• Login
Friday, January 9, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

माहिती अधिकार कायदा मोजतोय अंतिम घटका?

Sanika Mhatre by Sanika Mhatre
July 3, 2025
in sliderhome, उरण, रायगड
0 0
0
माहिती अधिकार कायदा मोजतोय अंतिम घटका?
0
SHARES
58
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

माहिती वेळेत देण्याकडे शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष

| उरण | विठ्ठल ममताबादे |

महाराष्ट्रात भाजप सरकार आल्यानंतर माहिती अधिकार कायद्याची उलटी गणती सुरु झाली आहे. सरकारच्या प्रत्येक विभागाचा कल माहिती न देण्याकडे असल्याने अपिल दाखल झाल्यास 2-3 वर्षे जाऊन संबंधित प्रकरणे प्रलंबित आहेत. राज्यात सध्या लाखोंनी अपिल प्रलंबित असल्याने माहिती अधिकार कायदा अंतिम घटका मोजत असल्याची प्रतिक्रिया अनेक माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी दिली आहे.

सरकारच्या कामात, प्रशासनाच्या कामात पारदर्शकता यावी, सरकारमधील भ्रष्टाचार कमी व्हावा आणि कामाची माहिती वेळेत सर्वसामान्य जनतेला मिळावी म्हणून सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी 2003 साली महाराष्ट्रात माहिती अधिकार हा क्रांतिकारी कायदा जन आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला मंजूर करणे भाग पाडले. केंद्र सरकारने या कायद्याचे केंद्रीय कायद्यात रुपांतरण करुन केंद्रीय माहिती अधिकार कायदा 2005 संपूर्ण देशात लागू केला. हा कायदा लागू झाल्यानंतर माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी तत्कालीन सरकारचे अनेक घोटाळे बाहेर काढले. त्यामुळे अनेक मंत्र्यांना व अधिकाऱ्यांना जेलची हवा खावी लागली.

2014 मध्ये महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन झाल्यानंतर राज्यातील सर्व स्तरावरील प्रशासन माहिती उपलब्ध करुन देण्यास चालढकल करत आहेत. कधी गुप्ततेच्या अटीचा भंग होईल, तर कधी तृतीय पक्षाचे कारण सांगत माहिती नाकारण्यात येत आहे. त्यामुळे द्वितीय अपिल मोठ्या प्रमाणावर दाखल होत असून, त्यांचा प्रलंबित राहण्याचा कल वाढला आहे. राज्यात मूळ खंडपीठासह एकूण आठ राज्य माहिती आयोगाची कार्यालये आहेत. त्यामध्ये मुंबई (मुख्य), बृहन्मुंबई, कोंकण, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर व अमरावती येथील खंडपीठांचा समावेश आहे.

सध्या मे 2025 अखेरपर्यंत मुंबई (मुख्य) येथे 20,119 अपिले, तर 31,77 तक्रारी, बृहन्मुंबई येथे 4550 अपिले, तर 2759 तक्रारी, कोंकण येथे 8005 अपिले तर 4222 तक्रारी, पुणे येथे 7888 अपिले, तर 3712 तक्रारी, छत्रपती संभाजीनगर येथे 8549 अपिले तर 120 तक्रारी, नाशिक येथे 13,261 अपिले तर 1112 तक्रारी, नागपूर येथे 5388 अपिले तर 1153 तक्रारी व अमरावती येथे 12,266 अपिले तर 1922 तक्रारी अशी एकूण 98,203 प्रकरणे प्रलंबित आहेत. माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहिती घेतली असता, सध्या सन 2021 व काही ठिकाणी 2022 मधील अपिलांवर सुनावण्या सुरु आहेत.

ही बाब प्रशासकीय यंत्रणांना माहिती असल्याने सध्या सर्वच विभागांमध्ये माहिती न देण्याचा कल वाढला असून, त्यामुळे हजारो अपिले दाखल होत असल्याने सुनावणी घेण्यास 4 ते 5 वर्षांचा कालावधी लागत आहे. त्यामुळे माहिती अधिकार कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा निरुत्साह पसरला आहे. सरकारच्या वेळकाढू धोरणामुळे क्रांतिकारी माहिती अधिकार कायदा आता मृत्यूपंथाला लागल्याची प्रतिक्रिया माहिती नवी मुंबई मधील प्रसिद्ध माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष जाधव यांनी दिली आहे.

माहिती अधिकार कायद्यात जनमाहिती व प्रथम अपिलीय अधिकारी यांनी माहिती उपलब्ध करुन न दिल्यास दुसरे अपिल करण्याची तरतूद आहे. सध्या राज्य निवडणूक आयोगाकडे 2021 सालच्या अपिलांवर सुनावणी सुरु असल्याचे त्यांनी कळविले आहे. माहिती मिळण्यासाठी जर पाच वर्षे लागणार असतील, तर या कायद्याचा मूळ हेतू नष्ट होत आहे. हे सर्व सत्ताधारी राजकर्त्यांच्या पाठिंब्यावर होत आहे. त्यामुळे हा कायदा अंतिम घटका मोजत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरु नये.

संतोष श्रीमंत जाधव,
माहिती अधिकार कार्यकर्ते, नवी मुंबई

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadRight to Information Departmentsocial media newssocial newsuran news
Previous Post

रायगडातील धरणं फुल्ल

Next Post

भीषण अपघात! कारने सहा जणांना उडवले; दोघांचा जागीच मृत्यू

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

नेरळ रेल्वे फाटक चार दिवसांनी वाहतुकीसाठी खुले
कर्जत

नेरळ रेल्वे फाटक चार दिवसांनी वाहतुकीसाठी खुले

January 9, 2026
सर्वांना सोबत घेऊन काम करणारे जी.एच. पाटील: ॲड. पुजारवाड
अलिबाग

सर्वांना सोबत घेऊन काम करणारे जी.एच. पाटील: ॲड. पुजारवाड

January 9, 2026
वारळचा अविश्वास ठराव फेटाळला
म्हसळा

वारळचा अविश्वास ठराव फेटाळला

January 9, 2026
भडवळ परिसरात रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
कर्जत

भडवळ परिसरात रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

January 9, 2026
अलिबाग

कुरूळमध्ये उद्या रंगणार भजन महोत्सव

January 9, 2026
लोक अदालतीतून वर्षभरात 19 संसार पुन्हा जुळले
अलिबाग

लोक अदालतीतून वर्षभरात 19 संसार पुन्हा जुळले

January 9, 2026
Next Post
भीषण अपघात! कारने सहा जणांना उडवले; दोघांचा जागीच मृत्यू

भीषण अपघात! कारने सहा जणांना उडवले; दोघांचा जागीच मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

January 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Dec    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?