| उरण | प्रतिनिधी |
जेएनपीटी बंदर ते मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया दरम्यानच्या जलसेवेत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार 11 ते 14 डिसेंबर दरम्यान जेएनपीटी बंदरातून सुटणारी लाँच ही गेट वे ऑफ इंडिया ऐवजी भाऊच्या धक्क्यापर्यंत जाणार आहे. नौदलाच्या गेट वे ऑफ इंडिया येथील कार्यक्रमामुळे जल वाहतुकीत हा बदल करण्यात आला आहे.
जेएनपीटी-गेट वे जल प्रवासात बदल

- Categories: sliderhome, उरण, मुंबई, रायगड
- Tags: alibagboatFerrygatewayjnpt portkrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsonline marathi newsraigadraigad newsजेएनपीटी
Related Content
समुद्रकिनारा रस्त्याच्या कामाला सुरुवात
by
Sanika Mhatre
August 19, 2026
‘एसआयआर’ संपले; आता ‘एआय’ची सक्ती
by
Sanika Mhatre
August 19, 2026
रायगडातील सहा लाख मतदारांचे भवितव्य धोक्यात
by
Sanika Mhatre
August 19, 2026
पालीतील आढावा बैठकीत तक्रारींचा पाऊस
by
Sanika Mhatre
August 19, 2026
Lake Charlotte: चार कोटींचा गाळ कुणाच्या घशात?
by
Sanika Mhatre
August 19, 2026
आता प्रत्येक सर्पदंशाची नोंद होणार
by
Sanika Mhatre
August 19, 2026