। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
जनआधीर्वाद यात्रेदरम्यान पोलिसांचा चोख बंदोबस्त असूनही चोरीची घटना घडली आहे.गर्दीचा फायदा घेत चोरीची चार जणांच्या गळ्यातील सुमारे अडीच लाख रुपयांच्या सोन्याच्या साखळ्या अज्ञाताने लांबवल्या आहेत. याबाबत नगरसेवक सुशांत चवंडे यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार, अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक भोसले करत आहेत.
जनआशीर्वाद यात्रेदरम्यान चोरी

Related Content
आ. महेश बालदी ‘जुमलेबाज’; राष्ट्रवादीचे अस्लम लियाकत यांचा आरोप
by
Antara Parange
March 28, 2026
आट्यापाट्या स्पर्धेत मुलींचा सुवर्णझेंडा
by
Krushival
March 28, 2026
झिरवाळ अडचणीत; कथित व्हिडिओमुळे राजकारण तापले
by
Antara Parange
March 26, 2026
अध्यक्षपदी प्रा. डॉ. आशालता कांबळे
by
Antara Parange
March 26, 2026
पहिल्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन
by
Antara Parange
March 26, 2026
तटकरे, पटेलांना धक्का?
by
Antara Parange
March 25, 2026