• Login
Thursday, May 15, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय

मारेकरी सरकार

Varsha Mehata by Varsha Mehata
October 6, 2021
in संपादकीय, संपादकीय
0 0
0
पावसाचे रौद्ररूप
0
SHARES
37
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांच्या ताफ्यातील एका वाहनाने शांततेत आंदोलन करणार्‍यांना चिरडून हत्या करण्याच्या भीषण कृत्याने देश हादरून गेला आहे. ही दृश्ये पाहिलेल्यांना ती त्यांच्या अख्या आयुष्यात विसरता येणार नाहीत. सर्व देशवासीयांना लाजेने मान खाली घालायला लावणारी ती घटना आहे. गेल्या वर्षी आणण्यात आलेल्या शेतकर्‍यांच्या हितविरोधी कृषी कायद्यांच्या विरोधात केंद्र सरकारशी संघर्ष करणार्‍या आंदोलक शेतकर्‍यांनी आपली ठाम भूमिका सोडलेली नाही. आपले आंदोलन कमकुवत होऊ दिलेले नाही आणि त्यात फूट पाडून हे इतक्या प्रदीर्घ काळ चाललेल्या आंदोलनाला अयशस्वी करण्याचे अनेक प्रयत्नही सफल होऊ दिलेले नाहीत. शेतकरी अनिश्‍चित काळ आंदोलन सुरू ठेवण्याची मानसिक तयारी करून आहेत, हे आतापर्यंत सर्वांच्याच लक्षात आले आहे. आता जसा काळ गेला, अलिकडच्या काळात त्याची तीव्रताही वाढताना दिसत आहे. त्यामुळे सरकारसाठी ते एक मोठे आव्हान बनून उभे राहिले आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर गेल्या आठवड्यातील घटना पाहिल्यास अशा प्रकारचा घातपात आणि हिंसा निर्माण होण्याची शक्यता तेव्हाही दिसत होती, असे जाणकार सांगतात. ‘हा देश शेतकर्‍यांचा आहे. मी पण एक शेतकरी आहे, ते पण शेतकरी आहेत. जर मी कृती करायला गेलो तर त्यांना पळून जाण्याचाही मार्ग सापडणार नाही. हे दहा पंधरा लोक आहेत, जे गोंधळ घालत आहेत. जर कृषीकायदे वाईट असते तर आंदोलन देशभरात पसरले असते, असे मंत्री मिश्रा म्हणाल्याचा एक कथित व्हिडिओ आहे. ‘तुम्हा लोकांनी सुधारावे, अन्यथा जर माझ्या समोर आले तर दोन मिनिटात मी सरळ करेन’, असा त्यात आंदोलकांना इशाराही दिलेला आहे. त्यामुळे याची पार्श्‍वभूमी तयार केली जात होती, असे म्हणायला वाव आहे. सरकारला असे वाटू शकते की जेव्हा ते आपल्या विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी बळ आणि हिंसेचा वापर करतात तेव्हा त्यांना सत्ता मिळवून देणार्‍या मतदारांचा पाठिंबा आहे. खरे तर तसे नसते. मतदार एका अपेक्षेने सरकार निवडतो आणि त्यानंतर ते त्याच्या अपेक्षांच्या विपरीत वागू लागले तर तो काही करू शकत नाही हे खरे आहे, मात्र त्याच्या सगळ्या गैरकृत्यांना तो समर्थन देतो हे खरे नसते. आताच्या सरकारने प्रमुख प्रसारमाध्यमे ही सरकारी प्रचारयंत्रणा बनवलेल्या आहेत आणि त्यातून मतदार सरकारच्या बाजूने आहेत, सरकारच्या कोणत्याही निर्णयाला तथा कृत्यांना त्यांचा पाठिंबा आहे, असे भासवत असतात. येथेही तसे करण्याचा प्रयत्न दिसतो. मात्र ही घटना कोणत्याही प्रकारे समर्थनीय नाही आणि तसा कोणताही अधिकार सरकारला पोचत नाही. उलट जनतेच्या रक्षणाची त्याची जबाबदारी असते. मात्र सरकारला पराभूत व्हायला आवडत नाही. म्हणून अशा हत्येच्या पातळीपर्यंत ते जाऊ शकले. लोक त्यांना आपले तारणहार मानतात पण सरकार सर्वसामान्यांना कशी वागवते हे या घटनेतून दिसते. आणि ते सगळा देशही पाहात आहे. संसदेत पुरेसा विचारविनिमय न करता संमत करण्यात आलेली ही विधेयके शेतकर्‍यांच्या हिताची असल्याची बतावणी सरकार करत आहे. तसे असते तर त्यांनी मुळात चर्चा होऊ दिली असती आणि त्यात शेतकर्‍यांना सामावून घेतले असते. केवळ आवाजी मतदानाने हे इतके महत्त्वाचे कायदे केले नसते, हे आतापर्यंत बिगर शेतकरी नागरिकांनाही नीट कळलेले आहे. असो. आता मात्र या घटनेने सरकार आणि शेतकरी यांच्यातील आधीच बिघडलेले संबंध सुधारण्याची शक्यताही मावळली आहे. सरकारला खरोखरीच शेतकरी तसेच देशाचे हित साधायचे असेल तर आधी हे बिघडलेले संबंध सुधारण्यासाठी ठाम पावले उचलावी लागतील. दोषींना अटक आणि शिक्षेचा मार्ग खुला करण्याबरोबरच आपल्या हिंसक, गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना आवर घालणे हाही एक महत्त्वाचा भाग आहे. चळवळीला हिंसेचे गालबोट लावून त्याला बोल लावत बसण्यात माध्यमांना रस असू शकेल, पण सरकारने या आंदोलनकर्ते आणि आपला भाजप पक्ष यात सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपात अडकू नये. थेट संवाद आवश्यक आहे, पण त्याआधी हे सांडलेले रक्त साफ करण्याची आणि दोषींना स्वत:हून शिक्षा देण्यासाठी त्वरीत पावले उचलली पाहिजेत. अन्यथा, शेतकर्‍यांना चिरडणार्‍या सरकारची समाधी शेतकरी बांधल्याशिवाय राहणार नाहीत. त्याला इतिहासाचीही साक्ष आहे.

Related

Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Previous Post

महामार्ग काँक्रिटीकणासाठी अडीचशे कोटी

Next Post

सिद्धूची कॉमेडी, काँग्रेसची ट्रॅॅजेडी!

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

Success Story! रायगड जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ- नेहा भोसले
sliderhome

Success Story! रायगड जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ- नेहा भोसले

April 2, 2025
वसंत गुरुजी- निष्ठावंत मार्गदर्शक हरपला: जयंत पाटील
sliderhome

वसंत गुरुजी- निष्ठावंत मार्गदर्शक हरपला: जयंत पाटील

March 18, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
रायगड

जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ

March 8, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
रायगड

जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ

March 8, 2025
अनेकांचे जीव वाचवणारी रुचिका
रायगड

अनेकांचे जीव वाचवणारी रुचिका

March 8, 2025
भारताचे मिशन ‘मेडल्स’
sliderhome

भारताचे मिशन ‘मेडल्स’

July 22, 2024
Next Post
नवज्योत सिद्धू यांचा राजीनामा

सिद्धूची कॉमेडी, काँग्रेसची ट्रॅॅजेडी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?