तोपर्यंत निवडणुका नकोत!

मुंबई | वृत्तसंस्था |

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत शुक्रवारी सर्वपक्षीय बैठक पार पडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत ओबीसी आरक्षणासंदर्भात महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. या बैठकीत तात्काळ आरक्षण लागू झालं पाहिजे आणि आरक्षण लागू होत नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नको, ही मागणी पुन्हा एकदा केल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

Exit mobile version