• Login
Monday, January 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

शेतकऱ्यांची नुकसानभरपाई अडकली केवायसीत

Sanika Mhatre by Sanika Mhatre
June 24, 2025
in sliderhome, अलिबाग, रायगड, शेती
0 0
0
शेतकऱ्यांची नुकसानभरपाई अडकली केवायसीत
0
SHARES
48
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

करोडो रुपयांचा निधी शासनाच्या तिजोरीत

| अलिबाग | प्रमोद जाधव |

ऑगस्ट व ऑक्टोबर 2024 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये रायगड जिल्ह्यातील भातपिकांसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले. 22 हजार 433 शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला. नुकसानभरपाई म्हणून शासनाकडून करोडो रुपयांचा निधी प्रशासनाच्या तिजोरीत जमा झाला आहे. मात्र, केवायसी न केल्याने 22 हजार 153 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये भरपाई अद्याप जमा झाली नाही. त्यामुळे तिजोरी भरली, परंतु शेतकऱ्यांची झोळी अद्यापपर्यंत खालीच असल्याचे चित्र या आकडेवारीनुसार दिसून आले आहे. याबाबत जिल्हाभरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

रायगड जिल्ह्याला अवकाळी पावसासह अतिवृष्टीचा फटका कायमच बसत आहे. मागील पाच वर्षांपूर्वी निसर्ग चक्रीवादळात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. दरवर्षी अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होते. या नुकसानीची भरपाई मिळेल, या आशेवर शेतकरी असतो. परंतु, शासनाच्या काही जाचक अटी-शर्तींमुळे शेतकऱ्यांपर्यंत नुकसानभरपाई पोहोचत नसल्याचा प्रकार समोर आला आहे. मागील वर्षी ऑगस्ट व ऑक्टोबर 2024 मध्ये अतिवृष्टी झाली. मुसळधार पावसामध्ये भातपिकांसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामध्ये सह हजार 793.67 हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. 22 हजार 433 शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला. शासनाकडून नुकसानीचा पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यातील कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, व तलाठी यांच्यामार्फत पंचनामे करण्यात आले.

शेतकऱ्यांनी आधारकार्ड, बँक पासबुकची छायांकित प्रत तलाठी, ग्रामसेवक कृषी सहाय्यकांकडे दिली. नुकसानीचा अहवाल तयार करून जिल्हा प्रशासनाकडून शासनाकडे पाठविण्यात आला. मात्र, 2025 उजाडूनही शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नाही. शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत होते. अखेर मार्चनंतर भरपाईचा निधी जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आला. एकूण नऊ कोटी 41 लाख रुपयांचा निधी शासनाकडून देण्यात आला. तालुकास्तरावर निधी वितरीत करण्यात आला आहे. मात्र, नऊ कोटी रुपयांपैकी फक्त 10 लाख 33 हजार रुपयांचा निधी 280 लाभार्थ्यांपर्यंत पोहोचला. उर्वरित 22 हजार 153 शेतकरी अजूनही भरपाईच्या प्रतीक्षेत असल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे.

या शेतकऱ्यांनी सेतू कार्यालयासह सेवा केंद्रात केवायसी न केल्याने त्यांच्या खात्यात भरपाईचे पैसे जमा न झाल्याची माहिती उघड झाली आहे. केवायसीच्या विळख्यात शेतकरी सापडल्याने आपल्या हक्काचे पैसे मिळविण्यास अपयशी ठरले आहेत. जिल्ह्यात सध्या नऊ कोटी 30 लाख रुपयांचा निधी प्रशासनाच्या तिजोरीत पडून आहे. तो निधी कधी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल, असा प्रश्न नारिकांकडून उपस्थित केला जात आहे.

केवायसीबाबत प्रचाराचा अभाव
ऑगस्ट आणि ऑक्टोबर 2024 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. शेतकऱ्यांनी आधारकार्डपासून बँक पासबुकची झेरॉक्स तहसील कार्यालयात दिली. मात्र, शेतकऱ्यांना केवायसीबाबत माहिती न देण्यात आली नाही. त्यामुळे केवायसीच्या प्रचाराबाबत अभाव असल्याचे दिसून येत आहे.
'महसूल'विरोधात संताप
भरपाई देण्याचे काम महसूल विभागाचे असल्याचे जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. मात्र, वर्षभरापासून महसूल विभागाच्या तिजोरीत शेतकऱ्यांची भरपाईची रक्कम असताना ती अद्याप वाटप करण्यात न आल्याने महसूल विभागाच्या नावाने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

2024 साली झालेल्या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाले. बाधित क्षेत्र, बाधित शेतकरी यांची माहिती तयार करून जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आली आहे. भरपाई देण्याचे काम महसूल विभागाचे आहे. केवायसीमुळे भरपाई मिळाली नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

वंदना शिंदे,
जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी

Related

Tags: alibag newsCompensation for farmer's lossfarmerFarmers' compensation stuck in KYCindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsunseasonal rain
Previous Post

नवी मुंबई विमानतळाला दिबांच्या नावाबाबत सरकारला सुबुद्धी सुचेल का?

Next Post

अलिबाग- पनवेल विना वाहक बसचा अपघात; प्रवासी जखमी

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

राष्ट्रीय युवा दिन साजरा
उरण

राष्ट्रीय युवा दिन साजरा

January 12, 2026
लोकनेते दि.बा. पाटील स्मृतीवन
उरण

लोकनेते दि.बा. पाटील स्मृतीवन

January 12, 2026
तळा डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न सुटेना
तळा

तळा डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न सुटेना

January 12, 2026
अलिबाग

संच मान्यता अंतिम टप्प्यात

January 12, 2026
उपनगराध्यक्षपदी ॲड. मानसी म्हात्रे यांची निवड
sliderhome

उपनगराध्यक्षपदी ॲड. मानसी म्हात्रे यांची निवड

January 12, 2026
किशोरवयीन मुलींना आरोग्याविषयी मार्गदर्शन
रायगड

किशोरवयीन मुलींना आरोग्याविषयी मार्गदर्शन

January 12, 2026
Next Post
अलिबाग- पनवेल विना वाहक बसचा अपघात; प्रवासी जखमी

अलिबाग- पनवेल विना वाहक बसचा अपघात; प्रवासी जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

January 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Dec    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?