• Login
Saturday, September 23, 2023
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • जळगाव
      • धुळे
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • जळगाव
      • धुळे
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय

अंतराळ संशोधन नि विस्तारलेले मानवी कर्तृत्व 

Varsha Mehata by Varsha Mehata
August 24, 2023
in संपादकीय, संपादकीय लेख
0 0
0
…तर पशुसंवर्धन विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकू!
0
SHARES
49
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

राज कुलकर्णी

चंद्रावर पडलेलं पहीलं पाऊल हे केवळ अमेरिकन व्यक्तीचं नव्हतं तर ते समस्त मानव जातीचं होतं. मानवाची ती उत्तुंग झेप होती. आकाशाला गवसणी घालताना, विश्वाशी नाते जोडताना मन आकाशासारखे व्यापक आणि ह्रदय विश्वाप्रमाणे विशाल करायला हवे, ही भावना महत्वाची असते. संशोधन पातळीवर अशा मोहिमांची उपयुक्तता अनेक बाबतीत असू शकेल पण मानवी पातळीवर याची उपयुक्तता ही सर्व जगातील मानव एक आहे हे अधोरेखित करणारी आहे.

भारतीय चंद्रयान आकाशात यशस्वीपणे झेपावले लवकरच ते चंद्रावर यशस्वी लँडिंग देखील करेल ,अशी आशा आहे.
हा समस्त भारतीयांसाठी अत्यंत आनंदाचा व अभिमानाचा क्षण आहे. या यशाबद्दल इस्रोचे सर्व शास्त्रज्ञ, दिवंगत शास्त्रज्ञ विक्रम सारभाई, सतिष धवन, डॉ. भटनागर, तसेच पंडित नेहरूंपासून ,आज वरचे सर्व पंतप्रधान, माजी राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम यांचे ही योगदान असून विद्यमान मा.पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे ही अभिनंदन!  
भारताची चंद्रयान मोहिम प्रगतीपथावर असतांना एक घटना अंतराळ संशोधन विश्वात दुर्दैवाची घडली ती अशी की, रशीयाच्या ल्यूना या चंद्रमोहीमेतील यानाचे चंद्रावर लँडिंग न होता ,ते चंद्रभुमीवर आदळले.ही घटना समस्त मानवजातीसाठी खूप दु:खद अशी घटना आहे, कारण अंतराळ संशोधन हे अंतर्राष्ट्रीय पातळीवर सर्व मानवजातीचे प्रतिनिधित्व या स्वरूपात होत असते. एखाद्या देशाची अंतराळ संशोधन मोहीम यशस्वी होणे हे त्या देशासाठी त्या मोहिमेतील शास्त्रज्ञासाठी स्वकर्तृत्व म्हणून अभिमानाची असली तरी ती मोहीम समस्त मानव जातीच्या कर्तृत्वाच्या परीघाच्या कक्षा रूंदावणारी असते. म्हणून तर चंद्रावर ठेवलेल्या त्या आपल्याच पावलांकडे पाहून तो निल आर्मस्ट्राँग 20 जुलै 1969 रोजी
चंद्रभुमीवरच म्हणाला होता,      
चंद्रावर पडलेलं पहीलं पाऊल हे केवळ अमेरिकन व्यक्तीचं नव्हतं तर ते समस्त मानव जातीचं होतं. मानवाची ती उत्तुंग झेप होती. आकाशाला गवसणी घालताना, विश्वाशी नाते जोडताना मन आकाशासारखे व्यापक आणि ह्रदय विश्वाप्रमाणे विशाल करायला हवे, ही भावना महत्वाची असते. संशोधन पातळीवर अशा मोहिमांची उपयुक्तता अनेक बाबतीत असू शकेल पण मानवी पातळीवर याची उपयुक्तता ही सर्व जगातील मानव एक आहे हे अधोरेखित करणारी आहे.याबरोबरच आपण मनात देश,वंश,धर्म या सारख्या अहंभावाच्या नि सर्वश्रेष्ठत्वाच्या कितीही उत्तुंग केल्या असल्यातरी विश्वाच्या पसा-यासमोर आपण अगदी मातीचा कणही नाहीत, एवढे आपण क्षुद्र आहोत, याची जाणीव करून देणारी असते! पण अहंकाराच्या व दांभिकतेच्या आजच्या वातावरणात रशियान यान कोसळले या मानव जातीसाठी दुर्दैवी असलेल्या घटनेवरही विकृत आनंद व्यक्त केला जात आहे.
भारत, रशिया यांची तुलना करून रशियन
शास्त्रज्ञांची खिल्ली उडवली जात आहे, ही बाब योग्य नव्हे! खरेतर अमेरिकने चंद्रवर पहिल्यांदा स्वारी यशस्वी केली असली तरी आंतराळ प्रवासाची सुरूवातच रशियाने केली होती आणि अमेरिकेनंतर रशियानेही चंद्रावर लँडिंग केलेले आहे. मात्र या बाबतीत अनेक शंका आहेत पण रशियन कॉस्मोनॉट अलेक्सी लिनोव यांने स्पेस वॉक केलेला आहे. भारताला या बाबतीत अनेक आव्हाने आहेत आणि भारतीय अंतराळवीराचे पाऊल चंद्रावर नक्कीच पडेल अशी आशा आहे. असे असतानाही एखाद्या अपयशाबद्दल अशी खिल्ली उडवणे योग्य नव्हे.
अमेरिका ,रशिया यांच्या अनेक आंतराळ मोहीमा अयशस्वी झाल्या आहेत, भारतानेही असे अपयश अनुभवले आहे, पण अशा अपयशाने खिन्न न होता ,पुढे प्रयत्न करणे महत्वाचे असते. रशियन स्पेस मिशन सोयूज यानाचा 1971 साली स्फोट झाला होता तर अमेरिकन स्पेस मिशन चँलेंजरचा 1986 साली उड्डानानंतर स्फोट झाला होता, तर 2003 साली कोलंबिया या यानाचा स्फोट होऊन भारतीय वंशाच्या कल्पना चावला या एस्ट्रोनॉट सह अनेकांचा मृत्यूही झाला होता. अमेरिकन अपोलो आणि रशियन सोयूज यांच्या एकत्रित मोहीमेदरम्यानही अपघात घडलेले आहेत. आजवर अशा घटनांत 15 अमेरिकन तर 4 रशियन अशा 19 आंतराळवीरांनी आपल्या प्राणांची आहुती पृथ्वीवरील मानवजातीचे प्रतिनिधित्व करताना दिलेली आहे. पण आपल्या संकुचित मनात शौर्यांच्या संकल्पनाच खूप कोत्या आहेत ,म्हणून या वीरांसमोर आपल्याला वेगळेच शुरवीर मोठे वाटतात !
अंतराळ संशोधन हा विकसनशीन राष्ट्रांसांठी पांढरा हत्ती आहे काय ? हा विषय अनेक मानवतावादी विचारवंतात चर्चिला जाणारा विषय आहे. अमेरिकन चांद्रमोहीन अपोलो -11 ने चंद्रभुमीवर मानवी पाऊल ठेवले आणि ही अभिमानाची असली तरी अमेरिकेतही या
मोहिमेवर टिका करणारा विचारवंतांचा मोठा वर्ग होता आणि आज ही आहे. पण म्हणून कोणी अमेरिकन नागरीकाने वा अमेरिकन नागरीकांच्या समुहाने , या आंतराळ संशोधन विरोधी विचारवंताना देशद्रोही म्हटले नव्हते आणि नाहीही! अमेरिकेच्या अणुबाँब निर्मिती प्रकल्पाचा कडाडून विरोध करणारे लिओ झलार्ड आणि त्याचे सहकारी यांनाही कोणी देशद्रोही म्हणत नाही, कारण विश्व पादाक्रांत करायला निघालेल्या देशातील नागरीकांच्या मनात तेवढी प्रगल्भता नक्कीच आहे! कारण या दरम्यान भारतात आणखी एक घटना अशी घडली की, अभिनेते प्रकाश राज यांनी चांद्रयान मोहिमेवर टिका केली म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. ही बाब चुकीची आहे!
मला इथे जांन निसार अख्तरचा एक शेर आठवतो…
ये ठीक है, सितारों पे घूम आये हम
मगर किसे है सलीक़ा ज़मीं पे चलने का……
चंद्रावर चालण्याचं स्वप्न पाहणा-या लोकांनी सर्व प्रथम मनाला विश्वाएवढं व्यापक नि विशाल करायला हवं. आम्ही कॉलेजात असतांना एका कॉमर्स स्टुडंटने व्यापार व्यवसायाच्या क्षेत्रात कष्टाचे महत्व सांगताना, एक जोक सांगीतला होता. एक गिर्यारोहकांचा समुह हिमालयाच्या एका उंच टापुवर पोचला, रात्र बरीच झाली होती, सकाळी उठून सिलेब्रेशन करायचे म्हणून ते एका टेंटमधे झोपले. सकाळी लवकर उठले , आजूबाजूला पाहीलं, तर उडपी हॉटेलमधील मुलगा ‘ए काफी काफी’ करत ,थर्मास घेऊन तीथे हजर होता.
प्रकाश राज यांची कॉमेंट अशीच होती. पण
प्रकाश राज यांची कॉमेन्ट समजण्या इतपत समज बहुतांशी लोकांना नसल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला !
मध्ययुगात मानवाला पृथ्वीवरील खंड उपखंड माहीत नव्हते, म्हणून ते समुद्र सफरीवर निघाले. बार्थलोम्यू डायस, फर्डीनांड मंगोलन, वास्को द गामा, कोलंबस ही जून्या काळात नव्या भुमीच्या शोधात निघालेले शुरवीर होते! उद्या मानव नव कोलंबस होऊन चंद्रच काय पण मंगळ, शुक्र करत करत अगदी नेपच्युनवरही आपल्या पावलांचा ठसा उमटवेल पण पृथ्वीवरील माणसांसोबत माणसासारखं कसं चालायचं वा कसं वागायचं याची पावले टाकण्याचा प्रगल्भपणा केंव्हा शिकणार हा मोठा प्रश्न आहे ! 


Related

Tags: alibageditorial articlemarathi newsmarathi newspaperraigad
Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

भाद्रपद महिन्यातील खारेपाटातील गौराई
कार्यक्रम

भाद्रपद महिन्यातील खारेपाटातील गौराई

September 21, 2023
मीनाक्षीताई – वक्तृत्व, दातृत्व, नेतृत्व, ममत्व
रायगड

मीनाक्षीताई – वक्तृत्व, दातृत्व, नेतृत्व, ममत्व

September 13, 2023
अलिबाग शहर आणि मीनाक्षीताई…….
अलिबाग

अलिबाग शहर आणि मीनाक्षीताई…….

September 13, 2023
‘रायगडची रणरागिणी’ मीनाक्षीताई पाटील @75
रायगड

‘रायगडची रणरागिणी’ मीनाक्षीताई पाटील @75

September 13, 2023
तेजतर्रार नेतृत्व आणि श्रवणीय भाषण- अनिकेत जोशी
रायगड

रायगडच्या रणरागिणी ‘मीनाक्षी पाटील’

September 13, 2023
…तर पशुसंवर्धन विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकू!
संपादकीय

उत्तर प्रदेशात निवडणुकीची रणधुमाळी सुरु

August 28, 2023

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2023
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
252627282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Leaftech.in

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • जळगाव
      • धुळे
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Leaftech.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?