सांडपाण्याची टाकी धुताना 5 कामगारांचा मृत्यू

गांधीनगर | वृत्तसंस्था |
गांधीनंगरमध्ये आज एक धक्कादायक घटना घडली आहे. गांधीनगर जिल्ह्यातील कलोलच्या खत्रज गावात केमिकल कंपनीच्या सांडपाण्याची टाकी साफ करत असताना एक मोठी दुर्घटना घडली. यावेळी काम करत असलेल्या पाच मजुरांचा मृत्यू झाला आहे. आता पर्यंत या घटनेचं कारण समजू शकलेलं नसलं तरी, गुदमरल्याने या कामगारांचा मृत्यू झाल्याचं प्राथमिक माहितीमधून समोर आलं आहे.

Exit mobile version