। अलिबाग । प्रतिनिधी ।
मतदार याद्यांच्या घोळा विरोधात शेकापसह महाविकास आघाडी – मनसेच्यावतीने मुंबईमध्ये आज ( दि. 1) विराट मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. त्या मोर्चासाठी रायगड जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते शनिवारी सकाळी अलिबागचा अनेक भागातून मुंबईकडे रवाना झाले. यावेळी कार्यकर्त्यांचा एक वेगळा उत्साह दिसून आला.
कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
-
by Krushival

- Categories: sliderhome, अलिबाग, राजकीय, रायगड
Related Content
Land Scam: आदिवासींच्या जमिनीवर डल्ला?
by
Sanika Mhatre
May 24, 2026
मच्छिमार बांधवांवर आर्थिक संकट
by
Sanika Mhatre
May 24, 2026
दोन दिवसात मान्सून केरळात
by
Sanika Mhatre
May 24, 2026
Nagaon Beach: उन्हाच्या झळांवर समुद्राच्या लाटांचा गारवा
by
Sanika Mhatre
May 24, 2026
PNP Natyagruha: नाट्यप्रभा ग्रामीण कलाकारांना पर्वणी
by
Sanika Mhatre
May 24, 2026
Karjat Census: कर्जत तालुक्यातील शिक्षकांनी पूर्ण केली 100 टक्के घरगणना
by
Sanika Mhatre
May 24, 2026