• Login
Thursday, February 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

मनुस्मृती जिवंत असल्याचा भास होतोय: उल्का महाजन

Sanika Mhatre by Sanika Mhatre
November 25, 2025
in sliderhome, पोलादपूर, रायगड
0 0
0
मनुस्मृती जिवंत असल्याचा भास होतोय: उल्का महाजन
0
SHARES
28
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

महाडच्या क्रांती भूमीतून नवोदयाची हाक

| पोलादपूर | प्रतिनिधी |

छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्यामागे संत परंपरेचा विचार आहे, तोच विचार भारताच्या संविधानामध्येदेखील आहे, त्यामुळे जगातील सर्वोत्कृष्ट लोकशाही भारतामध्ये नांदत असताना ज्या क्रांती भूमीतून आपण संविधान अमृत महोत्सवाचा उपक्रम राबवित असलो, तरी अद्याप सर्वत्र मनुस्मृती जिवंत असल्याचा भास होत आहे, असे उद्गार सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी संविधान अमृत महोत्सवाच्या पूर्वसंध्येला क्रांतीभूमी येथील प्रमुख भाषणामध्ये व्यक्त केले. याप्रसंगी व्यासपीठावर कॉम्रेड धनाजी गुरव, क्रांतीसिंह नाना पाटील यांचे चिरंजीव सुभाष पाटील, भारत महाराज कैकाडी, फडतरे महाराज, कैलास देसाई, पनवेल काँग्रेसच्या श्रुती म्हात्रे, जिल्हा काँग्रेस सदस्य धनंजय शिंदे, नागेश जाधव तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

उल्काताई महाजन यांनी भाषणामध्ये पुढे मनुस्मृती दहन 1927 ला झाल्याखेरीज लोकशाही आणि स्वातंत्र्य देशवासियांना मिळणे दुरापास्त असल्याची जाणीव असल्यानेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्री आणि शूद्र यांना हिनतेचे जीवन देणाऱ्या मनुस्मृतीचे दहन महाडच्या क्रांतीभूमीत केले. महाडचे तत्कालीन 23 वर्षीय अध्यक्ष सुरबानाना टिपणीस यांनीदेखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शहरातील पाणवठे खुले करून देण्यासाठी निमंत्रित केले होते. या क्रांतीभूमीतूनच समतेचा संगर सुरू होऊन देशव्यापी वातावरण निर्माण झाले. आणि, आता संविधान जाळण्यापर्यंत मजल जाऊनही कोणतीही कारवाई होत नाही पुन्हा मनुस्मृती आणण्याची भाषा सुरू झाली आहे. त्यामुळे आता महाडच्या क्रांती भूमीतून तरुणांनी केवळ समतेचाच नव्हे तर, लोकशाही आणि संविधान अबाधित ठेवण्यासाठी आपल्या आयुष्याची अनेक वर्षे सक्रिय ठेवण्याची गरज आहे, असे आवाहन केले.

याप्रसंगी कॉम्रेड धनाजी गुरव यांनी, संत स्वराज्य आणि संविधान हा शिवशंभू प्रतिष्ठानच्या चळवळीचा उद्देश असून, सध्याच्या तरुणांना यापासून दूर करणाऱ्या वाईट शक्तींना पूर्णपणे नेस्तनाबूत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात तरुणांना लोकशाही मार्गाकडे ओढण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. मनुस्मृतीने महिला आणि शूद्र यांचे अधिकार डावलून ही समाज व्यवस्था उभारण्याचा प्रयत्न केला; ती मनुस्मृती छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात आधी झिडकारली होती. असे सांगून तत्कालीन समाज व्यवस्थेने त्यांना शूद्र म्हणून राज्याभिषेक करण्यास नकार दिला असतानादेखील महाराज सम्राट झाले. त्यांनी रयतेचा राज्य आणले. स्वतःच्या आई जिजाऊ माँसाहेबांना सती जाण्यापासून परावृत्त केले आणि महाराज मोहिमेवर असताना स्वराज्याचा कारभार पाहण्याचे काम राजमाता जिजाऊ माँसाहेबांनी केले. यातूनच महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर येथील ताराराणी यांनी प्रेरणा घेतली आणि पेशव्यांना विरोध केला स्वतःचे संस्थान उभे केले. यामागे देशातील संत परंपरा ही प्रोत्साहित करणारी ठरली. आज कुठेतरी जाती आणि धार्मिक वादाच्या आडून संत विचार कुंठीत केले जात आहेत; स्वराज्य देखील धर्म जातीमध्ये अडकविले जात आहे. या सगळ्यातून प्रभावी लोकशाही आणि जगमान्य भारतीय संविधान टिकवण्याची आपणावर जबाबदारी आहे असे सांगून प्रमाणे रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक आहे त्याप्रमाणे रायगडावर स्वराज्याचे छत्रपती संभाजी महाराजांचेदेखील स्मारक होण्याची आवश्यकता आहे आणि त्यातूनच भावी पिढीला प्रेरणा मिळणार आहे म्हणून तिच्यावरदेखील घेण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या तरुण, महिला, आबालवृद्धांनी क्रांतीभूमीवर गर्दी केली होती. याप्रसंगी विद्रोही प्रकाशनाची दोन पुस्तके भाई सुभाष पाटील यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश जाधव यांनी केले, तर आभार दर्शन प्रा. दीपक क्षीरसागर यांनी केले. प्रारंभी गंगाधर साळवी यांनी संविधान, लोकशाही, संत विचार, छत्रपती शिवाजी महाराज यांचे आज्ञापत्र विषयांवर आधारित पोवाडे सादर केले. क्रांतीभूमीवर राष्ट्रगीत गायनाने कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, चवदार तळे तसेच अन्य भागांमध्ये उपस्थितांची पदयात्रा संविधान अमृत महोत्सवाच्या घोषणांनी काढण्यात आली. यानंतर सर्व संविधानप्रेमी पाचाड येथे राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या समाधीस्थळी जाऊन मानवंदना देण्यासाठी उपस्थित राहिले.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media news
Previous Post

ई-पीक पाहणीमध्ये तांत्रिक अडचणी

Next Post

सागरी सुरक्षेवर इगलची नजर

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

उद्या ‌‘भारत बंद‌’
sliderhome

उद्या ‌‘भारत बंद‌’

February 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

राष्ट्रगीतापूर्वी वाजणार ‌‘वंदे मातरम्‌‍‍‌’

February 11, 2026
गंभीर आजारांतील वेदनांना दिलासा
sliderhome

गंभीर आजारांतील वेदनांना दिलासा

February 11, 2026
रायगडात पोलीस भरतीला सुरुवात
sliderhome

रायगडात पोलीस भरतीला सुरुवात

February 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

24 आठवड्यांपलीकडील गर्भपात निर्णयासाठी वैद्यकीय मंडळ स्थापन

February 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

सरकारी बेपर्वाईवर उच्च न्यायालयाचा चाबूक

February 11, 2026
Next Post
सागरी सुरक्षेवर इगलची नजर

सागरी सुरक्षेवर इगलची नजर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?