• Login
Saturday, April 25, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

कासाडी नदीला प्रदूषणाचा विळखा कायम

Krushival by Krushival
March 30, 2023
in पनवेल, रायगड
0 0
0
कासाडी नदीला प्रदूषणाचा विळखा कायम
0
SHARES
56
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

तळोजा एमआयडीसीचे सांडपाणी नदीपात्रात
| दीपक घरत | पनवेल |
तळोजा औद्योगिक वसाहतीतून वाहणार्‍या कासाडी नदीला असलेला प्रदूषणाचा विळखा कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. नदीत सोडण्यात येणार्‍या रासायनिक सांडपाण्यामुळे नदी पात्रातील पाणी विविधरंगी झाल्याचे पाहायला मिळत असून, प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे दावे सध्या तरी फोल ठरताना दिसत आहेत. तळोजा औद्योगिक वसाहतीमधून होणार्‍या प्रदूषणाचा मुद्दा पनवेल कराण साठी नवा नाही.औद्योगिक वसाहती मधिल कारखान्यातुन होणार्‍या जल आणि वायू प्रदूषणामुळे नदी पात्रातील जैवविविधतेला या मुळे मोठा धोका पोहचत असून, नागरिकांना देखील आरोग्याच्या प्रश्‍नाचा सामना करावा लागत आहे.औद्योगिक वसाहती मधिल प्रदूषणाचा हा मुद्दा घेऊन स्थानिक शेकापचे माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे हरित लावादात गेले आहेत.परिणामी आयोगाने आता पर्यत दिलेल्या निर्देशनुसार वसाहतीमधील कारखान्यानमधून होणारे प्रदूषण नियंत्रणात आणन्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक कारखान्यानमधील रसायन मिश्रित पाणी थेट नदीत जाऊ नये या करिता तळोजा औद्योगिक वसाहतीत एचटीपी प्लांट तयार करण्यात आला आहे.26.5 एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता असलेल्या या प्रकल्पात परिसरातील कारखान्यानमधून पावसाळा सोडल्यास इतर दिवसात 16.5 एमएलडीच सांड पाणी येत. मात्र या पाण्यावर वसाहती मधिल एचटीपी प्रकल्पात योग्य रीतीने प्रक्रिया होत नसल्याने प्रकल्पाच्या दुरुस्ती साठी काही वर्षा पूर्वी जवळपास 75 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. मात्र त्या नंतर देखील प्रकल्पातुन नदी पात्रात सोडण्यात येणार्‍या पाण्याचे प्रदूषण कमी होत नसल्याने प्रकल्पावर केला गेलेला खर्च निरर्थक होता का असा सवाल उपस्थित होत आहे.



सीईटीपी प्रकल्पावर खर्च
रासायनिक कारखान्यातून सोडण्यात येणार्‍या पाण्यावर प्रक्रिया करून पाण्यातील जैव विविधतेला धोका पोहचवणारी तत्वाचे प्रमाण कमी केली जाते. मात्र तळोजा औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक सांडपाणी केंद्रात प्रक्रिया करून सुद्धा कासाडी नदी पत्रात सोडण्यात येत असलेल्या सांड पाण्यातील घातक तत्वाचे प्रमाण कमी झालेले नसल्याचे प्रदूषण महामंडाळाच्या संकेत स्थळावर टाकण्यात आलेल्या माहिती वरून स्पष्ट होत आहे.

कारखान्यांना बंधनकारक
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक कारखान्यानीआपल्या कारखान्यात स्वतःचे सीईटीपी प्रकल्प चालवणे बंधन कारक आहे. एमपीसीबी च्या या नियमानुसार रासायनिक कारखाने चालवणार्‍या कारखानदारांनी सांडपाण्यावर प्रक्रिया करून जैवविविधतेला घातक सीओडी आणि बीओडीचे प्रमाण कमी करणे आवश्यक आहे. तळोजा औद्योगिक वसाहतीत मात्र या नियमाला बगल दिली जात असल्याचे पाहायला मिळत आहे.कारखानदारांकडून एमपीसीबीच्या नियमाला बगल देत अति प्रदूषित पाणी औद्योगिक वसाहतीमधील सीईटीपी प्रकल्पात सोडण्यात येत असल्याचे स्पष्ट होत आहे.

एमपीसीबी च्या नियमानुसार रासायनिक कारखान्यातून सीईटीपी प्रकल्पात सोडण्यात येणार्‍या सांडपाण्यावर प्रक्रिया करून नदी पत्रात सोडण्यात येणार्‍या पाण्यातील सीओडी चे प्रमाण 250 इतके असणे आवश्यक आहे.मात्र सद्य स्थितीत तळोजा औद्योगिक वसाहतीमधील सीईटीपी प्रकल्पातुन सोडण्यात येणार्‍या पाण्यातील सीओडीचे प्रमाण 480 इतके आहे. तर बीओडीचे प्रमाण 100 ऐवजी 310 इतके घातक असल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेत स्थळावर 31 जानेवारी रोजी टाकण्यात आलेल्या माहितीतून उघड होत आहे.

सीओडी आणि बीओडी म्हणजे काय.
बीओडी म्हणजेच जैविक प्राणवायू गरज होय. पाण्याची गुणवत्ता टिकवण्यासाठी आवश्यक असणार्‍या जीवाणूंना पुरेल इतका ऑक्सिजन पाण्यात मिसळेल असावा असे ही पद्धत सांगते.तो कमी झाला तर ते जीवाणू जगू शकणार नाहीत. वाहत्या पाण्याला निसर्ग प्राणवायूचा सतत पुरवठा करीत असतो. पाण्याचा आणि प्राणवायूचा संपर्क आला तर प्राणवायू त्यात विरघळतो. तो किती असावा यासाठी विविध मानके ठरविण्यात आले आहेत. हे प्रमाण एक लिटरमागे 1 ते 2 मिलीग्रॅम इतके असेल तर पाणी फारच चांगले,3 ते 5 मिलीग्रॅम असेल तर समाधानकारक आणि 6 ते 9 मिलीग्रॅम असेल तर त्यात प्रदूषणकरणारे सेंद्रिय घटक अस्तित्वात आहेत असे समजले जाते.

सांडपाणी शुद्धीकरणाच्या यंत्रणेची कार्यक्षमता तपासण्यासाठी पाण्याची रासायनिक प्राणवायू गरज तपासून पाहिली जाते. पाण्याचा सीओडी जास्त असेल तर जलीय जीवांसाठी ते पाणी घातक आहे असे समजले जाते. सेंद्रिय घटक पाण्यात जास्त प्रमाणात विरघळले असतील तर सीओडी जास्त असतो. तो कमी करण्यासाठी यंत्रणा उभारली जाते .यंत्रणेच्या साहाय्याने सांडपाण्यातील सीओडी कमी करून मगच ते नदीत सोडले तर ते हितकारक ठरते. पाण्यातील सीओडी एका लिटरमध्ये 250 मिलीग्रॅम पेक्षा जास्त नसावा.

एमपीसीबी अधिकार्‍यांचे दुर्लक्ष.
सद्य स्थितीत कासाडी नदी पात्रातील पाण्यावर तारांगणार्‍या रासायनिक घटकाचे नमुने घेऊन ते ज्या कारखान्यातून सोडण्यात येतात याचा शोध घेणे एमपीसीबी च्या अधिकार्‍यांना शक्य आहे. मात्र अधिकारी या कडे दुर्लक्ष करत असल्याने प्रदूषणास जवाबदार अधिकार्‍यांचे फावले आहे.

एचटीपी प्रकल्पावर केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या खर्चा नंतरही प्रदूषण कमी करण्यास संबंधित प्रशासन कमी पडत असल्याचे पाहायला मिळत आहे

. – सतीश शेट्टी. अध्यक्ष. तळोजा इंडस्ट्रीयलिस्ट असोशियन

औद्योगिक वसाहती मधिल एचटीपी प्रकल्प या पूर्वी कारखानदारांकडून चालवण्यात येत होता. तेव्हा नदीतील प्रदूषण काही प्रमाणात नियंत्रणात होते. मात्र 75 हजार कोटी रुपये खर्च करून महाराष्ट्र औद्योगिक नियंत्रण मंडळाने हाती घेतलेला हा प्रकल्प यशस्वी पणे राबवण्यात एमआईडीसी ला अपयश आल्याचे पाहायला मिळत आहे.

– शेखर शृंगारपुरे. अध्यक्ष. तळोजा मनिफॅक्चरिंग असोशियन

Related

Tags: krushival marathi newskrushival mobile appmarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsmarathinewsmarathinewspapernews indianews paperonline marathi newspanvel newsraigadsocial mediasocial media iconssocial media managesocial media managersocial media newsSocial Media trendssocial newssocial workyoutubeyoutube studio
Previous Post

म्हसळ्यात किर्तनाचे आयोजन

Next Post

छ. संभाजीनगरमध्ये दोन गटात दंगल; गाड्यांची जाळपोळ

Krushival

Krushival

Related Posts

जंजिरा किल्ल्यावर पर्यटकांची गर्दी
पर्यटन

जंजिरा किल्ल्यावर पर्यटकांची गर्दी

April 25, 2026
अज्ञात वाहनाच्या धडकेत स्कुटीचालकाचा मृत्यू
sliderhome

अज्ञात वाहनाच्या धडकेत स्कुटीचालकाचा मृत्यू

April 25, 2026
भीषण अपघात! डंपरखाली सापडून दोन तरुणींचा मृत्यू
sliderhome

डंपरखाली चिरडून महिलेचा मृत्यू

April 25, 2026
sliderhome

साळाव ग्रामपंचायतीचे लेखापरीक्षण अहवाल गहाळ

April 24, 2026
sliderhome

आ. महेंद्र दळवींच्या हस्तक्षेपाला स्वकीयांचाच सुरुंग!

April 24, 2026
रायगडच्या खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
अलिबाग

रायगडच्या खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

April 24, 2026
Next Post
छ. संभाजीनगरमध्ये दोन गटात दंगल; गाड्यांची जाळपोळ

छ. संभाजीनगरमध्ये दोन गटात दंगल; गाड्यांची जाळपोळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?