| उरण | प्रतिनिधी |
जेएनपीटी बंदर ते मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया दरम्यानच्या जलसेवेत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार 11 ते 14 डिसेंबर दरम्यान जेएनपीटी बंदरातून सुटणारी लाँच ही गेट वे ऑफ इंडिया ऐवजी भाऊच्या धक्क्यापर्यंत जाणार आहे. नौदलाच्या गेट वे ऑफ इंडिया येथील कार्यक्रमामुळे जल वाहतुकीत हा बदल करण्यात आला आहे.
जेएनपीटी-गेट वे जल प्रवासात बदल

- Categories: sliderhome, उरण, मुंबई, रायगड
- Tags: alibagboatFerrygatewayjnpt portkrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsonline marathi newsraigadraigad newsजेएनपीटी
Related Content
रस्त्याचा विकास, शेतीचा ऱ्हास!
by
Sanika Mhatre
June 24, 2026
ठेकेदाराचा हलगर्जीपणा नडला; देहेन गावाचा संपर्क तुटला
by
Sanika Mhatre
June 24, 2026
दिव्यांग मुलांसोबत वाढदिवस साजरा
by
Antara Parange
June 24, 2026
जांभिवली शाळेला एलईडी स्मार्ट टीव्ही भेट
by
Antara Parange
June 24, 2026
डोंगरी-मुंबईचा प्रवास होणार अधिक सुलभ
by
Antara Parange
June 24, 2026
माथेरानमध्ये प्लास्टिक रेनकोट बंदीचे तीनतेरा
by
Sanika Mhatre
June 24, 2026