एन. डी. पाटील हे राज्याच्या पुरोगामी विचारांचे व्यासपीठ होते. महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांची मशाल त्यांनी शेवटपर्यंत पेटत ठेवली. लढणे आणि संघर्ष करणे हेच त्यांचे जीवन होते. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातले ते एक बिनीचे शिलेदार होतेच, पण त्यानंतरच्या बेळगावसह सीमा लढ्यातील प्रत्येक आंदोलनात एन. डी. आघाडीवर होते.
संघर्ष हेच जीवन – उद्धव ठाकरे,मुख्यमंत्री
-
by Krushival

- Categories: sliderhome
- Tags: #marathi news #marathi news raigad #krushival #n.d.patil #death #kolhapur #uddhav thackrey
Related Content
चित्रलेखा पाटील यांच्या प्रयत्नाने विजेचा प्रश्न सुटला
by
Antara Parange
June 20, 2026
पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा वीस वर्षांनंतर निकाल
by
Antara Parange
June 20, 2026
स्मार्ट मीटरची सक्ती नको; शेकापचा महावितरणला इशारा
by
Antara Parange
June 20, 2026
SKP News: शेकापकडून लेखन स्पर्धेचे आयोजन
by
Antara Parange
June 20, 2026
Ganpatipule beach: दुर्दैवी घटना! गणपतीपुळे समुद्रात आठ जण बुडाले
by
Antara Parange
June 20, 2026
स्मरणपत्रांचे विस्मरण! सामाजिक न्याय भवनाचा प्रस्ताव लालफितीत
by
Sanika Mhatre
June 19, 2026