। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी जिल्ह्यात कडक लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावरून अनावश्यक फिरणार्या वाहन चालकांवर वाहतूक शाखा कारवाई करत आहे. गेल्या तीन दिवसात जिल्ह्यात 1732 वाहनांवर कारवाई करत 6 लाख 5 हजार 903 रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर 20 वाहने जप्त करण्यात आली आहेत.
विनाकारण फिरणार्या वाहनांवर कारवाई

Related Content
Amba Ghat: आंबा घाटात अवजड वाहनांना बंदी
by
Antara Parange
August 1, 2026
ताज्या मासळीला सुगीचे दिवस
by
Sanika Mhatre
July 29, 2026
नाटकातून कृषीविषयक जागरूकता
by
Antara Parange
July 16, 2026
भीषण अपघात! उभ्या डंपरला कारची धडक; चौघांचा मृत्यू
by
Antara Parange
July 15, 2026
कुडाळमध्ये वन्यप्राण्यांच्या अवयवांची तस्करी उघड
by
Sanika Mhatre
July 3, 2026
आंबा घाटात दरड कोसळली
by
Sanika Mhatre
July 3, 2026