। अलिबाग । प्रतिनिधी ।
मतदार याद्यांच्या घोळा विरोधात शेकापसह महाविकास आघाडी – मनसेच्यावतीने मुंबईमध्ये आज ( दि. 1) विराट मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. त्या मोर्चासाठी रायगड जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते शनिवारी सकाळी अलिबागचा अनेक भागातून मुंबईकडे रवाना झाले. यावेळी कार्यकर्त्यांचा एक वेगळा उत्साह दिसून आला.
कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
-
by Krushival

- Categories: sliderhome, अलिबाग, राजकीय, रायगड
Related Content
कामोठेच्या सांडपाणी केंद्रासाठी 35 कोटींची निविदा
by
Antara Parange
September 18, 2026
महिलांना मिळणार 'शेतकरी' म्हणून अधिकृत ओळख
by
Antara Parange
September 18, 2026
बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर!
by
Antara Parange
September 18, 2026
म्हसळा पुन्हा हादरलं! अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून वारंवार अत्याचार
by
Antara Parange
September 18, 2026
पालीत भटक्या कुत्र्यांची दहशत
by
Antara Parange
September 18, 2026
कारची काच फोडून लाखोंची रोकड लंपास
by
Antara Parange
September 18, 2026