| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यामध्ये शुक्रवारी पहाटेपासून अवकाळी पावसाने सुरुवात केली. जिल्ह्यातील अनेक भागात रिमझीम पाऊस पडला असला, तरी गुरांचा पेंढा, तयार केलेल्या कच्च्या विटा पाण्याने भिजल्या. त्यामुळे शेतकरी व वीटभट्टी व्यावसायिक मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यात आंबा बागायतदारांना देखील फटका बसण्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे.
जिल्ह्यात अवकाळी पाऊस
-
by Krushival

- Categories: रायगड
- Tags: alibagindiaindia newskrushival marathi newskrushival mobile appkrushival news papermaharashtramarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsnewsnews indianews paperonline marathi newsraigadraigad newsrainy weathersocial media newssocial news
Related Content
बोगस डॉक्टर ठरवून कारवाईची धमकी
by
Sanika Mhatre
August 4, 2026
Illegal Mineral Mining: गौण खनिज चोरीचा 'विक्रम'
by
Sanika Mhatre
August 3, 2026
Raigad Zilla Parishad: जि.प. सभेत 51 शाळांचा सौदा?
by
Sanika Mhatre
August 3, 2026
स्वरांगी मोरेला सुवर्णपदक
by
Antara Parange
August 3, 2026
तळोज्यात ड्रग्जविरोधी कारवाईचा मोठा धक्का
by
Sanika Mhatre
August 3, 2026
पेण खंडणी प्रकरण; भाजप उपाध्यक्षांसह चौघांवर गुन्हा
by
Sanika Mhatre
August 3, 2026