• Login
Tuesday, May 20, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय

जागावाटपाचा घोळ

Varsha Mehata by Varsha Mehata
January 1, 2024
in संपादकीय, संपादकीय
0 0
0
गुन्हेगारांचे आश्रयस्थान
0
SHARES
21
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

नवीन वर्ष देशाच्या आणि राज्याच्या राजकारणासाठी निर्णायक ठरणार आहे. चार महिन्यात लोकसभा तर पुढील सहा महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुकाही लोकसभेसोबतच घेण्यात येतील असा एक अंदाज वर्तवला जातो. मात्र भाजपसाठी लोकसभा निवडणूक ही इतर कशाहीपेक्षा महत्वाची असल्याने तूर्तास त्याची शक्यता कमी आहे. या निवडणुकीच्या जागावाटपाच्या चर्चा सध्या सुरू आहेत. मात्र त्या प्रत्यक्षात कमी आणि मिडियामध्येच जास्त आहेत की काय अशी शंका येते. वंचित बहुजन आघाडीला आपल्यासोबत घेण्यावरून महाविकास आघाडीत घोळ घातला जात आहे. मात्र ते नेतेही एकमेकांशी माध्यमांच्या मार्फतच बोलत आहेत. आता प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना व वंचित या सर्वांनी प्रत्येकी बारा जागा लढवाव्यात असा प्रस्ताव दिला आहे. तूर्तास आम्हाला आघाडीचे दार बंद आहे, पुढचे ठाऊक नाही, पण वेळ आल्यास आम्ही एकट्याच्या बळावर लढण्यास तयार आहोत असेही त्यांनी म्हटले आहे. मात्र त्यांची ही सर्व वक्तव्ये माध्यमांमधील मुलाखतींमधूनच समोर आली आहेत. दुसरीकडे, शिवसेना 48 पैकी 23 जागा लढवणार असल्याचा दावा संजय राऊत रोज करत असतात. गंमत म्हणजे याचा फैसला दिल्लीत होणार असल्याचेही ते लगेच सांगून टाकतात. वंचित आणि शिवसेना यांची युती यापूर्वीच जाहीर झाली आहे. मात्र वंचितला आघाडीत घेण्यावरून काँग्रेस व राष्ट्रवादी नाखूष असल्याचे दिसते. त्याबाबत मध्यंतरी आमचे वकीलपत्र आम्ही शिवसेनेला दिले आहे असे आंबेडकर म्हणाले होते. सेना व वंचित यांच्यात प्रत्येकी 24 जागा लढवण्यावर पूर्वीच एकमत झालेले आहे असेही ते सांगतात. महाराष्ट्रात गेल्या लोकसभेला वंचित आघाडीने सात टक्के मते मिळवली होती व तिचे सात उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. नंतर झालेल्या विधानसभेला ही ताकद कमी झाली. तरीही सध्याच्या स्थितीत वंचितला बरोबर घेणे हेच काँग्रेस इत्यादींच्या हिताचे आहे.

तोरा बाजूला ठेवा

गेल्या दोन वर्षांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट पडली आहे. फुटलेले गट आज सत्तेत आहेत. मागे राहिलेल्यांकडे ताकद कमी आणि सहानुभूतीवर भिस्त अधिक असा प्रकार आहे. तरीही निवडणुका आणि जागावाटप असे विषय आले की ठाकरे आणि पवार गटाचे लोक जुन्याच तोऱ्यामध्ये वावरायला सुरुवात करतात. वास्तविक फुटीनंतर ठाकरे गटाकडचे अठरापैकी तेरा खासदार शिंदे गटाकडे गेले आहेत. तर राष्ट्रवादीतील बहुसंख्य ताकदवान नेते अजितदादांकडे झुकले आहेत.  दुसरीकडे काँग्रेसचीही हीच स्थिती आहे. काँग्रेसला देशभर मार बसलेला आहे. गेल्या वेळी राज्यात तिला लोकसभेची केवळ चंद्रपूरचीच जागा जिंकता आली होती. तिथेही बाळू धानोरकर हे शिवसेनेचे नेते ऐनवेळी नाराज होऊन काँग्रेसमध्ये आले आणि विजयी झाले होते. या स्थितीत जुन्या ताकदीच्या आधारे दावे करणे हास्यास्पद आहे. वंचित बहुजन आघाडीचे दावेही अतिशियोक्त आहेत यात शंका नाही. मात्र सप्टेंबरमध्ये त्यांनी पहिले मैत्रीच्या प्रस्तावाचे पत्र देऊनही आजपर्यंत त्यांच्याशी चर्चा न करणे हे सुंभ जळला तरी पीळ जळलेला नाही याचे लक्षण आहे. हा अहंकार आघाडीला गोत्यात आणू शकतो. ही लढाई भाजपची सत्ता, पैसा, माज आणि मोदींची प्रतिमा यांच्याशी आहे. ती सोपी राहणार नाही. या स्थितीत, होता होईल तो राजू शेट्टी, चंद्रशेखर राव यांचा गट इत्यादींनाही बरोबर घेऊन जाण्याची भूमिका आघाडीने घ्यायला हवी. वंचित आघाडीबाबत काँग्रेस व राष्ट्रवादीचे दोन आक्षेप दिसतात. अवास्तव जागांची मागणी करून अंतिम क्षणाला ते चर्चा फिसकटवतात आणि नंतर भाजपला मदत होईल अशा रीतीने निवडणूक लढवतात असे त्यांचे म्हणणे आहे. प्रकाश आंबेडकरांची अशी प्रतिमा झाली आहे ही सत्य बाब आहे. मात्र त्यांच्याशी चर्चादेखील न करणे हे त्याला उत्तर होऊ शकत नाही. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीदेखील होऊ शकतात. पण जास्तीत जास्त ठिकाणी एकत्र लढली तरच महाविका आघाडी भाजपशी मुकाबला करू शकेल.

महायुतीतही अस्वस्थता

महायुतीमध्ये भाजप हा सर्वात बलिष्ठ आहे. दादा व शिंदे गटाला अंतिमतः त्याचे म्हणणे मान्य करावेच लागेल. शिवाय या दोन्ही गटांचा खरा रस राज्याच्या राजकारणातच आहे. त्यामुळे लोकसभेला भाजपसोबत तडजोड मान्य करून विधानसभेला अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्याचे त्यांचे धोरण राहील. असे असले तरी तिथेही सर्व काही आलबेल आहे असे नव्हे. मध्यंतरी देवेंद्र फडणवीस यांनी भाजप 26 जागा लढवणार असल्याचे जाहीर केले. त्यावरून अजितदादा आणि शिंदे गटांमध्ये धुसफूस झाली. मग अजून चर्चा होणे बाकी असल्याचा खुलासा भाजपला करावा लागला. याच दरम्यान अजितदादांनी बारामती, सातारा, रायगड इत्यादी जागा आपणच लढवणार असे जाहीर करून टाकले. त्यामुळे बारामतीत सुप्रिया पवार आणि साताऱ्यात उदयनराजे यांचे काय होणार असा प्रश्न निर्माण झाला. रायगडची जागा सध्या राष्ट्रवादीकडे असली तरी तिच्यावर भाजपचा डोळा आहे. त्यातच शिंदे गटातर्फेही तिच्यावर दावा करण्यात आला आहे. तिकडे सांगलीमध्ये भाजपच्या संजयकाका पाटील यांना विरोध चालू आहे. कोल्हापूर, सोलापूर, नगर, नाशिक या सर्वच जिल्ह्यांमध्ये दादा आणि शिंदे गटामध्ये रस्सीखेच चालू आहे. सिंधुदुर्गात मध्यंतरी नौदलाच्या कार्यक्रमासाठी खुद्द पंतप्रधान येऊन गेले. हे सर्व लोकसभेच्या हिशेबाने झाल्याची चर्चा आहे. सिंधुदुर्गाची जागा 1991पासून शिवसेनेकडे आहे. ती खेचून घेऊन सेनेचा पाया उखडला गेला तर मुंबईतही त्याचे परिणाम होऊ शकतात असे भाजपचे डावपेच दिसतात. मात्र सेनेवर मुंबईत प्रहार करण्यासाठी शिंदे गटाला पुढे करायचे की भाजपने स्वतःच लढायचे याचा निर्णय करणे सोपे जाणार नाही. कारण, सेना फोडल्यामुळे भाजपविरोधात तीव्र नाराजी आहे. या स्थितीचा फायदा उठवायचा असेल तर महाविकास आघाडीला आता वेगाने हालचाली करायला हव्यात. गरज पडल्यास राज्यातील नेत्यांना बाजूला करून दिल्लीतील काँग्रेसी नेत्यांनी याची सूत्रे हलवायला हवीत.

Related

Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Previous Post

जीवन गावंड म्हणजे शेकाप नाहीः बाळाराम पाटील

Next Post

हवामानबदलामुळे एकरी उत्पादकतेत घट

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

Success Story! रायगड जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ- नेहा भोसले
sliderhome

Success Story! रायगड जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ- नेहा भोसले

April 2, 2025
वसंत गुरुजी- निष्ठावंत मार्गदर्शक हरपला: जयंत पाटील
sliderhome

वसंत गुरुजी- निष्ठावंत मार्गदर्शक हरपला: जयंत पाटील

March 18, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
रायगड

जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ

March 8, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
रायगड

जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ

March 8, 2025
अनेकांचे जीव वाचवणारी रुचिका
रायगड

अनेकांचे जीव वाचवणारी रुचिका

March 8, 2025
भारताचे मिशन ‘मेडल्स’
sliderhome

भारताचे मिशन ‘मेडल्स’

July 22, 2024
Next Post
…तर पशुसंवर्धन विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकू!

हवामानबदलामुळे एकरी उत्पादकतेत घट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

Select Category
    • Contact Us
    • Mail :- krushivalnews@gmail.com
    • 02141-222290

    Designed and Developed by Webroller.in

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In

    Add New Playlist

    You cannot copy content of this page

    No Result
    View All Result
    • मुखपृष्ठ
    • रायगड
      • अलिबाग
      • मुरुड
      • पनवेल
      • पेण
      • रोहा
      • उरण
      • कर्जत
      • खालापूर
      • तळा
      • महाड
      • माणगाव
      • पोलादपूर
      • म्हसळा
      • श्रीवर्धन
      • सुधागड- पाली
    • राज्यातून
      • मुंबई
      • नवी मुंबई
      • नवीन पनवेल
      • ठाणे
        • कल्याण
      • कोंकण
        • सिंधुदुर्ग
        • रत्नागिरी
        • खेड
        • चिपळूण
        • पालघर
      • पश्चिम महाराष्ट्र
        • पुणे
        • सातारा
        • सांगली
        • सोलापूर
        • कोल्हापूर
      • मराठवाडा
        • छत्रपती संभाजीनगर
        • बीड
        • लातूर
        • नांदेड
        • परभणी
      • विदर्भ
        • नागपूर
        • अमरावती
        • वर्धा
        • गडचिरोली
      • खान्देश
        • नाशिक
        • धुळे
        • जळगाव
        • अहमदनगर
    • देश
      • नवी दिल्ली
      • जम्मू आणि काश्मीर
      • गुजरात
      • कर्नाटक
      • कर्नाटक
      • आसाम
      • मध्य प्रदेश
      • हिमाचल प्रदेश
      • पंजाब
      • उत्तर प्रदेश
      • हैदराबाद
      • झारखंड
      • राजस्थान
      • उत्तराखंड
      • कोलकाता
    • विदेश
    • क्राईम
    • अपघात
    • राजकीय
    • संपादकीय
      • संपादकीय
      • संपादकीय लेख
      • लेख
      • आजकाल
      • कलासक्त
      • मोहोर
    • आणखी
      • क्रीडा
      • शेती
      • कार्यक्रम
      • पर्यटन
      • शैक्षणिक
      • आरोग्य
    • KV News
    • Poll
    • E-paper
    • june2021 to 23Jan2023

    Designed and Developed by Webroller.in

    Are you sure want to unlock this post?
    Unlock left : 0
    Are you sure want to cancel subscription?
    Krushival news
    New
    Icon
    Icon
    ×
    Icon
    New
    Icon Krushival news
    Icon Krushival news
    Krushival news Powered by iZooto
    You have no new updates. Watch this space to get latest updates.
    Unblock notifications to start receiving real time updates. Know More
    Link copied to clipboard.