ग्रामीण खेळाडूंना व्यासपीठ दिले: चित्रलेखा पाटील

April 5, 2026
मापगाव प्रीमियर लीग उत्साहात
अलिबाग

मापगाव प्रीमियर लीग उत्साहात

April 5, 2026
Next Post
साडेचार लाखांचे चोरटे खैर जप्त

साडेचार लाखांचे चोरटे खैर जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?