• Login
Wednesday, March 4, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

आंबा, काजू उत्पादक शेतकर्‍यांना विम्याची प्रतीक्षा

Krushival by Krushival
October 3, 2024
in अलिबाग, रायगड, शेती
0 0
0
आंबा, काजू उत्पादक शेतकर्‍यांना विम्याची प्रतीक्षा

Close-up of a single mango fruit ripening amongst lush foliage on tree in tropical climate. Horizontal format.

0
SHARES
41
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। अलिबाग । प्रमोद जाधव ।

हवामानाच्या धोक्यापासून शेतकर्‍यांचे संरक्षण व्हावे यासाठी आंबा, काजू उत्पादक शेतकर्‍यांनी गतवर्षी विमा उतरविला होता. भारतीय कृषी विमा कंपनीकडून हा विमा काढण्यात आला होता. मात्र, रायगड जिल्ह्यातील आंबा, काजू उत्पादक 6 हजार 329 शेतकर्‍यांना अद्याप विम्याची रक्कमच मिळाली नसल्याची माहिती समोर येत आहे. फळ पीक उत्पादक शेतकर्‍यांना विम्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे.

रायगड जिल्हयामध्ये 14 हजार हेक्टर आंबा उत्पादक क्षेत्र असून काजू लागवडीवरदेखील मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. जिल्ह्यातील तरुण मंडळीदेखील फळ लागवड करण्यावर लक्ष देत आहेत. या लागवडीतून उत्पन्नाचे साधन मिळण्याचा मार्ग मोकळा होत असल्याने आंबा लागवडीचे क्षेत्रही दिवसेंदिवस वाढण्याच्या वाटेवर आहे. जिल्ह्यात बदलत्या हवामानाचा आंबा, काजू उत्पादक शेतकर्‍यांना कायमच बसत आला आहे. मोहर गळून पडणे, अवकाळी पाऊस पडणे अशा अनेक कारणांमुळे फळ पिक लागवडीवर परिणाम होतो. यामुळे शेतकर्‍यांवर मोठे आर्थिक संकट निर्माण होते. फळ पिकांच्या झालेल्या नुकसानीला रोखण्यासाठी शासनाने पुनर्रचित हवामान अधारित फळ पीक विमा उतरविण्याचे आवाहन केले. त्यानुसार जिल्ह्यातील आंबा, काजू उत्पादक शेतकर्‍यांनी भारतीय कृषी विमा कंपनीकडून विमा उतरविला. मात्र, जिल्ह्यातील नुकसान झालेल्या आंबा व काजू उत्पादक शेतकर्‍यांना अद्याप विमा मिळाला नसल्याची माहिती समोर येत आहे. जिल्ह्यातील आंबा उत्पादक 6 हजार 135 व 194 शेतकर्‍यांना विम्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे.

विमा कंपनीला पैसेही उपलब्ध झाले आहेत. मात्र, या कंपनीकडून अजून पंधरा दिवस विम्यासाठी वाट पहावी लागणार असल्याची माहीती खात्रीशीर सुत्रांकडून देण्यात आली आहे. विम्याबाबत माहिती घेण्यासाठी प्रभारी कृषी अधिकारी कैलास वानखेडे यांच्याशी संपर्क साधला. परंतु, संपर्क होऊ शकला नाही.

भातशेती विम्याकडे 22 हजार शेतकर्‍यांची पाठ
रायगड जिल्हयामध्ये भाताचे सुमारे 98 हजार हेक्टर क्षेत्र आहे. एक लाखाहून अधिक शेतकरी आहेत. जिल्ह्यात अतिवृष्टीसह अवकाळी पावसामुळे भात पिकांचे प्रचंड नुकसान होते. हे नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी एक रुपयात विमा उतरविण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले होते. यावर्षी फक्त 39 हजार शेतकर्‍यांनी विमा उतरविला. गतवर्षीच्या तुलनेने यावर्षी विमा उतरविण्यास अल्प प्रतिसाद मिळाला. गेल्या वर्षी पेक्षा 22 शेतकर्‍यांनी पाठ फिरविल्याची माहिती उपलब्ध होत आहे.
अधिकार्‍यांचा कारभार प्रभारीच्या भरवशावर
शासनाच्या जिल्हा कृषी अधिकारी तथा अधिक्षक बाणखेले यांची बदली होऊन अनेक महिने होऊन गेले आहेत. त्यांच्या जागी आत्मा विभागाच्या वंदना पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु, त्यादेखील रजेवर गेल्या आहेत. यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून कृषी विभागाचा कारभार उपविभागीय कृषी अधिकारी वानखेडे यांच्या भरवशावर चालू आहे. पूर्णवेळ अधिकारी नसल्याने कर्मचार्‍यांची तारांबळ उडाली असून प्रभारी अधिकारी त्यांच्या कामात इतके व्यस्त असतात की त्यांना शेतकर्‍यांचा फोन उचलायलादेखील वेळ मिळत नसल्याची माहिती समोर येत आहे.

पैसे मिळावे म्हणून सोमवारी राज्यातील कृषी सचिव जयश्री भोज यांना निवेदन सादर करून कोकणातील आंबा, काजू, बागायतदारांचे फळ पीक विम्याची भरपाई मिळावी यासाठी लेखी मागणी केली आहे.

– चंद्रकांत मोकल, अध्यक्ष,
महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघ

Related

Tags: alibagalibag newscrop insuranceFruit crop producersindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण

Next Post

फणसाड अभयारण्यात महाराष्ट्रातील पहिले हर्प काऊंट

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

गौण खनिज विभागाचा कारभार ढिम्म

March 3, 2026
हिंद टर्मिनलची मुजोरी
उरण

हिंद टर्मिनलची मुजोरी

March 3, 2026
चिरनेर गावाला पुराचा धोका
उरण

चिरनेर गावाला पुराचा धोका

March 3, 2026
केळकर विद्यालयात मराठी, विज्ञान प्रदर्शन
अलिबाग

केळकर विद्यालयात मराठी, विज्ञान प्रदर्शन

March 3, 2026
अलिबाग

बंद्यांची त्वचारोग तपासणी

March 3, 2026
जंगली प्राण्यांच्या मुक्त संचारावर कुंपणाची गदा
कर्जत

जंगली प्राण्यांच्या मुक्त संचारावर कुंपणाची गदा

March 3, 2026
Next Post
फणसाड अभयारण्यात महाराष्ट्रातील पहिले हर्प काऊंट

फणसाड अभयारण्यात महाराष्ट्रातील पहिले हर्प काऊंट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?