• Login
Thursday, February 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय

तपस्येचे प्रयोग

Varsha Mehata by Varsha Mehata
June 20, 2022
in संपादकीय, संपादकीय
0 0
0
गुन्हेगारांचे आश्रयस्थान
0
SHARES
43
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

प्रत्येक सरकारवर त्या त्या पंतप्रधानाच्या व्यक्तिमत्वाचा गडद प्रभाव असतो. भारतीय जनता पक्षाचे पहिले पाच वर्षे पूर्ण करणारे सरकार होते अटलबिहारी वाजपेयींचे. वाजपेयी यांची घडण नेहरु युगात झाली.  विरोधी मतांचा जरुर तिथे विचार करून धोरणात बदल करण्यात त्यांना कमीपणा वाटत नसे. त्यांचे सरकार 27 पक्षांच्या पाठिंब्यावर अवलंबून होते हा एक भाग झाला. पण तसे नसते तरी त्यांची वागणूक तशीच राहिली असती. भाजपचे सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकदम दुसरे टोक आहेत. विरोधकांचे ऐकून आपण दोन पावले मागे आलो आहोत अशी कल्पनाही त्यांना सहन होत नाही. अनेक निर्णयांवर टीका होऊनही आजवर त्यांनी ते तसेच जबरदस्तीने पुढे रेटण्याचे प्रयत्न केले आहेत. नोटबंदी, जीएसटीची अंमलबजावणी, कोरोनानंतरची टाळेबंदी इत्यादी उदाहरणे आपल्यासमोर आहेत. केवळ दोनच मुद्द्यांवर त्यांनी आजवर माघार घेतली आहे. ते म्हणजे- जमीन अधिग्रहण कायदा आणि शेतकरी कायद्यातील बदल. मात्र ते मागे घेतानाही आंदोलकांची भूमिका पटली म्हणून नव्हे तर देशात शांतता राहावी म्हणून आपण माघार घेत आहोत असा पवित्रा मोदींनी घेतला. शेतकरी कायद्यातील प्रस्तावित बदलांना कडवा विरोध झाला. आंदोलन एक वर्ष चालले. ते मोडून काढण्यासाठी मोदी सरकार वाटेल त्या थराला गेले. तरीही शेतकरी मागे हटत नाहीत हे पाहून ‘शायद मेरी तपस्या में ही कोई कमी रह गई होगी’, अशी हिंदी सिनेमातल्यासारखी भाषा करून त्यांनी हे धोरण मागे घेतले. यातून त्यांनी आंदोलकांना अडाणी आणि हेकेखोर ठरवण्याचा प्रयत्न केला. अग्निपथबाबतही बरोबर हेच घडते आहे. विरोध करणारे भरकटलेले युवक आहेत आणि त्यांना काँग्रेस वगैरे पक्षांची फूस आहे अशी टीका चालू आहे. योजना अजिबात मागे घेतली जाणार नाही असे सरकारतर्फे रविवारी जाहीर करण्यात आले. लष्करी अधिकार्‍यांना पत्रकार परिषद घ्यायला लावून तिन्ही सेवांमधील भरतीचा कार्यक्रमही घोषित केला गेला. आता या भरती प्रक्रियेला कसा लाखोंचा प्रतिसाद मिळतो आहे असा प्रचार भाजपतर्फे सुरू होईल. आंदोलनातही कदाचित फूट पडेल. पण मुळात बिहार किंवा राजस्थानच नव्हे तर उत्तर प्रदेशात आणि अगदी मोदींच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातही या योजनेला हिंसक विरोध झाला आहे. ही हिंसा निषेधार्हच असली तरी युवकांचा संताप हा कोणाही संवेदनशील राज्यकर्त्याला दखल घ्यायला लावेल असा होता. पण माघार घेणे म्हणजे कमकुवतपणाचे लक्षण आहे असा मोदींचा समज आहे. आणि राजधर्म काय असतो हे सांगणारे मोदींच्या आसपास आता कोणी शिल्लक उरलेले नाही. तसे राहू नये याची पूर्ण खबरदारी गेल्या आठ वर्षात घेतली गेली आहे. जेमतेम चार वर्षांची नोकरी आणि नंतरच्या आयुष्याबाबत कसलीही सुरक्षितता नाही यामुळे या योजनेला युवक विरोध करीत आहेत. पण त्याहूनही अधिक म्हणजे झाडून सर्व माजी सैन्याधिकार्‍यांनीही तिचे अक्षरशः वाभाडे काढले आहेत. नौदल किंवा हवाई दलामध्ये अत्यंत आधुनिक जहाजे, शस्त्र वा विमाने हाताळावी लागतात. त्याचे प्रशिक्षण इतक्या थोड्या काळात कसे दिले जाणार असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला आहे. या योजनेमुळे आपल्या सैन्यात दुफळी तयार होईल आणि त्यातला लढाऊपणा जाऊन कारकुनी पाट्याटाकू वृत्ती बळावेल असा इशारा काहींनी दिला आहे. या अधिकार्‍यांच्या मताचा मान ठेवून योजनेला काही काळ स्थगिती देणे मोदी सरकारला शक्य होते. पण ते झाले नाही. एकूण, मोदींनी याही प्रश्‍नी आपली तथाकथित तपस्या पणाला लावलेली दिसते. पण हा काही ऋषीमुनींचा जमाना नाही. देशात आधुनिक लोकशाही आहे. लोकशाहीत सर्वांच्या सहमतीने व विचारविनिमयाने निर्णय व्हावे लागतात. शिवाय, मोदी हे काही ऋषी किंवा या देशाचे राजे नाहीत. आपण लोकप्रिय आहोत म्हणून आपलाच निर्णय अंतिम हा अट्टहास घातक आहे. पुराणकाळातही विश्‍वामित्र वगैरेंच्या तपस्या भलत्याच कारणांसाठी खर्ची पडल्याचे दाखले आहेत. तसे होऊ नये. किंबहुना, हे तपस्येचे प्रयोग जितक्या लवकर थांबतील तितके बरे. 

Related

Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Previous Post

धक्कादायक! अलिबागमध्ये पोलिस कर्मचाऱ्याने केला विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

Next Post

राज्यसभेचा उपयोग काय?

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

दरडग्रस्तांच्या दुर्दैवाची कहाणी – भाग 1
पोलादपूर

दरडग्रस्तांच्या दुर्दैवाची कहाणी – भाग 1

July 25, 2025
Success Story! रायगड जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ- नेहा भोसले
sliderhome

Success Story! रायगड जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ- नेहा भोसले

April 2, 2025
वसंत गुरुजी- निष्ठावंत मार्गदर्शक हरपला: जयंत पाटील
sliderhome

वसंत गुरुजी- निष्ठावंत मार्गदर्शक हरपला: जयंत पाटील

March 18, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
रायगड

जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ

March 8, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
रायगड

जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ

March 8, 2025
अनेकांचे जीव वाचवणारी रुचिका
रायगड

अनेकांचे जीव वाचवणारी रुचिका

March 8, 2025
Next Post
 राज्यसभेच्या आगामी निवडणूका

राज्यसभेचा उपयोग काय?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?