खानाव ग्रामपंचायतीवर इंडिया आघाडीचा झेंडा

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या खानाव ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक निकालाच्या दिवशी मतदारांसह उमेदवारांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराचा पराभव करून शेकापच्या सरपंच पदाचे उमेदवार अजय दशरथ नाईक तब्बल 406 मतांनी निवडून आले आहेत.

Exit mobile version