। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबईत पुढील पाच दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. सात आणि आठ जुलैला मुंबईत अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आलाय. तर रत्नागिरी आणि रायगडमध्येही पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. या दोन्ही जिल्ह्यांसाठी पुढील चार दिवसांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलय.
पुढील ५ दिवसांसाठी रेड अलर्ट जारी, ७ आणि ८ जुलैला अतिवृष्टीचा इशारा
-
by Krushival

- Categories: कोंकण, मुंबई, राज्यातून, रायगड
- Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi newsraigad
Related Content
तळोजा गावात कचरा रस्त्यावर
by
Krushival
July 10, 2026
पूर्वसूचना देऊनही बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
by
Sanika Mhatre
July 10, 2026
खारेपाटात वादळापेक्षा निकृष्ट कामाचा फटका?
by
Sanika Mhatre
July 10, 2026
ATS Raid: रायगड ‘एटीएस'च्या रडारवर?
by
Sanika Mhatre
July 10, 2026
नगरसेवक रमेश म्हात्रे यांना पोलीस कोठडी
by
Sanika Mhatre
July 10, 2026
विश्व फुटबॉलला मिळाला नवीन हिरा
by
Sanika Mhatre
July 10, 2026