• Login
Monday, March 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय

प्रार्थना स्थळे आणि मानवता!

Varsha Mehata by Varsha Mehata
August 11, 2021
in संपादकीय, संपादकीय लेख
0 0
0
प्रार्थना स्थळे आणि मानवता!
0
SHARES
86
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

जयंत माईणकर

अखंड भारताचेच भाग असणार्‍या पाकिस्तान आणि बांगला देश या दोन शेजारील राष्ट्रात त्या देशात अल्पसंख्याक आणि भारतात बहुसंख्य असलेल्या हिंदू समाजाच्या प्रार्थना स्थळावर हल्ला करण्याची घटना घडल्या आहे. घटना निश्‍चित निंदनीय आहे.पण इतर धर्मियांच्या प्रार्थना स्थळावर हल्ला करणारे अतिरेकी जवळपास सर्वच धर्मात आहेत. सहा डिसेंबर 1992 रोजी अशाच अतिरेकी हिंदुत्ववादी विचारसरणीच्या लोकांनी अयोध्येतील वादग्रस्त बाबरी मस्जिद पाडली.देशात बाबरी पतनानंतरअनेक ठिकाणी दंगली झाल्या. आत्तापर्यंत देशभरात या प्रकरणात सुमारे दहा हजार लोक जातीय दंगलीत मारले गेले तर देशाच्या कोट्यवधी रुपयांच्या प्रॉपर्टीच नुकसान झालं आहे.
तिन्ही देश आज वेगळे असले तरीही एकमेकांच्या सामाजिक आणि राजकीय घटनांचा प्रभाव एकमेकांवर असतोच. माझे मित्र क्रीडा प्रतिनिधी स्व सुंदर राजन एकदा मला म्हणाले होते,रामजन्मभूमी आंदोलन सुरू झाल्यानंतर आणि बाबरी मस्जिद पडण्याच्या आधी ते क्रिकेट सिरीज कव्हर करण्यासाठी पाकिस्तानला गेले होते.त्यावेळी ते भारतीय आहेत असं समजल्यानंतर त्यांना एअरपोर्ट पासून हॉटेलमध्ये नेणार्‍या टॅक्सी ड्रायव्हरने प्रश्‍न विचारला, साब, बाबरी गिराई गयी क्या?स्व सुंदर राजन यांचं उत्तर अर्थात नकारार्थी होतं. पण ही घटना इथे लिहिण्याचा उद्देश इतकाच की या तिन्ही देशातील सर्व सामाजिक, राजकीय घटनांचा एकमेकांवर परिणाम होतो.
काही दिवसांपूर्वी पाकिस्तानातील रहीम यार खान जिल्ह्यातील भोंग शहरात काही समाजकंटकांनी हिंदू समुदायाच्याया गणेश मंदिराची तोडफोड केली होती. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर पाकिस्तानवर चौफेर टीका करण्यात आली. संबंधित आरोपींवर पोलिसांकडून देखील कोणतीच कारवाई करण्यात आली नव्हती. पण पाकिस्तानच्या सर्वाच्च न्यायालयानं या घटनेची दखल घेतल्यानंतर, संबंधित समाजकंटकांवर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी व्हिडीओच्या आधारे आतापर्यंत 50 जणांना अटक केली आहे. तसेच 150 हून अधिक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही घटना बुधवारी 4 ऑगस्ट रोजी घडली होती. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मंदिरात तोडफोडीच्या घटनेचा निषेध केला आहे आणि पाकिस्तान सरकार मंदिराचा जीर्णोद्धार असही म्हटलं आहे. भारत सरकारने पाकिस्तानच्या भारतातील उच्चायुक्तांकडे या घटनेविषयी तीव्र नापसंती व्यक्त केली.
गेल्या आठवड्यात 8 वर्षे वयाच्या एका हिंदू मुलाने नजीकच्या मुस्लीम मदरशाच्या वाचनालयात लघुशंका केली होती. त्या घटनेची प्रतिक्रिया म्हणून हा हल्ला करण्यात आला, अशी माहिती पोलिसांनी दिली. या मुलाला गेल्याच आठवड्यात अटक करण्यात येऊन त्याच्यावर ईश्‍वारनिंदा कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला, मात्र अल्पवयीन असल्याने नंतर त्याला जामिनावर सोडण्यात आले. मुस्लीम व हिंदू अनेक दशकांपासून शांततेने राहात असलेल्या भोंगमध्ये या घटनेमुळे तणाव निर्माण झाला.
सत्ताधारी पाकिस्तान तेहरीक-ई-इन्साफ पक्षाचे खासदार डॉ. रमेशकुमार वांकवानी यांनी मंदिरावरील हल्ल्याचे व्हिडीओ त्यांच्या ट्विटर वॉलवर टाकले.
तिकडे बांगला देशातही खुलना या गावात दोन समाजच्या प्रार्थना , कीर्तन यावेळी त्यांच्या समर्थकात झालेल्या बाचाबाचीच पर्यवसान दंगलीत झालं. काही दुकाने लुटली गेली आणि मूर्तींचीही विटंबना केली.मार्च मध्ये बांगलादेश- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बांगलादेश दौरा संपताच शेजारी देशात हिंदुंच्या मंदिरांवर हल्ल्याच्या घटना घडल्या होत्या. पूर्व बांगलादेशमध्ये रविवारी कट्टर इस्लामिक ग्रुपच्या शेकडो लोकांनी हे हल्ले केले होते.
पंतप्रधान मोदींच्या दौर्‍याविरोधात झालेल्या हिंसक निदर्शनांमध्ये कमीतकमी 10 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती होती. मोदींचा दौरा संपताच निदर्शने अधिक हिंसक बनली. बांगलादेशच्या 50 व्या स्वातंत्र्यादिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी दोन दिवसीय बांगलादेश दौर्‍यावर गेले होते , तेव्हा ही घटना घडली होती.
विरोध करणार्‍या कट्टर इस्लामिक गुपच्या लोकांचा आरोप आहे की, पंतप्रधान मोदींनी भारतातील अल्पसंख्याक लोकांसोबत भेदभाव केला आहे. यामुळे देशात अनेक ठिकाणी त्यांच्याविरोधात निदर्शने केली गेली.
मला इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की ज्या सिंधू नदीच्या पलीकडे राहणारे लोक म्हणून आपल्याला हिंदू हे नाव पडलं त्या सिंधू नदीच्या खोर्‍यात विकसित झालेल्या सर्वात प्राचीन अशा सिंधू संस्कृतीत एकही प्रार्थना स्थळ आढळलं नाही. सार्वजनिक स्नानगृह असणार्‍या या संस्कृती त एकही सार्वजनिक प्रार्थना स्थळ न आढळणे याचा अर्थ त्या काळी लोकं आपल्या धार्मिक भावना घरापूरत्या मर्यादित ठेवत असत. पण आज सर्वच धर्मीयांमध्ये आपल्या धर्माचा प्रचार रस्त्यावर येऊन करण्याची जोड लागली आहे. धर्माच्या नावाखाली मानवतेला काळिमा फासणार्‍या हिंसक घटना, दंगली प्रत्येक धर्मियांकडून घडतात.बहुसंख्यांकांना नेहमी अल्पसंख्याकांच लांगुलचालन होत असल्याचा आरोप करतात. तर अल्पसंख्याक नेहमी बहुसंख्यांक बहुमताच्या आधारे आपल्या व्यक्तिगत धार्मिक जीवनात ढवळाढवळ करत असल्याचा आरोप करतात. पण या दोन्ही विचारात मानवतेचा मात्र बळी जात असतो. मानवाची उत्क्रांती की धर्म आधी हा प्रश्‍न मला प्रत्येक धर्मातील अतिरेकी विचारसरणीच्या लोकांना विचारावासा वाटतो.आणि त्याच समर्पक उत्तर मला कोणत्याही धर्माचे तथाकथित पुरस्कर्ते देऊ शकणार नाहीत.कारण खर उत्तर दिलं तर त्यांना त्यांची चूक कबूल करावी लागेल. आणि स्वतः:ची चूक कबूल करण्याची हिम्मत कोणातही नसते. दुर्दैवाने कुठलाही धर्म आपल्या अशास्त्रीय दाव्यांच्या पुष्ट्यर्थ लोकभावना यापलिकडे कुठलंही उत्तर देऊ शकत नाही. कुठलाही शास्त्रीय आधार न घेता प्रत्येक धर्म आपल्या तथाकथित धार्मिक भावनांना जप्त असतो.
धर्म आणि विज्ञानामध्ये मूलभूत फरक आहे. धर्म हुकुमतीवर आधारित आहे आणि विज्ञान हे निरीक्षण व तर्कशुद्ध कारणावर अवलंबून आहे. अंतिमत: विज्ञानाचाच विजय निश्‍चित आहे, कारण ते कामी येते. हे आहेत ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे अनमोल बोल
तूर्तास इतकेच!

Related

Tags: alibageditorial articlemarathi newsmarathi newspaperraigad
Previous Post

कठोर भूमिका

Next Post

सुधागडात लंपी स्किन डिजस रोगाचा थैमान

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी
रायगड

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी

March 8, 2026
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे
उरण

सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे

March 8, 2026
स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर
उरण

स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर

March 8, 2026
शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील
उरण

शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील

March 8, 2026
यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव
उरण

यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव

March 8, 2026
आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल
उरण

आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल

March 8, 2026
Next Post
सुधागडात लंपी स्किन डिजस रोगाचा थैमान

सुधागडात लंपी स्किन डिजस रोगाचा थैमान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?