• Login
Monday, December 29, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

आईचा आशीर्वाद हरपला

Sayali Patil by Sayali Patil
February 6, 2022
in sliderhome
0 0
0
आईचा आशीर्वाद हरपला
0
SHARES
26
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

लतादीदींच्या जाण्यानं एका स्वरयुगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले, आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. स्वरसम्राज्ञी लतादीदी आज आपल्यातून देहाने नाहीशा झाल्या, हे अत्यंत दुःखद आहेत. पण, त्या त्यांच्या अमृत स्वरांनी अजरामर आहेत. विश्‍व व्यापून राहिल्या आहेत. त्या अर्थाने त्या आपल्यातच राहतील. अनादी आनंदघन म्हणून त्या स्वर अंबरातून आपल्यावर स्वरअमृत शिंपीत राहतील, अशा शोकमग्न भावनांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.


ठाकरे आणि मंगेशकर कुटुंबीयांचे जुने स्नेहबंध आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे लतादीदी, हृदयनाथ, आशाताई यांच्यासह सर्वांशीच जिव्हाळ्याचे नाते राहिले आहे. त्या निष्णात छायाचित्रकार होत्या. उत्तम कॅमेरे, वेगवेगळ्या लेन्सेस यांचा त्यांचा अभ्यास होता. त्यांच्याशी मध्यंतरी कधीमधी फोटोग्राफी, कॅमेरे याबाबत चर्चा व्हायची. माझ्या दोन्ही छायाचित्र संग्रहांविषयी त्यांनी आवर्जून दाद दिली होती. काही निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी, काही कारणांनी चौकशी करण्यासाठी, त्यांचा फोन येत असे. मध्यंतरी मी रुग्णालयात असताना त्या सातत्याने माझी विचारपूस करून आशीर्वाद देत असत. त्यांचा तो आपुलकीचा सुमधुर स्वर आता पुन्हा कानी पडणार नाही. त्यांचा तो स्वर हे आमच्यासाठी परमसौख्य होते. हे सौख्य नियतीने हिरावून घेतले आहे. ही त्यांची उणीव जाणवत राहील. लतादीदींचे जाणे केवळ मंगेशकर कुटुंबियांवरच नव्हे तर, त्यांच्या करोडो रसिक चाहत्यांवर आघात आहे, अशी भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

…अन् ‘ऐ मेरे वतने के लोगों’ ‘सिग्नेचर ट्यून’ बनलं!
कवी प्रदीप यांनी लिहिलेलं हे अलौकिक गाणं त्यांनी आपली बहीण आशा भोसलेंसह ‘ड्यूएट’ रेकॉर्ड करावं, अशी लतादीदींची इच्छा होती. परंतु, कवी प्रदीपजींनुसार लतादीदींच्या आवाजात जी भावना आहे, ती इतर कोणालाही जमणार नाही, म्हणून ते गाणं फक्त लतादीदींनीच रेकॉर्ड करावं, असं प्रदीपजींचं ठाम मत होतं. त्यामुळे आशा भोसलेंनी या प्रोजेक्टमधून माघार घेतली. अहोरात्र काम करत असताना एका गाण्याकडे विशेष लक्ष देणं अशक्य वाटतं, असं सांगत लतादीदींनीही गाण्यास नकार दिला. संगीतकार-गायक हेमंत कुमार यांनी खरं तर संपूर्ण ‘ऐ मेरे वतन के लोगों’ हा प्रोजेक्ट तयार केला होता. त्यांनीच लतादीदींना हे गाणं गाण्यासाठी तयार केले. 1962 च्या भारत-चीन युद्धानंतर काही काळातच लिहिलेल्या या ऐतिहासिक गीताने जनतेला एकत्र आणण्याची विलक्षण कामगिरी केली. दीदींनी हे गाणं गातेवेळची त्यांची मनःस्थिती व्यक्त करताना काही गोष्टींचा खुलासा केला होता.
दीदी म्हणाल्या की, हे गाणं कोणत्याही चित्रपटाचा भाग नसल्यामुळे त्याचा परिणाम मर्यादितच होईल असं मला वाटलं होतं; परंतु ‘ऐ मेरे वतन के लोगों’ हे गीत माझं ‘सिग्नेचर ट्यून’च बनलं. जोपर्यंत मी ते गात नाही, तोपर्यंत माझा कोणताही कार्यक्रम, मैफिल पूर्ण होत नाही.

आता विसाव्याचे क्षण…!
‘आता विसाव्याचे क्षण’ ही कविता बा. भ. बोरकरांनी लिहिली आहे. त्याला सलील कुलकर्णी यांनी संगीताचा साज चढवला आहे. हे गाणं जवळपास पाच वर्षांपूर्वी रेकॉर्ड केलं होतं. पण, अचानक या गाण्यासोबत लतादीदींच्या निवृत्तीच्या बातम्या येऊ लागल्याने आश्‍चर्य व्यक्त केलं जात होतं. पण, लतादीदींनीच ही अफवा खोटी असल्याचं स्पष्ट केलं होतं. अखेरच्या श्‍वासापर्यंत गाण्यावर प्रेम करणार्‍या लतादीदींना आज मात्र विसावा घेतला आहे. 2018 साली सोशल मीडियावर लतादीदींचं एक गाणं वेगाने व्हायरल झालं. ‘आता विसाव्याचे क्षण’ हे गाणं लतादीदी यांचं निवृत्तीचं गाणं असल्याचा मेसेजही या गाण्यासोबत व्हायरल होत होता. त्यामुळे त्यांच्या फॅन्सनीही नाराजीचा सूर आळवला होता. ही बाब लतादीदींच्या कानावर गेली तेव्हा त्यांनी या निवृत्तीच्या बाबींचा साफ इन्कार केला. याबद्दल बोलताना एका मुलाखतीत लता दीदी म्हणल्या की, ‘माझ्या निवृत्तीच्या चर्चा या केवळ अफवा आहेत. हे एखाद्या रिकामटेडया व्यक्तीचं काम असावं. मी शेवटच्या श्‍वासापर्यंत गातच राहणार आहे.’ लतादीदींच्या या विधानामुळे चाहत्यांना दिलासा मिळाला होता.

Related

Tags: deathlata mangeshkarmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Previous Post

लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

Next Post

रुग्णवाहिकेचा चालकांची उपासमार

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

शेकापच्या चार उमेदवारांचे अर्ज दाखल
sliderhome

शेकापच्या चार उमेदवारांचे अर्ज दाखल

December 29, 2025
रोजगार मंत्र्याचा विकास अडचणीत
sliderhome

रोजगार मंत्र्याचा विकास अडचणीत

December 29, 2025
टाटानगर-एर्नाकुलम एक्सप्रेसला आग
sliderhome

टाटानगर-एर्नाकुलम एक्सप्रेसला आग

December 29, 2025
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

दोन दुचाकींची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू

December 29, 2025
थर्टी फर्स्टच्या पार्टीवर खाकीची नजर
sliderhome

थर्टी फर्स्टच्या पार्टीवर खाकीची नजर

December 29, 2025
पनवेलमध्ये 11,460 दुबार मतदार
sliderhome

पनवेलमध्ये 11,460 दुबार मतदार

December 29, 2025
Next Post
रुग्णवाहिकेचा चालकांची उपासमार

रुग्णवाहिकेचा चालकांची उपासमार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?