• Login
Sunday, October 1, 2023
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • जळगाव
      • धुळे
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • जळगाव
      • धुळे
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

निश्चयाचा महामेरू

Santosh Raul by Santosh Raul
July 7, 2023
in sliderhome, अलिबाग, राजकीय, राज्यातून, रायगड, लेख, संपादकीय
0 0
0
निश्चयाचा महामेरू
0
SHARES
1
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आज महाराष्ट्राच्या राजकारणाची परिस्थिती भयंकर भयावह आहे. लोकशाहीच्या खून घडणाऱ्या घटना राज्यात वारंवार घडत आहेत. कधी नव्हे त्या राजकीय घटना राजकारणाला काळिमा फासत आहेत. राज्यातील जनता हतबल झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. जनतेचे मूलभूत जे प्रश्न- महागाई, बेरोजगारी इत्यादी प्रश्नांकडे सत्ताधाऱ्यांना लक्ष द्यायला वेळ नाही. सर्व पक्ष शिवाजी महाराजांचा उदोउदो करताना दिसतात. मात्र, निष्ठा काय असते याचा विसर पडलेला दिसत आहे. निष्ठावान आमदार आज नगण्य दिसत आहेत. मात्र, भाई जयंत पाटील त्याला अपवाद आहेत. मोहाचे अनेक प्रसंग निर्माण झाले, पण भाईंनी पक्षनिष्ठा सोडली नाही. शेकापक्षाशी ते ठाम राहिले आहेत. निश्चयाचा महामेरू बनून सर्व प्रलोभने लाथाडली.

अशा राजकीय परिस्थितीत शेकापक्षाला पुढे नेण्याचे कसब, क्षमता फक्त नि फक्त जयंत भाईंमध्येच आहे. आगामी काळ शेकापक्षासाठी निश्चित चांगला असून, सरचिटणीस पदाची धुरा भाई जयंत पाटील लिलया सांभाळतील यात तिळमात्र शंका नाही. लोकशाही टिकविण्यासाठी आज समाजाला अशा तडफदार निष्ठावान आमदाराची नितांत गरज आहे. राज्यात विरोधी पक्ष कसे शांत होतील याकरिता सर्व प्रकारचे मार्ग निवडून त्यांचे तोंड कसे बंद होईल यासाठी सारी धडपड चालू आहे. विरोधी पक्ष बळकट असेल तरच विकासकार्याला गती मिळते, हेही तेवढेच खरे आहे. नाही तर जनतेची लूट. भाईंनी कर्तृत्व, प्रामाणिकपणा, मेहनत यांच्या जोरावर राज्यातील राजकारणात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सर्वसामान्य जनता त्यांच्याकडे मोठ्या आशेने पाहात आहे. भाईच जनता जनार्दनाचे तारणहार होऊ शकतात.

आमदार जयंत पाटील यांनी सहकार, उद्योग, बँकिंग या सर्वच क्षेत्रात आपला यशस्वी ठसा उमटविला आहे. सर्वसामान्यांच्या हितासाठी ते धडपडत आहे. सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यांची वाटचालही निश्चित गगनाला गवसणी घालणारी अशीच आहे. अनेक आंदोलने आणि सामाजिक चळवळीतून कल्पकता आणि नेतृत्वाचा ठसा ते जनमानसांवर उमटवित आहेत. दीनदुबळ्यांचे प्रश्न ते पोटतिडीकीने सोडवित आहेत. त्यामुळे निष्ठावान तरूण कार्यकर्त्यांची फौज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. भाईसुद्धा कार्यकर्त्यांकडून केवळ अपेक्षा ठेवत नाहीत, तर त्यांच्याही अडीअडचणी समजून घेऊन त्या सोडवायला नेहमीच प्रथम स्थान देतात. प्रसंगात त्यांच्या घरापर्यंत स्वतः धावून जातात. त्यांना यथाशक्ती सढळ हस्ते मदत करतात. त्यांना आधार देतात. हे काम भाई जयंत पाटील यांच्याशिवाय करणारे आमदार फारच विरळ सापडतील आणि म्हणूनच जनतेसोबत त्यांची नाळ जोडली गेली आहे. भाईंच्या एका हाकेबरोबर कार्यकर्त्यांची अलोट गर्दी उसळते.

आज सारे भांडवलदारांचे काम करताना दिसतात. त्यांचेच चोचले पुरवितात. मात्र, आमदार जयंत पाटील हेच उपेक्षितांचे खरे आशेचे किरण आहेत. सर्वसामान्यांचे दैनंदिन प्रश्न असोत किंवा सामाजिक, विधानपरिषदेमध्ये अभ्यासू वृत्तीने, जिद्दीने बुलंद आवाजात मांडताना भाई आपणास नेहमीच दिसतात. बरेच वेळा संबंधित खात्याच्या मंत्र्यांची भंबेरी उडवतात. अशावेळी त्यांची भाषा आक्रमक असते. त्यामागे त्यांची तळमळ असते, भावना असते आणि म्हणूनच ते पोटतिडीकीने सत्ताधाऱ्यांना धारेवर धरतात नि प्रश्न सोडवितात, म्हणून जनतेचे प्रेम त्यांना मिळत आहे. त्यामुळेच भाईंचा लोकसंग्रहसुद्धा प्रचंड आहे. सर्वांना भाई जवळचे वाटतात.

कोकणात आणि महाराष्ट्रात सहकार चळवळ आमदार भाई जयंत पाटील यांच्यामुळेच वाढीस लागली आहे. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची यशोगाथा संपूर्ण देशात पोहोचविण्याचे श्रेय भाईंनाच जाते. बँकेकडे आदर्श मॉडेल म्हणून पाहिले जात आहे. परदेशी संस्था अभ्यास करण्यासाठी बँकेला भेट देताना पहावयास मिळतात. उद्योग आणि इतर क्षेत्रातही भाईंनी आपल्या कर्तबगारीचा ठसा उमटविला आहे. प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून रायगडमध्ये शैक्षणिक जाळे निर्माण करुन गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षण त्यांचे दारी नेऊन ठेवले आहे. आपल्या उत्पन्नातील 25 टक्के हिस्सा शिक्षणासाठी खर्च करणारे ते एकमेव आमदार आहेत, यात अतिशयोक्ती मुळीच नाही.

संपत्ती, पद, नेतृत्व सर्व काही असतानाही भाईंची राहणी अतिशय साधी, नम्र वागणं-बोलणं, निगर्वीपणामुळे सर्वांसोबत विरोधकही आश्चर्यचकित होत आहेत. सर्वपक्षीय नेत्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध असून, राजकारणापलीकडे जाऊन ते टिकविताना दिसतात. विरोधकही त्यांच्यावर अलोट प्रेम करतात. त्यांच्या अनेक कार्यक्रमांना ते हजेरी लावतात. म्हणून ‌‘किमयागार आमदार’ हे आभूषण उगाच दिले जात नाही. महाराष्ट्राच्या राजकारणावर लाल बावट्याचं प्राबल्य टिकविण्याचे सामर्थ्य फक्त आमदार जयंतभाई पाटील यांच्याकडेच आहे. आजच्या वाढदिवसानिमित्त भाई तुम्हाला सर्व जनतेमार्फत हार्दिक शुभेच्छा.

खंबीर नेता जनतेचा
बुलंद आवाज कष्टकऱ्यांचा
म्हणूनच…
आम्हाला सदैव अभिमान
भाई जयंत पाटीलांचा॥

– राजाराम भगत

Related

Tags: alibagbhai birthdaybhai jayant patilindiajayant patilkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermlc jayant patilmumbaionline marathi newspwppwp newsraigadskpskp alibagskp news
Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

कामथे येथे भिषण अपघात
sliderhome

हृदयद्रावक! वीज पडून बाप-लेकाचा मृत्यू; अलिबागमधील घटना

October 1, 2023
Home 1
अलिबाग

‘आमची स्पर्धा आमच्याशीच’

October 1, 2023
sliderhome

अलिबाग जेट्टीनजीक मासेमारी होडी बुडाली

October 1, 2023
sliderhome

स्वच्छता मोहिमेत वरसोली किनाऱ्यावर सापडले चरस

October 1, 2023
प्रवासादरम्यान महिलेच्या मंगळसूत्राची चोरी
sliderhome

सेंट झेवियर शाळेतील विद्यार्थ्याला त्रास देणे पडले महागात

September 30, 2023
सरकारचा कागदी विकासः पंडित पाटील
sliderhome

सरकारचा कागदी विकासः पंडित पाटील

September 30, 2023

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2023
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Leaftech.in

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • जळगाव
      • धुळे
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Leaftech.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?