। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबईत पुढील पाच दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. सात आणि आठ जुलैला मुंबईत अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आलाय. तर रत्नागिरी आणि रायगडमध्येही पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. या दोन्ही जिल्ह्यांसाठी पुढील चार दिवसांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलय.
पुढील ५ दिवसांसाठी रेड अलर्ट जारी, ७ आणि ८ जुलैला अतिवृष्टीचा इशारा
-
by Krushival

- Categories: कोंकण, मुंबई, राज्यातून, रायगड
- Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi newsraigad
Related Content
अशोक खरात प्रकरणात तटकरे खोलात?
by
Sanika Mhatre
March 31, 2026
चौघे जण वर्षभरासाठी जिल्ह्यातून तडीपार
by
Sanika Mhatre
March 31, 2026
आरोग्यसेवकांना नियुक्तीपत्र
by
Sanika Mhatre
March 31, 2026
नवी मुंबईचा 6,704 कोटींचा फुगीर अर्थसंकल्प
by
Antara Parange
March 31, 2026
वढाव बहिरी देवाची यात्रा
by
Sanika Mhatre
March 31, 2026
पोलादपुरात अवकाळी पाऊस
by
Antara Parange
March 31, 2026