। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी जिल्ह्यात कडक लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावरून अनावश्यक फिरणार्या वाहन चालकांवर वाहतूक शाखा कारवाई करत आहे. गेल्या तीन दिवसात जिल्ह्यात 1732 वाहनांवर कारवाई करत 6 लाख 5 हजार 903 रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर 20 वाहने जप्त करण्यात आली आहेत.
विनाकारण फिरणार्या वाहनांवर कारवाई

Related Content
Konkan Railway: पावसाळ्यासाठी कोकण रेल्वे सज्ज
by
Sanika Mhatre
June 9, 2026
कोकण विभाग विधानपरिषदेच्या निवडणुकीत अनिकेत तटकरे बिनविरोध
by
Sanika Mhatre
June 4, 2026
गोपाळगड किल्ल्याचा वाद पुन्हा उफाळला
by
Sanika Mhatre
May 31, 2026
वालोपे येथे भीषण अपघात; एक ठार, पाच जखमी
by
Sanika Mhatre
May 20, 2026
गणेशगुळे किनाऱ्यावर फिनलेस पॉरपॉईज मृतावस्थेत
by
Sanika Mhatre
May 17, 2026
अणुस्कूरा घाटासाठी मास्टर प्लॅनची गरज
by
Sanika Mhatre
May 17, 2026