• Login
Sunday, February 22, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय

धार्मिक उन्मादाचा अतिरेक

Varsha Mehata by Varsha Mehata
December 7, 2021
in संपादकीय, संपादकीय
0 0
0
गुन्हेगारांचे आश्रयस्थान
0
SHARES
35
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

देशातील धार्मिक आणि जातीय उन्माद कोणत्या पातळीवर पोचला आहे, याचे दर्शन घडविणार्‍या दोन घटना घडल्या आहेत. एक राजकीय पातळीवर जो विद्यमान सरकारच्या पक्षातर्फे भडकवला जात आहे, त्यासंबंधीही आहे आणि दुसरी सामाजिक सुधारणावादी राज्य मानल्या जाणार्‍या आपल्या महाराष्ट्रातील आहे. या दोन्ही घटना शरमेने मान खाली घालायला लावणार्‍या तर आहेतच, शिवाय इथपर्यंत आपण कसे पोचलो, याबाबत अंतर्मुख होऊन विचार करण्याची वेळ आपल्यावर आणणार्‍या आहेत. पहिल्या घटनेत बजरंग दल आणि विश्‍व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी मध्यप्रदेशातल्या एका कॉन्व्हेेंंट शाळेवर दगडफेक केली. शाळेच्या पदाधिकार्‍यांवर या कार्यकर्त्यांनी धर्मांतराचा आरोप केला. मध्यप्रदेशातल्या विदिशा जिल्ह्यातल्या गंज बसोडा इथल्या सेंट जोसेफ या शाळेच्या बाहेर 300 लोक जमा झाले आणि आंदोलन करु लागले. यावेळी शाळेत 12 वी च्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू होती. काही काळातच हा जमाव आक्रमक झाला आणि शाळेच्या मालमत्तेची तोडफोड केली. शाळेचे मुख्याध्यापक ब्रदर अँथनी टायन्युमकल यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितलं की, या जमावाकडे लोखंडी सळया आणि दगड होते, ते शाळेवर फेकताना हा जमाव ‘जय श्रीराम’अशा घोषणा देत होता. शाळेचे ब्रदर अँथनी यांच्या मते त्यांनी पोलिसांकडे सुरक्षा पुरवण्याची मागणी केली होती. मात्र पोलिसांनी उलट हा जमाव केवळ घोषणाबाजी करेल आणि शांततेत निघून जाईल, असे सांगितले. सगळे गुंड तोडफोड करुन निघून गेल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हे नेटके सेट लावून नाटक केल्यासारखी पोलिसांनी आपली ड्युटी बजावली. काही दिवसांपूर्वी बंगलोरमध्ये कुणाल कामरा या स्टँडअप कॉमेडियनचा शो रद्द केल्यानंतरही असाच गुंडांचा जमाव त्याच्या घराभोवती जमा झाला होता. तेथे पोलिसांनी अधिक प्रामाणिकपणा दाखवला. ते गुंडांच्या सोबतच आले होते. त्यामुळे लोकांचा गैरसमज झाला नाही की पोलीस नागरिकांच्या संरक्षणासाठी असतात. ही शाळा 11 वर्षांपूर्वी सुरू झाली होती. त्यात दीड हजार विद्यार्थी शिकतात. आधी धर्मांतराची खोटी बातमी पसरवायची आणि मग तोडफोड करायची, ही त्यांनी मोडस ऑपरेंडी गेली अनेक दशके देश पाहात आहे. हा प्रकार तर जनतेचे मूलभूत अधिकार संकुचित करून आपली राजकीय पोळी भाजण्याचा सरकार पुरस्कृत कार्यक्रम आहे, हे स्पष्ट आहे. मात्र दुसर्‍या घटनेत आपल्या सुधारणावादी राज्यात अद्याप ऑनर किलिंगच्या घटना घडतात आणि कोणत्याही नात्यांवर विश्‍वास बसू नये अशी एक भीषण घटना औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात गोयगाव या छोट्या गावात घडली आहे. एका किशोरवयीन तरुणाने आपल्या 19 वर्षीय गर्भवती बहिणीचा त्याच्या आईच्या मदतीने शिरच्छेद केला आणि तिचे धडापासून वेगळे केलेले शीर शेजार्‍यांना दाखवले. त्यानंतर आई-मुलाने कापलेल्या मुंडक्यासोबत सेल्फी घेतली. आई-मुलाने या आपल्याच रक्ताच्या मुली आणि बहिणीची हत्या केली याचे कारण तिने त्यांच्या संमतीशिवाय लग्न केले होते. असा काय जात, समाजाचा विळखा मनावर बसावा की आपले आणि आपल्या रक्ताचे नाते संपुष्टात यावे. आपल्या मर्जीने लग्न करणे हा गुन्हा झाला आणि त्याची शिक्षा अशी भोगावी लागणार. आणि आपण हे सगळे पाहणार, दोन दिवस चर्चा करणार आणि पुन्हा अशी घटना होईपर्यंत सोयीस्करपणे झोपी जाणार. या दोन्ही घटना एकमेकांशी संबंधित नसल्या तरी त्या स्वेच्छेने आपल्या मर्जीने जीवन जगण्याच्या अधिकारावर गदा आणण्याच्या प्रकाराबद्दलच्या आहेत. गोष्टी या थराला गेल्या कारण आपण पहिल्या वेळी त्याला विरोध केला नाही. आपल्याला पहिल्यांदा खाण्यापिण्यावर निर्बंध आणले, तेव्हा ते आपल्याशी संबंध नसल्याने आपण गप्प बसलो. ज्या शाळेवर दगडफेक झाली, परीक्षा देताना मुलांना मानसिक धक्का बसला, त्यात बहुसंख्य हिंदूच मुले शिकतात. बजरंग दल हिंदूंच्या रक्षणार्थ आहे असे सांगतो. मात्र त्यांना प्रत्येकाला आपल्या कह्यात ठेवायचे आहे. त्यांना बहिणीचा खून करू शकणारा 18 वर्षांचा तरुण हवा आहे. कारण त्यांचा मुक्त आविष्काराला विरोध आहे, मतप्रदर्शनाला, अभिव्यक्तीला विरोध आहे. त्याचा कडाडून विरोध करायलाच हवा, मुळात आपण सर्वच निर्बंध आणि धार्मिक व जातीय दबावाला विरोध करायला हवा. आपण प्रत्येकजण मुक्त आहोत आणि तसे जगण्याचा आपल्याला अधिकार आहे, यावर श्रद्धा हवी.

Related

Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Previous Post

विमानतळ नामांतरण झालेच पाहिजे

Next Post

काँग्रेसमुक्त भारत करण्यात मोदींना ममताची साथ!

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

दरडग्रस्तांच्या दुर्दैवाची कहाणी – भाग 1
पोलादपूर

दरडग्रस्तांच्या दुर्दैवाची कहाणी – भाग 1

July 25, 2025
Success Story! रायगड जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ- नेहा भोसले
sliderhome

Success Story! रायगड जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ- नेहा भोसले

April 2, 2025
वसंत गुरुजी- निष्ठावंत मार्गदर्शक हरपला: जयंत पाटील
sliderhome

वसंत गुरुजी- निष्ठावंत मार्गदर्शक हरपला: जयंत पाटील

March 18, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
रायगड

जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ

March 8, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
रायगड

जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ

March 8, 2025
अनेकांचे जीव वाचवणारी रुचिका
रायगड

अनेकांचे जीव वाचवणारी रुचिका

March 8, 2025
Next Post
काँग्रेसमुक्त भारत करण्यात मोदींना ममताची साथ!

काँग्रेसमुक्त भारत करण्यात मोदींना ममताची साथ!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?