। रसायनी । वार्ताहर ।
रसायनी पाताळगंगा परिसरातील कराडे बुद्रुक जांभिवली ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष रामचंद्र भाऊ पाटील यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मंगळवारी निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 68 वर्षांचे होते.ते सामजिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा नेहमी सहभाग असायचा. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगी, जावई, दोन मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे.
रामचंद्र पाटील यांचे निधन
-
by Krushival

- Categories: कर्जत, पनवेल
- Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspanvel
Related Content
बॅटऱ्या चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
by
Sanika Mhatre
July 30, 2026
दहिवली पुलाच्या दुरुस्तीची मागणी
by
Sanika Mhatre
July 30, 2026
अग्निशमन केंद्रातील कर्मचारीच असुरक्षित
by
Sanika Mhatre
July 30, 2026
वडाळे सरोवरावर तिरंगा, कँडल मार्च
by
Sanika Mhatre
July 30, 2026
रेल्वे प्रशासनाच्या सतर्कतेमुळे संभाव्य अनर्थ टळला
by
Sanika Mhatre
July 29, 2026
सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला; रेल्वे रुळावर लोखंडी बॉक्स
by
Sanika Mhatre
July 29, 2026