| उरण | प्रतिनिधी |
जेएनपीटी बंदर ते मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया दरम्यानच्या जलसेवेत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार 11 ते 14 डिसेंबर दरम्यान जेएनपीटी बंदरातून सुटणारी लाँच ही गेट वे ऑफ इंडिया ऐवजी भाऊच्या धक्क्यापर्यंत जाणार आहे. नौदलाच्या गेट वे ऑफ इंडिया येथील कार्यक्रमामुळे जल वाहतुकीत हा बदल करण्यात आला आहे.
जेएनपीटी-गेट वे जल प्रवासात बदल

- Categories: sliderhome, उरण, मुंबई, रायगड
- Tags: alibagboatFerrygatewayjnpt portkrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsonline marathi newsraigadraigad newsजेएनपीटी
Related Content
भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण
by
Sanika Mhatre
April 21, 2026
जिल्ह्याला गारपिटीसह झोडपले
by
Sanika Mhatre
April 21, 2026
पळसदरी धरणात तरुण बुडाला
by
Sanika Mhatre
April 21, 2026
पेणमधील इंग्रजी शाळांची मनमानी उघड
by
Sanika Mhatre
April 21, 2026
न्हावा -शेवा बंदरात 132 कंटेनर्स जप्त
by
Sanika Mhatre
April 21, 2026
एमसीए क्रिकेट स्पर्धेत रायगडच्या स्वराज गोवारीने झळकावले द्विशतक
by
Sanika Mhatre
April 21, 2026