। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबईत पुढील पाच दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. सात आणि आठ जुलैला मुंबईत अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आलाय. तर रत्नागिरी आणि रायगडमध्येही पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. या दोन्ही जिल्ह्यांसाठी पुढील चार दिवसांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलय.
पुढील ५ दिवसांसाठी रेड अलर्ट जारी, ७ आणि ८ जुलैला अतिवृष्टीचा इशारा
-
by Krushival

- Categories: कोंकण, मुंबई, राज्यातून, रायगड
- Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi newsraigad
Related Content
भरधाव टेम्पो स्कूल बसला धडक; दोन विद्यार्थी जखमी
by
Sanika Mhatre
February 12, 2026
गांधारी पुलाचा पिलर पुन्हा तोडणार
by
Sanika Mhatre
February 12, 2026
‘व्हॅलेंटाइन डे'ला विवाहबद्ध होण्याची संधी हुकणार!
by
Sanika Mhatre
February 12, 2026
लोकसहभागातून घडणार आरोग्यदायी महाराष्ट्र
by
Sanika Mhatre
February 12, 2026
रायगडमध्ये कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन
by
Sanika Mhatre
February 12, 2026
नवी मुंबई पोलिसांची आता तिसरी नजर
by
Sanika Mhatre
February 12, 2026