एन. डी. पाटील हे राज्याच्या पुरोगामी विचारांचे व्यासपीठ होते. महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांची मशाल त्यांनी शेवटपर्यंत पेटत ठेवली. लढणे आणि संघर्ष करणे हेच त्यांचे जीवन होते. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातले ते एक बिनीचे शिलेदार होतेच, पण त्यानंतरच्या बेळगावसह सीमा लढ्यातील प्रत्येक आंदोलनात एन. डी. आघाडीवर होते.
संघर्ष हेच जीवन – उद्धव ठाकरे,मुख्यमंत्री
-
by Krushival

- Categories: sliderhome
- Tags: #marathi news #marathi news raigad #krushival #n.d.patil #death #kolhapur #uddhav thackrey
Related Content
साळाव ग्रामपंचायतीचे लेखापरीक्षण अहवाल गहाळ
by
Sanika Mhatre
April 24, 2026
आ. महेंद्र दळवींच्या हस्तक्षेपाला स्वकीयांचाच सुरुंग!
by
Sanika Mhatre
April 24, 2026
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी अनंत पाटील बिनविरोध
by
Sanika Mhatre
April 24, 2026
संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचा निषेध: शेकाप सरचिटणीस जयंत पाटील आक्रमक
by
Sanika Mhatre
April 24, 2026
रायगडात दोन दिवस धोक्याचे
by
Sanika Mhatre
April 24, 2026
तरुणीचा बळी घेणारा मोकाटच!
by
Sanika Mhatre
April 24, 2026