| पनवेल | वार्ताहर |
महावितरणच्या तुटलेल्या केबलचा शॉक लागल्याने आकुर्ली येथील रमेश म्हसकर यांच्या तीन म्हशींचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. म्हसकर यांनी सकाळी आकुर्ली- चिपळे हद्दीत म्हशी चरण्यासाठी नेल्या होत्या. यावेळी महावितरणची केबल तुटलेली असल्याने तिचा शॉक लागून तीन म्हशी मृत्युमुखी पडल्या. म्हशींच्या मृत्यू प्रकरणी महावितरणने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे.
विजेच्या धक्क्याने तीन म्हशींचा मृत्यू

- Categories: sliderhome, पनवेल
- Tags: By electric shockindiakrushival mobile appmaharashtramahavitaran newsmarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newssocial media newssocial newsThree buffaloes die
Related Content
सिडकोच्या वसाहती तहानलेल्याच
by
Antara Parange
September 19, 2026
खारघरमध्ये ‘दंगा नियंत्रण पथका’ची रंगीत तालीम
by
Antara Parange
September 19, 2026
लिफ्टमध्ये अडकलेल्या चिमुकल्याची सुखरूप सुटका
by
Antara Parange
September 19, 2026
19 सप्टेंबरपासून मान्सून परतीच्या प्रवासाला!
by
Krushival
September 18, 2026
मुंबई-गोवा महामार्ग खर्चाने फुगला!
by
Krushival
September 18, 2026
पडीक जमिनी होणार आता शासनजमा!
by
Antara Parange
September 18, 2026