पुढील 5 दिवस जोरदार पावसाची शक्यता

| मुंबई | वृत्‍तसंस्था |

कमी दाबाचा पट्टा निवळल्याने सध्या राज्यातील पाऊस ओसरणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. पुढील चार ते पाच दिवस कोकण घाटमाथ्यासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर कमी होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट?

ऑरेंज अलर्ट
- पुणे आणि सातारा
यलो अलर्ट - पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, कोल्हापूर जिल्ह्यांसह बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

No color selected

Exit mobile version