| चिरनेर । वार्ताहर ।
तालुक्यातील सर्वच भागांत मंगळवारी (ता. 21) पहाटे अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. शेतकर्यांच्या भाजीपाला, टोमॅटो व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. टोमॅटो लागवड क्षेत्रात संपूर्ण पाणीच पाणी झाल्याने विक्रीस तयार असलेले टोमॅटो खराब झाले आहेत. लागवडीवर केलेला खर्च वाया गेला आहे. तर वीटभट्टीचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
भाजीपाल्याचे नुकसान
-
by Krushival
- Categories: उरण, रायगड
- Tags: krushival mobile appmarathimarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsmarathinewsmarathinewspapernewsnews indianews paperonline marathi newsraigadsocialsocial mediasocial media iconssocial media managesocial media managersocial media newsSocial Media trendssocial newssocial workuranuran newsuran raigadyoutubeyoutube studio
Related Content
खालापूरमध्ये जनतेच्या हक्कांचा एल्गार
by
Sanika Mhatre
July 31, 2026
पनवेलमधून हजारो कार्यकर्ते जाणार
by
Sanika Mhatre
July 31, 2026
पतसंस्था ही एक महत्त्वाची व्यवस्था : ॲड.दिपक पटवर्धन
by
Antara Parange
July 31, 2026
Pen Ganesh idol: बाप्पांच्या आगमना आधीच पेणच्या गणेशमूर्तींवर पावसाचा घाला
by
Sanika Mhatre
July 31, 2026
रस्ता रुंदीकरणासाठी तोडलेली झाडे लावणार कोण?
by
Antara Parange
July 31, 2026
Medical Negligence Case: नवजात बाळाच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरांवर गुन्हा
by
Sanika Mhatre
July 31, 2026