किल्ल्यातून महाराजांच्या इतिहासाचे जतन
| चिरनेर | वार्ताहर |छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जपण्याच्या हेतूने ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये बच्चे कंपनीने किल्ले बनवून शिवाजी महाराजांचा ...
Read moreDetails| चिरनेर | वार्ताहर |छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जपण्याच्या हेतूने ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये बच्चे कंपनीने किल्ले बनवून शिवाजी महाराजांचा ...
Read moreDetailsरेवदंडा आगरकोट किल्ल्याची दुरवस्था । रेवदंडा । प्रतिनिधी ।रेवदंडा समुद्र किनाऱ्यालगत उभारलेला पोर्तुगीजकालीन आगरकोट किल्ला पाचशे वर्षापासून अस्तित्व टिकवून आहे. ...
Read moreDetails। तळा । वार्ताहर ।इतिहास माझ्या राजांचा प्रतिष्ठान तर्फे किल्ले तळगड येथे वृक्षारोपण आणि स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली होती. ...
Read moreDetailsरायगड किल्ला व परिसर विकासाची कामे गतीने करा अलिबाग | विशेष प्रतिनिधी |रायगड किल्ला व परिसर विकास पर्यटन आराखडा प्राधिकरणाची ...
Read moreDetailsमहाड | प्रतिनिधी | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडून आदेश जारी करत पर्यटन स्थळांवर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. किल्ले ...
Read moreDetailsकर्जत | प्रतिनिधी |सह्याद्री प्रतिष्ठान शहापूर विभागामार्फत गेल्या तीन वर्षापासून ठाणे जिल्ह्यातील कसारा येथील कसारा घाट (थळ घाट) येथील किल्ले ...
Read moreDetailsमहाड | विशेष प्रतिनिधी | किल्ले रायगडावर पायरी मार्गाने जात असताना एका ५१ वर्षीय पर्यटकाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. निळकंठ ...
Read moreDetails। नागोठणे । वार्ताहर ।रायगड जिल्ह्यातील जिते-कुंबळमाच येथील सुपुत्री व सध्या गोरेगाव मुंबई येथे राहत असलेली 5 वर्ष वयाची चिमुकली ...
Read moreDetailsरोहा | प्रतिनिधी |रोहा तालुक्यातील किल्ले बिरवाडी येथे शिवशंभो प्रतिष्ठान आणि बिरवाडी युवक मंडळ यांच्या वतीने विजयादशमी निमित्ताने गडपूजन व ...
Read moreDetailsग्रामस्थांचा महाड तालुक्याशी संपर्क तुटला:युवानेते रणधीर कनोजे माणगाव | सलीम शेख | महाड तालुक्यापासून 40 किमी अंतरावर आत रायगडच्या पायथ्याजवळ असणारी ऐतिहासिक गावे वारंगी, वाघेरी व पाने या गावांकडे जाणारा रस्ता जोरदार झालेल्या अतिवृष्टीमुळे खचला आहे.त्यामुळे वरील गावांतील ग्रामस्थांचा बाजारपेठ व महाड तालुक्याशी संपर्क तुटला असल्याचे मूळ पाने गावचे रहिवाशी व सध्या माणगाव स्थायिक झालेले येथील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी ग्रामपंचायत सदस्य रणधीर महादेव कनोजे यांनी शुक्रवार दि.३० जुलै रोजी सकाळी प्रसार माध्यमांजवळ बोलताना सांगितले. रायगडच्या पायथ्याजवळ असणारी वारंगी, वाघेरी व पाने या गावातील लोकांना महाड हि मोठी बाजारपेठ असून महाड हे तालुक्याचे ठिकाण असल्याने विविध शासकीय कामानिमित्त येथील ग्रामस्थांना महाडला यावे लागते.या ग्रामस्थांचा बिरवाडीपासून पुढे काही अंतरावर रस्ता खचल्यामुळे महाड बाजारपेठ आणि तालुक्याशी संपर्क तुटला आहे. या गावांतील लोकांची वाहतूक थांबल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.वरील गावांतील किरकोळ दुकानदारांचे देखील किराणा साहित्य संपले आहे.या गावात गेली 8 दिवस वीज नाही.लहान मुले अंधारात आहेत त्यामुळे वयस्कर ,अपंग ,विधवा,मोलमजुर या लोकांची परिस्थिती गंभीर व हलाखीची झाली आहे. तरी कोणाला मदत करायची असेल तर या गावातील लोकांना देखील मदतीची गरज आहे.हि गावे पूर्वपरिस्थितीमुळे व खचलेल्या रस्त्याच्या समस्यांमुळे संकटात असून दानशूर व्यक्ती,संस्था,संघटना,ट्रस्ट यांनी एक हात मदतीचा देऊन या गावांना सहकार्य करावे असे आवाहन युवानेते कनोजे यांनी केले आहे.
Read moreDetails| Wednesday | +30° | +28° | |
| Thursday | +31° | +27° | |
| Friday | +31° | +28° | |
| Saturday | +29° | +27° | |
| Sunday | +31° | +27° | |
| Monday | +31° | +29° |
Designed and Developed by Webroller.in
You cannot copy content of this page