• Login
Friday, September 4, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

पाऊस पडूनही श्रीवर्धनला पाणीटंचाई

Santosh Raul by Santosh Raul
October 9, 2022
in रायगड, श्रीवर्धन
0 0
0
महाराष्ट्राच्या पुत्रास वीरमरण
0
SHARES
7
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| श्रीवर्धन | वार्ताहर |

गेल्या अनेक वर्षांच्या पाहणीतून असे निष्पन्न होते की, श्रीवर्धन तालुक्यात कितीही पर्जन्यवृष्टी झाली. तरीही पाण्याचे योग्य नियोजन होत नसल्यामुळे एप्रिल महिन्याच्या अखेरीपासून तालुक्यामध्ये तसेच श्रीवर्धन शहरात पाणीटंचाई जाणवण्यास सुरुवात होते. यावर कायमस्वरुपी उपाययोजना आखण्यात यावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

श्रीवर्धन शहर व आजूबाजूच्या खेडेगावात पाणी पुरवठा करण्यासाठी रानवली येथे असलेला एकच पाझर तलाव उपलब्ध आहे. साधारण 1970 सालानंतर या पाझर तलावाची निर्मिती करण्यात आली. त्यावेळी श्रीवर्धन शहराची तसेच आजूबाजूच्या परिसराची लोकसंख्या अत्यल्प होती. त्यामुळे पाणी पुरत असे. परंतु आज मीतीला श्रीवर्धन शहरासह आजूबाजूच्या परिसरात देखील पूर्वीच्या लोकसंख्येपेक्षा चार पट लोकसंख्या झालेली आहे.

आराठि ग्रामपंचायत हद्दीमध्ये अनेक टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या असून तीन मजल्यांच्या अनेक इमारती आहेत. या सर्व इमारतींना रानवली पाझर तलावा मधूनच पाणीपुरवठा करण्यात येतो. इतके दिवस या पाझर तलावाच्या पाझरणार्‍या पाण्यातूनच पाणीपुरवठा करण्यात येत असे. त्यामुळे अनेक नागरिक सर्रासपणे उन्हाळ्यात रस्त्यावरती पाणी मारणे, आपल्या चारचाकी, दुचाकी गाड्या त्या पाण्याने धुणे. याशिवाय वारंवार आपले दुकान गाळे धुऊन काढणे यासाठी पाण्याचा वापर करत असत. श्रीवर्धन शहरासह आजूबाजूच्या परिसरात अनेक वेळा नागरिक रबरी पाईप लावून धरणाचे पाणी झाडांना देखील सोडण्याचे प्रकार घडत होते. परंतु आता या पाझर तलावाच्या पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प हाती घेण्यात आलेला आहे. तसेच रानवली पाझर तलावापासून श्रीवर्धन पर्यंत नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

जलशुद्धीकरण प्रकल्प अस्तित्वात आल्यानंतर श्रीवर्धन नगरपरिषद व आजूबाजूच्या परिसरात नागरिक वापरत असलेल्या पाण्याला मीटर बसवण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून नागरिकांकडून पाण्याचा अपव्यय होणार नाही. एप्रिल महिन्यापासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने अनेक नागरिक थेट जलवाहिनीला विद्युत पंप बसवून पाणी खेचत असल्यामुळे शहरातील अनेक भागांमध्ये अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. किंवा काही भागांमध्ये पाणीपुरवठा होतच नाही. मात्र नळ जोडणी धारकांना मीटर बसवल्यानंतर पंपाने पाणी खेचणे देखील परवडण्यासारखे नाही. त्यामुळे या गोष्टीवर देखील चाप बसणार आहे. श्रीवर्धन तालुक्यात असलेल्या रानवली, जसवली, भोस्ते, आराठी या ग्रामपंचायतीमध्ये देखील रानवली धरणाचे पाणी उपलब्ध करण्यात येते. त्या ठिकाणी देखील पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.

त्याच प्रमाणे श्रीवर्धन नगरपरिषदेने देखील पाण्याचे नियोजन योग्य प्रकारे करून नागरिकांना पुढील वर्षीचा पाऊस सुरू होईपर्यंत पाणी उपलब्ध होईल याबाबत उपाययोजना करण्याची गरज आहे. श्रीवर्धन शहर हे समुद्रकिनार्‍यालगत वसलेले असून याठिकाणी विहिरींना असणारे पाणी मचूळ चवीचे आहे. तसेच रानवली पाझर तलावामधून येणारे पाणी गोडे आहे. त्यामुळे नागरिकांकडून या पाण्याचा वापर पिण्यासाठी केला जात असे. मात्र जलशुद्धीकरण प्रकल्प नसल्यामुळे अनेक नागरिक हे पाणी उकळून, गाळून पीत असत. जलशुद्धीकरण प्रकल्पातून येणारे पाणी वितरित करताना नगरपरिषदेने त्या ठिकाणी मीटर न बसविल्यास पाण्याचा अपव्यय नागरिकांकडून होणे नाकारता येत नाही. सद्यस्थितीत श्रीवर्धन नगरपरिषद सर्व नागरिकांना एकाच रकमेचे पाणी बिल वर्षातून वसूल करत असते. परंतु मीटर प्रमाणे पाणी वापरानुसार बिल वसूल केल्यास पाण्याच्या वापरावरती निश्‍चित निर्बंध येतील.

Related

Tags: krushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigadshrivardhanshrivardhan newswater issue
Previous Post

कृत्रिम घरट्यात नांदू लागले ठिपकेवाली मुनियाचे कुटुंब

Next Post

पर्यटन हंगामाचा श्रीगणेशा

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

अनुभवाच्या शिदोरीला नेतृत्वाची नवी साथ
अलिबाग

अनुभवाच्या शिदोरीला नेतृत्वाची नवी साथ

September 4, 2026
24 वर्षांची गौरवशाली परंपरा; शेकाप पुरस्कृत दहीहंडी उत्सवात लाखोंची बक्षिसे
sliderhome

24 वर्षांची गौरवशाली परंपरा; शेकाप पुरस्कृत दहीहंडी उत्सवात लाखोंची बक्षिसे

September 4, 2026
समुद्रकिनाऱ्यावरील काँक्रिट प्लॅटफॉर्म‌ ‘नो बाईक झोन‌’
sliderhome

समुद्रकिनाऱ्यावरील काँक्रिट प्लॅटफॉर्म‌ ‘नो बाईक झोन‌’

September 4, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

विकासावर लक्ष केंद्रित करा

September 4, 2026
संतापजनक! स्कूल बसमध्ये तीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार
sliderhome

संतापजनक! स्कूल बसमध्ये तीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार

September 4, 2026
मच्छिमार संस्था आर्थिक संकटात
sliderhome

मच्छिमार संस्था आर्थिक संकटात

September 3, 2026
Next Post
पर्यटन हंगामाचा श्रीगणेशा

पर्यटन हंगामाचा श्रीगणेशा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?