| नवी दिल्ली | वार्ताहार |
गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये आशिया चषकाबाबत वाद सुरू आहे. त्याचवेळी पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे प्रमुख नजम सेठी यांनी एकदिवसीय विश्वचषकाबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना आगामी आशिया चषक खेळण्यासाठी भारतीय संघ पाकिस्तानात आला तर आमचा संघ एकदिवसीय विश्वचषक खेळण्यासाठी भारतात जाईल, असे वक्तव्य केल्याने खळबळ उडाली आहे.
‘..तरच भारतात येऊ’
-
by Krushival

- Categories: क्रीडा, नवी दिल्ली
- Tags: indiakrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newssportssports indiasports news
Related Content
फिफा विश्वचषक स्पर्धा; आता गोल्डन बूटची शर्यत
by
Sanika Mhatre
July 10, 2026
आठ संघांमध्ये ‘काँटे की टक्कर'; अंतिम 16 चा थरार संपला
by
Sanika Mhatre
July 8, 2026
भारतीय संघाचे साहेबांसमोर लोटांगण
by
Sanika Mhatre
July 8, 2026
चोरीच्या पैशांतून प्रेयसीला महागडी भेट
by
Sanika Mhatre
July 7, 2026
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; पासपोर्टच्या शुल्कात वाढ
by
Sanika Mhatre
June 26, 2026
ऑलिम्पिकपटू बंडा पाटील यांना खाशाबा जाधव पुरस्कार
by
Antara Parange
June 23, 2026