। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबईत पुढील पाच दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. सात आणि आठ जुलैला मुंबईत अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आलाय. तर रत्नागिरी आणि रायगडमध्येही पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. या दोन्ही जिल्ह्यांसाठी पुढील चार दिवसांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलय.
पुढील ५ दिवसांसाठी रेड अलर्ट जारी, ७ आणि ८ जुलैला अतिवृष्टीचा इशारा
-
by Krushival

- Categories: कोंकण, मुंबई, राज्यातून, रायगड
- Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi newsraigad
Related Content
महिलेला छेडणे पडले महागात
by
Sanika Mhatre
July 10, 2026
खरीपातील 14 पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा
by
Sanika Mhatre
July 10, 2026
Raigad Dam: रायगडातील 20 धरणे तुडुंब
by
Sanika Mhatre
July 10, 2026
MSRTC Financial Loss: अतिवृष्टीमुळे एसटी तोट्यात
by
Sanika Mhatre
July 10, 2026
अतिवृष्टीचा शेतीला मोठा फटका
by
Sanika Mhatre
July 10, 2026
बेली पुलावर अपघात
by
Sanika Mhatre
July 10, 2026