• Login
Sunday, February 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

मच्छिमारांच्या प्रश्‍नांबाबत आ. जयंत पाटील आक्रमक

Santosh Raul by Santosh Raul
March 8, 2023
in sliderhome, राजकीय, राज्यातून
0 0
0
शेतकर्‍यांमुळे सरकारला कृषी कायदे रद्द करण्यास भाग पडल; माजी आ. पंडित पाटील
0
SHARES
110
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

विधिमंडळात उपस्थित केल्या समस्या

| मुंबई | प्रतिनिधी |

शेकापचे आ. जयंत पाटील यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मच्छिमारांच्या विविध समस्यांबाबत आक्रमक झाले आहेत. गुरुवारी त्यांनी विशेष उल्लेखाद्वारे पावसाळी मच्छिमारीवर घालण्यात आलेला बंदीचा कालावधी 15 जून ते 15 ऑगस्ट असा केला जावा, अशी मागणी केली. तसेच कोकण पॅकेजमधून रायगडातील मच्छिमार महिला वंचित राहिल्याचा मुद्दा उपस्थित केला.

मासेमारी बंदीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, महाराष्ट्र सागरी नियमन अधिनियम 1981 कलम 4 चे एक अन्वये पावसाळ्यात मासेमारी साठ्याचे जतन तसेच मच्छिमारांचे जिवीत व बीजहानी टाळण्यासाठी 1 जून ते 31 जुलैपर्यंत जलाधि क्षेत्रात मासेमारी नौकांना पावसाळी मासेमारीस बंदी घालण्यात आलेली आहे. परंतु मे अखेर किंवा जूनच्या सुरुवातीला मच्छिमारांना जवळा, करंबी, खाडे इत्यादी लहान मच्छि सुकवण्यासाठी मिळत असल्याने मच्छिमारांचा पावसाळ्यातील उदरनिर्वाह स्त्रोत हे हंगामी असल्याने आणि मान्सून बर्‍याच उशिरा होत असल्याने शासनाने पावसाळी मच्छिमार बंदीचा कालावधी पूर्वी प्रमाणे 15 जून ते 15 ऑगस्टपर्यंत करावा, अशी मागणी त्यांनी केली.

4 कोटींची आवश्यकता
कोकण पॅकेजवर बोलताना ते म्हणाले की, शासनाने मंजूर केलेल्या कोकण पॅकेज (सानुग्रह अनुदान) पासून वंचित राहिलेल्या आहेत. सन 2019-20 मध्ये मच्छिमार नौका, विक्रेत्या शासनाकडून कोकण पॅकेज मंजूर करण्यात आले होते. परंतु रायगडातील काही नुकसानग्रस्त मच्छिमार नौकाधारक आणि 40 टक्के महिला विक्रेत्या महिलांना अद्यापपर्यंत सदर अनुदान प्राप्त झालेले नाहीत. या अनुदानाचा लाभ मिळावा यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. मात्र त्यांना अद्यापही हे अनुदान प्राप्त झालेले नाही, असे त्यांनी निदर्शनास आणले. त्यासाठी 4 कोटी 25 लाखांची आवश्यकता त्यांनी सांगितले.

खोपोली -वाकण रस्त्याची दुरवस्था
खोपोली-वाकण महामार्गाची दुरवस्था झाल्याबाबतचा मुद्दा आ.जयंत पाटील यांनी तारांकित प्रश्‍नाद्वारे सभागृहात उपस्थित केला. मुंबई गोवा महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असल्यामुळे वाहन चालकांना नेहमीच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असून ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी खोपोली पाली वाकण या मार्गाची निर्मिती करण्यात आली असून, सदर मंजुरी मिळाल्यानंतर या मार्गाचे काम 15 वर्षे प्रलंबित असून सुमारे 40 किलोमीटर लांबीच्या या मार्गाचे काम सध्या 96% पूर्ण झाले आहे. सदर मार्गाचे उद्घाटन करण्यापूर्वीच या मार्गावर विविध ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. सदर रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच सदर मार्गाचे काम पूर्ण 200 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे जानेवारी, 2023 मध्ये वा त्यासुमारास निदर्शनास आले असल्याचे आ. जयंत पाटील यांनी सांगितले.

हा मार्ग हा मुंबई-गोवा महामार्गाला पर्याय म्हणून तयार करण्यात आलेला असून सदर रस्त्याकरीता वन खात्याची परवानगी घेतली गेली नसल्याने उप अभियंता यांचेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी दिली. या प्रकरणी चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने वन खात्याची परवानगी न घेता सदर रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे कामाचे कंत्राट देण्यात आलेल्या महाराष्ट्ररस्ते विकास महामंडळाच्या संबंधित दोषी अधिकार्‍यांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे, अशी विचारणाही त्यांनी केली.

यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य रस्ते विकास महामंडळाद्वारे वन खात्याच्या अखत्यारितील जमीनीवर रस्ता काम करण्यासाठी परवानगी घेतली आहे. अस्तित्वातील रस्त्याच्या हद्दीमध्येच रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु असल्याचे सांगितले. सद्य:स्थितीत भूमी अभिलेख विभागाने सर्व्हेक्षण केलेल्या रस्त्याच्या हद्दीतच रस्त्याचे काम केले आहे. परंतु, वन विभागाच्या जमिनींबाबत व रस्त्याच्या हद्दीबाबत संभ्रम होत असल्याने, वन विभागातर्फे कार्यवाही करण्यात आली आहे. सदरचा संभ्रम काढण्यासाठी भुमी अभिलेख विभागामार्फत क्षेत्राची कायम मोजणी पुन्हा करण्यात येत आहे, असे उत्तरात नमूद केलेले आहे.

Related

Tags: alibagbhai jayant patilfishermanindiaindia newskrushival marathi newskrushival mobile appkrushival news papermaharashtramarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsmla jayant patilmumbainewsnews indianews paperonline marathi newspwppwp newsraigadskpskp alibagskp newssocial mediasocial news
Previous Post

सावित्रीरत्न महिलांकडून प्रेरणा घ्या- पंडीत पाटील

Next Post

धनावडे यांचे कवितेच्या सुरातून पुस्तक संदर्भग्रंथ

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

उरण तालुक्यात सौम्य भूकंपाचा धक्का
sliderhome

उरण तालुक्यात सौम्य भूकंपाचा धक्का

February 15, 2026
एटीएसची राज्यभरात कारवाई
अहमदनगर

एटीएसची राज्यभरात कारवाई

February 15, 2026
बोर्डाच्या पेपरची ऑनलाइन तपासणी
sliderhome

बोर्डाच्या पेपरची ऑनलाइन तपासणी

February 15, 2026
पुणे

राजगड किल्ल्यावर पर्यटकाचा मृत्यू

February 15, 2026
महालगुर-मोरेवाडी येथे बिबट्याची गायीवर झडप
sliderhome

महालगुर-मोरेवाडी येथे बिबट्याची गायीवर झडप

February 15, 2026
वेबसिरिजमध्ये काम देण्याच्या आमिषाने फसवणूक
क्राईम

व्यावसायिकाची लाखोंची फसवणूक

February 15, 2026
Next Post
धनावडे यांचे कवितेच्या सुरातून पुस्तक संदर्भग्रंथ

धनावडे यांचे कवितेच्या सुरातून पुस्तक संदर्भग्रंथ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?