। अलिबाग । प्रतिनिधी ।
मतदार याद्यांच्या घोळा विरोधात शेकापसह महाविकास आघाडी – मनसेच्यावतीने मुंबईमध्ये आज ( दि. 1) विराट मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. त्या मोर्चासाठी रायगड जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते शनिवारी सकाळी अलिबागचा अनेक भागातून मुंबईकडे रवाना झाले. यावेळी कार्यकर्त्यांचा एक वेगळा उत्साह दिसून आला.
कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
-
by Krushival

- Categories: sliderhome, अलिबाग, राजकीय, रायगड
Related Content
रायगडचे ‘बालकल्याण' धोक्यात
by
Sanika Mhatre
March 27, 2026
जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प जाहीर
by
Sanika Mhatre
March 27, 2026
विटाचे कचरा व्यवस्थापन प्रकल्प राज्याला दिशादर्शक: ॲड. मानसी म्हात्रे
by
Sanika Mhatre
March 27, 2026
बोर्लीपंचतन तलाव कामावर संशय
by
Sanika Mhatre
March 27, 2026
दलालांकडून जमिनीची परस्पर विक्री
by
Antara Parange
March 27, 2026
कॅप्टन खरातचा नवा कारनामा उघड
by
Sanika Mhatre
March 27, 2026