। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी जिल्ह्यात कडक लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावरून अनावश्यक फिरणार्या वाहन चालकांवर वाहतूक शाखा कारवाई करत आहे. गेल्या तीन दिवसात जिल्ह्यात 1732 वाहनांवर कारवाई करत 6 लाख 5 हजार 903 रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर 20 वाहने जप्त करण्यात आली आहेत.
विनाकारण फिरणार्या वाहनांवर कारवाई

Related Content
विजेच्या धक्क्याने वायरमनचा मृत्यू
by
Antara Parange
January 7, 2026
गोवा बनावटीची दारू जप्त
by
Sanika Mhatre
January 5, 2026
धनुर्विद्या स्पर्धेसाठी पाच विद्यार्थ्यांची निवड
by
Krushival
January 3, 2026
बोलेरोची दुचाकीला जोरदार धडक; वृद्धाचा मृत्यू
by
Sanika Mhatre
January 1, 2026
ट्रकखाली चिरडून वृद्ध महिलेचा मृत्यू
by
Sanika Mhatre
December 26, 2025
टेनिस क्रिकेट स्पर्धेत रत्नागिरीला उपविजेतेपद
by
Sanika Mhatre
December 19, 2025