लखनौ| वृत्तसंस्था |
उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरीमध्ये झालेल्या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर शेतकर्यांवर गाडी चालवणार्या व्यक्तीचा शोध सुरू होता. संबंधित गाडी गृहराज्य मंत्र्यांचा मुलगा अशिष मिश्रा चालवत असल्याच्या बातम्या समोर आल्या. यानंतर स्थानिक पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले. यानंतर न्यायालयाने मिश्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
अशिष मिश्राला न्यायालयीन कोठडी
- Categories: देश
- Tags: indialucknowuttar pradesh
Related Content

एअर इंडियाचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ; पुन्हा तांत्रिक बिघाड समोर
by
Santosh Raul
June 17, 2025

इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या प्रमुख लष्करी कमांडरचा मृत्यू
by
Sanika Mhatre
June 17, 2025
नागपूरमध्ये इंडिगोच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग
by
Sanika Mhatre
June 17, 2025
समृद्धी महामार्गावर दगडफेक
by
Krushival
June 16, 2025
विमान दुर्घटनेच्या तपासासाठी उच्चस्तरीय समिती
by
Sanika Mhatre
June 15, 2025
जागतिक कसोटी अजिंक्यपदाला नवी सुरूवात
by
Sanika Mhatre
June 15, 2025