। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवरुन विचारलेल्या प्रश्नांना उत्तर द्यायला बांधील नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गुजरात किंवा गुवहाटी येथे जाऊन चर्चा करण्यापेक्षा समोरासमोर चर्चा केली असती तर तोडगा काढणे शक्य असते, असेही सांगितले.