• Login
Tuesday, July 8, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय

स्वबळाचे वारे आणि नारे

Varsha Mehata by Varsha Mehata
June 22, 2021
in संपादकीय, संपादकीय
0 0
0
मित्र आणि शत्रू
0
SHARES
52
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

महाराष्ट्रात मान्सूनच्या निमित्ताने नैसर्गिक पावसाळी वारे वाहत असले तरी त्याच्या जोडीला राजकीय हवामान बदलत असल्यामुळे घोषणांचेही वारे वाहत आहे. त्यात अनेक प्रकार असले तरी त्यांच्यातला समान धागा म्हणजे स्वबळाच्या नार्‍याचे वारे. या नार्‍याला मोठी परंपरा आहे. विशेष करून महाराष्ट्रात गेल्या अनेक दशकात आघाडी राजकारणाचे वैशिष्ट्य लाभल्याने असे नार्‍याचे वारे वाहण्यास वातावरण नेहमीच अनुकूल असते. त्यानुसार सध्या कधी नव्हे अशी महाविकास आघाडी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या एकत्रित येण्यातून गेली दीड वर्षे चाललेली असताना सर्वप्रथम काँग्रेसने हे नारे दिले आणि आता ही आघाडी टिकते की नाही अशा प्रकारची चर्चा सुरू झाली. आघाडी राजकारणाचे हेही वैशिष्ट्य असते की त्वरित या आघाडीमध्ये बिघाड झाल्याच्या बातम्या सुरू होतात. कोणत्याही मतभेदाला राजकीय सुरुंगाचे रूप दिले जाते. गेल्या काही वर्षांत दूरचित्रवाणी माध्यमामुळे तेथे वस्तुस्थिती पेक्षा वक्त्यांचे व्यक्तिगत सादरीकरण अधिक प्रभावी ठरत असल्याने अतिशयोक्तपणाला मुक्त मैदान प्राप्त होते. त्यामुळे काँग्रेसने जेव्हा स्वबळाचा नारा लावला तेव्हा आघाडी टिकते की नाही अशी चर्चा सुरू झाली. परंतु त्याला स्फोटक पुरवठा केला तो शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रातून! प्रताप सरनाईक हे गेले अनेक दिवस किंबहुना महिने प्रसारमाध्यमांपासून लांब होते. कारण त्यांच्यावर बेहिशोबी मालमत्तेला धरुन सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी सुरू आहे. या पत्रात त्यांनी शिवसेनेने भारतीय जनता पार्टी बरोबर जुळवून घ्यावे जेणेकरून त्यांच्यासारख्या नेत्यांचा जो केंद्रीय यंत्रणांकडून छळ सुरू आहे तो कमी होईल किंवा दूर होईल. आपल्या पत्राला तार्किक, वैचारिक बैठक प्राप्त व्हावी आणि ते समर्थनीय व्हावे यासाठी त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष शिवसेनेचे लोक फोडत असल्याचे आरोप केले आहेत. कुठलाही नेता एका पक्षातून अन्य पक्षात जाणे हे जाहीर असते आणि ते लपून राहत नाही. त्यामुळे त्याबद्दलची वस्तुस्थिती तपासणे काही अवघड नाही. परंतु त्यांच्या या पत्रानंतर त्वरित भारतीय जनता पार्टीकडून अत्यंत सकारात्मक प्रतिसाद आला आणि त्यांच्यातील काही उतावळ्या नेत्यांनी तर आता सेना-भाजप युतीचे सरकार येणार अशा प्रकारच्या वक्तव्याला प्रारंभ केला. भारतीय जनता पार्टीचे विधानसभेत सर्वाधिक आमदार असले तरी बहुमतासाठी शिवसेनेची गरज होती. परंतु यांच्यादरम्यान झालेल्या मुख्यमंत्रीपदासाठीच्या गोपनीय कराराबाबत वाद होऊन भाजपा सत्तेपासून वंचित राहिला आणि शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्याबरोबर आघाडी करून मुख्यमंत्रीपद मिळवले. तेव्हापासून भाजपा हा सत्तेत येण्यासाठी आणि आघाडीत बिघाडी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतोय असे स्पष्टपणे दिसते. हे पत्रप्रकरणही तेच आहे, यात वाद नाही. आता या पत्रावर विरोधी नेते देवेंद्र फडणवीस काय प्रतिक्रिया देतात आणि किती अनुकूलता दाखवतात, याबद्दल कुतुहल होते. तथापि त्यांनी या विषयावर प्रतिक्रिया देताना भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करेल असा विश्‍वास व्यक्त केला आणि हा प्रश्‍न शिवसेनेचा अंतर्गत असल्याचे सांगून अन्य नेत्यांप्रमाणे आपलेही तारु नार्‍याच्या सागरात झोकून दिले. त्यामुळे आता राष्ट्रवादी आणि शिवसेना स्वबळाच्या घोषणा कधी करतात असा सवाल आहे. परंतु मुख्यमंत्री ठाकरे यांनी याबद्दल स्पष्ट शब्दात सांगितले आहे की, अशा घोषणा कुणीही करू शकतो परंतु त्यासाठी आधी आपली जमीन किती मजबूत आहे हे पहावे लागते. सध्या राष्ट्रवादीचे शरद पवार हे या आघाडीच्या राजकारणाची सूत्रे हलवत आहेत आणि त्यांचे नेते असा कुठलाही आततायीपणा न करता उलट शिवसेनेबरोबर दीर्घकालीन आघाडी करण्याचे सूतोवाच करीत आहेत. त्यामुळे हे स्वबळाचे नारे केवळ मोसमी वारेच असते, परिस्थितीनुसार सगळे सत्तेसाठी आपआपल्या पायाखालची जमीन किती घट्ट आहे हे पाहून पवित्रा घेतात. सध्या तरी शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये ते भान आहे असे वाटते. शिवसेनेचा पंगा थेट केंद्राशी आहे आणि राष्ट्रवादी सध्या केंद्राच्या लढाईत नवीन आघाडी करण्याच्या कार्यात गुंतलेला आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यात देशपातळीवर घडामोडी वेग घेतील आणि राज्याकडील गोष्टी मागे पडतील.

Related

Tags: Editorialmarathi newsmarathi newspaperraigad
Previous Post

सावधान!कोरोनानंतर आता ‘याचा’ धोका

Next Post

प्रश्‍न आहे 145 च्या मॅजिक फिगरचा!

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

Success Story! रायगड जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ- नेहा भोसले
sliderhome

Success Story! रायगड जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ- नेहा भोसले

April 2, 2025
वसंत गुरुजी- निष्ठावंत मार्गदर्शक हरपला: जयंत पाटील
sliderhome

वसंत गुरुजी- निष्ठावंत मार्गदर्शक हरपला: जयंत पाटील

March 18, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
रायगड

जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ

March 8, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
रायगड

जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ

March 8, 2025
अनेकांचे जीव वाचवणारी रुचिका
रायगड

अनेकांचे जीव वाचवणारी रुचिका

March 8, 2025
भारताचे मिशन ‘मेडल्स’
sliderhome

भारताचे मिशन ‘मेडल्स’

July 22, 2024
Next Post
प्रश्‍न आहे 145 च्या मॅजिक फिगरचा!

प्रश्‍न आहे 145 च्या मॅजिक फिगरचा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?