सत्तासंघर्षाचं प्रकरण ५ न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे वर्ग

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचं प्रकरण हे घटनापीठाकडे वर्ग करण्यात आलं आहे. पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे हे प्रकरण सोपवण्यात आलं असून निवडणूक आयोगाच्या कारवाईला २ दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे. पुढील सुनावणी गुरवार दि. २५ ऑगस्टला घटनापीठासमोर होणार आहे. तसेच शिवसेना नक्की कोणाची? ह्याची सुद्धा सुनावणी घटनापीठासमोरच होईल.

Exit mobile version