। उरण । वार्ताहर ।
अरबी समुद्रात वाहणार्या वार्यामुळे एम.व्ही.श्रीकांत मुंबई या नावाची बाज भरकटली. ती केगाव दांडा किनार्यावर धडकली आहे.याशिवाय वार्यामुळे केगाव ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील दशक्रिया विधी करण्यात येत असलेल्या इमारतीवरील सिमेंटचे पत्रे वार्याच्या वेगात उडून गेले आहेत. उरण तालुक्यातील किनार्यावर मागील दोन दिवसांपासून वार्याचा वेग वाढला आहे.
मालवाहू बार्ज वार्याने भरकटले
-
by Krushival

- Categories: उरण, रायगड
- Tags: krushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigaduranuran newsuran raigad
Related Content
उद्यापासून सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर
by
Sanika Mhatre
April 20, 2026
शेकापच्या शुभांगी कोंडे बिनविरोध
by
Sanika Mhatre
April 20, 2026
जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता मिटली
by
Sanika Mhatre
April 20, 2026
नवी मुंबई विमानतळाची दमदार झेप
by
Sanika Mhatre
April 20, 2026
‘दामिनी'ने रोखला बालविवाह
by
Sanika Mhatre
April 20, 2026
श्री पांडवादेवी रायवाडी संघ विजेता
by
Antara Parange
April 20, 2026