भारताचा सूर हरपला ;विराट कोहली

। मुंबई । वृत्तसंस्था ।
संध्यापर्वातली वैष्णवी असा ज्यांच्या उल्लेख कवी ग्रेस करतात त्या भारतरत्न लता मंगेशकर यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. लता दीदींच्या निधनाने संपूर्ण देश दु:खी झाला आहे. कलासृष्टीतील कलाकार आणि गायक, संगीतकार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

लताजींच्या निधनाची बातमी ऐकून खूप दु:ख झाले. त्यांच्या मधुर गाण्यांनी जगभरातील लाखो लोकांना मंत्रुमुग्ध केले. सर्व संगीत आणि आठवणींसाठी धन्यवाद. कुटुंब आणि प्रियजनांना माझ्या मनापासून संवेदना. – विराट कोहली, भारतीय क्रिकेटपटू

Exit mobile version