तिकीटदर 30 टक्क्यांनी कमीत
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
ट्रेनला नियमित रेल्वे क्रमांकावर धावण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर प्रवाशांना रेल्वे भाड्यात दिलासा मिळणार आहे. या निर्णयामुळे सध्याचे भाडे 30 टक्क्यांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. कोरोना महामारीचा उद्रेक होण्यापूर्वी, 1700 रेल्वे गाड्या मेल किंवा एक्स्प्रेस गाड्या म्हणून चालवण्यात येत होत्या, त्या लॉकडाऊन दरम्यान थांबवण्यात आल्या होत्या.