। मुंबई । वृत्तसंस्था । आरोग्य विभागाच्या विविध रिक्त पदांसाठी रविवारी घेण्यात आलेल्या भरती परीक्षेत पुणे आणि नाशिक केंद्रांवर गोंधळ उडाला. या केंद्रांवर प्रश्नपत्रिका कमी आल्या, तर काही ठिकाणी उशिरा मिळाल्या अशी उमेदवारांची तक्रार होती. याचा फटका रायगड जिल्ह्यातील परीक्षार्थींनासुद्धा बसला. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिले. परीक्षेच्या गोंधळाबाबत राजेश टोपे यांनी नाशिक, पुणे केद्रांवर प्रश्नपत्रिका ज्या बॉक्समधून देण्यात आल्या होत्या, त्या डिजिटल बॉक्सचे लॉक उघडण्यास उशीर झाला. हा दहा मिनिटांचा विलंब झाल्याने विद्यार्थ्यांना तितका अतिरिक्त वेळ पेपर लिहिण्यास देण्यात आल्याचे सांगितले.
परीक्षा केंद्रावर पुन्हा गोंधळ
-
by Krushival

- Categories: sliderhome, नाशिक, पुणे
- Tags: marathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Related Content

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळंतिणीचा मृत्यू
by
Sanika Mhatre
April 20, 2025

’त्या’ 29 बालकांची रवानगी बालसुधार गृहात
by
Sanika Mhatre
April 20, 2025
मुरुडमध्ये दुर्दैवी घटना! पाच वर्षीय चिमुकलीचा जलतरण तलावात बुडून मृत्यू
by
Varsha Mehata
April 19, 2025
राहत्या घराच्या खिडकीतून घुसून सात लाखाचे दागिने लंपास; पहा व्हिडिओ
by
Varsha Mehata
April 19, 2025
भीषण! ट्रक अपघातात एकाचा मृत्यू; तीन जखमी
by
Antara Parange
April 19, 2025
महाड 24 तास अंधारात! निवडणुकीत मतांचा जोगवा मागणारे नेते गायब
by
Antara Parange
April 19, 2025