| नवी दिल्ली | वार्ताहार |
गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये आशिया चषकाबाबत वाद सुरू आहे. त्याचवेळी पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे प्रमुख नजम सेठी यांनी एकदिवसीय विश्वचषकाबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना आगामी आशिया चषक खेळण्यासाठी भारतीय संघ पाकिस्तानात आला तर आमचा संघ एकदिवसीय विश्वचषक खेळण्यासाठी भारतात जाईल, असे वक्तव्य केल्याने खळबळ उडाली आहे.
‘..तरच भारतात येऊ’
-
by Krushival

- Categories: क्रीडा, नवी दिल्ली
- Tags: indiakrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newssportssports indiasports news
Related Content
सथीसन होणार केरळचे नवे मुख्यमंत्री
by
Antara Parange
May 14, 2026
मान्सूनचे आगमन वेळेपूर्वी होण्याची शक्यता
by
Antara Parange
May 14, 2026
देवास हादरलं! फटाका कारखान्यात स्फोट
by
Antara Parange
May 14, 2026
नीट परीक्षा रद्द; विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावा लागणार पेपर
by
Sanika Mhatre
May 12, 2026
भारताच्या अर्थव्यवस्थेवर ताण
by
Sanika Mhatre
May 11, 2026
आयपीएलमधील गोलंदाजांसाठी सुनील गावस्कर यांचा पुढाकार
by
Sanika Mhatre
May 11, 2026