। मुंबई । वृत्तसंस्था ।
ऐन थंडीच्या हंगात राज्यातली थंडी गायब झाली आहे. याचे कारण म्हणले नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाचे धुमशान सुरू आहे. अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे.राज्यात आणखी 4 ते 5 दिवस पाऊस राहील, असा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या अवकाळी पावसाने राज्यात धुमशान घातल्याने द्राक्ष, स्ट्रॉबेरी, आंबा- काजू शेतकरी हवालदिल झाले आहेत.
राज्यातली थंडी गायब

- Categories: मुंबई, राज्यातून
- Tags: maharashtramarathi newswinter
Related Content

निकृष्ट कामांबाबत शेकापची पालिकेकडे तक्रार
by
Sanika Mhatre
June 17, 2025

छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन शेतकऱ्यांचा मृत्यू
by
Krushival
June 17, 2025
निराधार बालकांनाही मिळणार आधारकार्ड
by
Antara Parange
June 17, 2025
वृद्ध आईला मुलाकडून मारहाण
by
Krushival
June 17, 2025
महिलेचा गळा दाबून दागिने केले लंपास
by
Krushival
June 17, 2025
सत्तेसाठी संधीसाधूपणा करणाऱ्यांना सोबत घेणार नाहीः शरद पवार
by
Santosh Raul
June 17, 2025