• Login
Monday, August 10, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

ग्रामीण भागाचे शहरीकरण झाल्याने नाट्य चळवळीला तडा

Santosh Raul by Santosh Raul
February 21, 2024
in sliderhome, अलिबाग, कार्यक्रम, मनोरंजन, रायगड
0 0
0
ग्रामीण भागाचे शहरीकरण झाल्याने नाट्य चळवळीला तडा
0
SHARES
34
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

कला जिवंत ठेवण्याचा कलाकारांचा प्रयत्न सुरुच

| रायगड | आविष्कार देसाई |

पूर्वी ग्रामीण भागांमध्ये मनोरंजनाचे साधन म्हणून नाटक, तमाशाची ओळख होती. गावातील जत्रा, उरुसमध्ये मोठ्या धुमधडाक्यात त्याचे सादरीकरण केले जायचे. त्यामुळे स्थानिक कलाकारांना आपली कला सादर करायची मोठी संधी मिळायची. आता मात्र, शहरीकरणामुळे जत्रा, उरुस यांचे महत्व कमी होत आहे. त्याचा फटका हा स्थानिक कलाकारांना बसत आहे. यातून काही अवलिया असे आहेत की त्यांनी यावर मात करुन ही कला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न सुरुच ठेवला आहे. अगदी पूर्व परंपरागत चालत आलेले नाटक हे माध्यम टिकून ठेवण्यासाठी लेखक, दिग्दर्शिका, निर्मात्या तसेच कलाकार विजया कुडव यांची धडपड आजही सुरू आहे. नुकतचे रायगडमधील कलाकारांनी एकत्र येत जन्मठेप या नाटकाचा प्रयोग कातळपाडा-सातिर्जे येथे सादर केला. त्याला स्थानिक प्रेक्षकांनी भरुनभरुन दाद दिली.

कोकण अथवा अलिबाग-रायगड विभागात पूर्वी विविध प्रकारच्या विषयातून आपल्या कलेचे सादरीकरण करून मनोरंजन आणि प्रबोधन करण्यासाठी नाटक या माध्यमाचा उपयोग होत असे. नाटकाला ग्रामीण भागातून चांगला प्रतिसाद मिळत होता. गावात नाटक असले की, सर्वांनाचा उत्सुकता लागलेली असायची. कलाकार देखील खुपच उत्सुक असायचे. त्यांची तयारी महीनाभर आधी सुरु व्हायची. त्यांना गावातील मंडळी देखील मदत आणि प्रोत्साहन द्यायचे.

सध्या काळ बदलला आहे आणि मनोरंजनाची विविध साधने देखील बदलली आहेत. संगणक, मोबाईल, इंटरनेटमुळे जग जवळ आले आहे. त्यामुळे नाटक, एकांकीका, एकपात्री अभिनयासाठी ग्रामीण भागात व्यासपीठ हे सध्या हळूहळू कमी होत आहे. पूर्वी ग्रामीण भागात जत्रा, उरुस मोठ्या जल्लोषात साजरे केले जायचे. त्यामुळे या ठिकाणी नाटकाचा प्रयोग हा हमखास असायचा. त्या नाटकात भूमिका करणारी मंडळी सुद्धा गावातील असायची. त्यामध्ये काम करणारे कलाकार देखील पट्टीचे असायचे. पण योग्य व्यासपीठ उपलब्ध नसल्याने किंवा त्याची दखल घेतली जात नसल्याने अलिबाग अथवा रायगड भागातील कलाकारांना तसा न्याय मिळाला नाही, अशी खंत नाट्यकलाकार सुनील बुरुमकर यांनी व्यक्त केली.

याच क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार विजया कुडव यांनी गेली पस्तीस ते चाळीस वर्षे नाटकांतून अभिनय केला आहे. कलेविषयी मनात असलेली आवड आज सुध्दा जपत आहेत. नाटक हे माध्यम कायम टिकून ठेवण्यासाठी धडपड करत आहेत. सध्या त्यांनी जिल्ह्यातील निवडक कलाकारांना एकत्र करून मजन्मठेप म हे नाटक बसविले आहे. या नाटकाचे सादरीकरण नुकतेच कातळपाडा-सातिर्जे येथे केले. त्यावेळी नाट्य रसिकांनी ऊत्तम प्रतिसाद दिला. या नाटकाच्या निर्मात्या, दिग्दर्शिका स्वतः विजया कुडव आहेत. तर, कलाकार विजया कुडव, सुनील बुरुमकर, प्रकाश म्हात्रे, नंदकुमार पाटील, मोरेश्वर मोकल, सुधीर पाटील, अनिल पाटील, अजित नरबेकर, प्रज्वल म्हात्रे, अनिल पाटील, सुरेश पाटील, संजय पाटील आणि नेपथ्य शैलेश मेस्त्री, संगीत नंदलाल लेळे, विशाल महाडीक, रंगभूषा गजानन गायकवाड यांची आहे. तर या प्रयोगासाठी राजन नार्वेकर यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. नाटकाची चळवळ टिकून रहावी व आपल्या विभागातील कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल नाट्य रसिकांनी त्यांचे भरभरून कौतुक केले.

ग्रामीण कलाकारांनमध्ये जिद्द, ऊर्जा, चिकाटी आणि मेहनत करण्याची तयारी आहे. पूर्वी ग्रामीण ठिकाणी जत्रा, ऊरुस मोठ्या प्रमाणात व्हायचे. त्यामध्ये स्थानिक कलाकार विविध नाटकांच्या माध्यमातन कला सादर करायचे आता मात्र जग बदलत आहे. त्यामुळे जत्रा, ऊरुस होत असले, तरी तो उत्साह दिसत नाही आणि पूर्वी कलाकारांना संधी मिळायची ती दिसत नाही. ग्रामीण भागातील नाट्य चळवळ टिकवण्यासाठी मी शेवटपर्यंत प्रयत्न करत राहणार आहे.

विजया कुडव, ज्येष्ठ दिग्दर्शक, अभिनेत्री

Related

Tags: alibagindiaindia newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial mediasocial media newssocial news
Previous Post

भंगार गोदामाला आग

Next Post

आदिवासींच्या हक्काचे धान्य जाते परप्रांतियांच्या घशात?

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

sliderhome

अलिबागकरांची ‌‘लाईफ सायकल’ला काळजी

August 9, 2026
sliderhome

कार्लेखिंड ते सारळपूलाचे काम निकृष्ट

August 9, 2026
sliderhome

आरबीआयकडून आरडीसीसीचे विशेष कौतुक

August 9, 2026
sliderhome

मुंबई-गोवा महामार्ग राजकीय हस्तक्षेपामुळे रखडला:  मनसे अध्यक्ष राज ठाकरे

August 9, 2026
sliderhome

अलिबागचा सुपुत्र झाला पायलट

August 9, 2026
पनवेल

करंजाडेत पोस्ट ऑफिससाठी जागेचा मार्ग मोकळा होणार?

August 9, 2026
Next Post
ठाकरेंच्या अडचणीत वाढ

ठाकरेंच्या अडचणीत वाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?