• Login
Thursday, March 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय

घाईला ब्रेक

Varsha Mehata by Varsha Mehata
November 26, 2022
in संपादकीय, संपादकीय
0 0
0
गुन्हेगारांचे आश्रयस्थान
0
SHARES
10
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आपले सरकार गतिमान असल्याचा दावा नरेंद्र मोदी नेहमी करतात. पण गती म्हणजे काय याची व्याख्या सोईनुसार बदलत असते. वरिष्ठ न्यायालयांतील नेमणुकांच्या फाईल्स या सरकारकडे कित्येक आठवडे पडून असतात. त्यावर अगदी न्यायमूर्तींनी उघड नाराजी व्यक्त केली तरीही ते ढिम्म हलत नाही. याउलट काही बाबींमध्ये सरकार एकदम जेट विमानाच्या गतीने काम करते. जसे की 2014 मध्ये सत्तेत आल्या-आल्या मोदींना अनुकूल असलेल्या नृपेंद्र मिश्रांची 69 व्या वर्षी प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली त्यासाठी अत्यंत झपाट्याने कायद्यांमध्ये सुधारणा करण्यात आल्या. अध्यादेश जारी करण्यात आला. अशीच घाई नुकतीच निवडणूक आयोगातील नियुक्तीबाबतही दाखवण्यात आली. निवडणूक आयोगावर तीन आयुक्त असतात. तिघांचाही दर्जा समकक्ष असला तरी एक जण मुख्य निवडणूक आयुक्त असतो. मुख्य आयुक्त सुशीलचंद्र हे निवृत्त झाल्यावर त्यांचं पद 15 मेपासून रिकामं होतं. गेले जवळपास सहा महिने ते भरण्यासाठी कोणत्याही हालचाली झालेल्या दिसल्या नाहीत. पण 18 नोव्हेंबरला मात्र सरकारला अचानक जाग आली. अरुण गोयल नावाचे आयएएस अधिकारी पुढील महिन्यात निवृत्त होणार होते. पण त्यांनी महिनाभर आधीच निवृत्ती घेतली किंवा त्यांना तसं सांगण्यात आलं. त्यानंतर अवघ्या चोवीस तासात त्यांच्या नावाची निवडणूक आयुक्त म्हणून शिफारस करण्यात आली आणि पंतप्रधान कार्यालयानं त्याला मान्यता दिली. इतकंच नाही तर राष्ट्रपतींनी त्याबाबतची अधिसूचनाही तात्काळ जारी केली. या सुपरफास्ट वेगाबाबत सर्वोच्च न्यायालयानं आश्‍चयर्र् व्यक्त केलं. निवडणूक आयुक्तांची निवडीची प्रक्रिया आणि निकष काय, गोयल यांच्या जोडीने आणखी किती जणांचा विचार झाला, गोयल यांचीच निवड कशाच्या आधारे करण्यात आली असे सवाल न्यायालयानं काल सरकारला विचारले. निर्णय घेणं हा सरकारचा अधिकार आहे; अमुकच निर्णय असाच का घेतला असं न्यायालय सहसा त्याला विचारू शकत नाही. केंद्राच्या वकिलांनी हाच मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. पण ज्या विजेच्या चपळाईने हा निर्णय घेतला गेला ती एरवी सरकारच्या कोणत्याही कामात दिसत नसल्याने न्यायालयाने त्याबाबत रास्त शंका उपस्थित केली. निवडणूक आयोगातील नेमणुकांसंदर्भात याचिकेची सर्वोच्च न्यायालयासमोर सुनावणी चालू असतानाच ही सुपरफास्ट नेमणूक झाली. त्यामुळे न्यायालयाचा संशय बळावला व त्यांनी ही प्रक्रिया उलगडण्याचा आग्रह धरला. गोयल हे या पदासाठी लायक आहेत की नाहीत हा आपला प्रश्‍न नसून त्यांच्या निवडीसाठी राबवली गेलेली प्रक्रिया योग्य आहे का हे आपण तपासून पाहत आहोत हे न्यायालयाने पुन्हा पुन्हा स्पष्ट केलं. यानंतर नाइलाजाने केंद्राला याबाबतची फाईल न्यायालयाकडे सोपवावी लागली. आता याबाबतचा निर्णय राखून ठेवण्यात आला आहे. न्यायालये, निवडणूक आयोग, रिझर्व्ह बँक या स्वायत्त यंत्रणा असतात. त्यांच्यावर सरकारचा कोणताही अंकुश वा हस्तक्षेप असू नये अशी अपेक्षा असते. प्रत्यक्षात मोदी सरकारने हे संकेत धाब्यावर बसवले आहेत. मध्यंतरी विधि मंत्रालयाने आयुक्तांना ते हाताखालचे अधिकारी असल्याप्रमाणे एका बैठकीसाठी पाचारण केले होते. न्यायालयांमधील नेमणुकांवरून केंद्राने सातत्याने आडमुठी भूमिका घेतली. त्याचा परिणाम म्हणा की अन्य काही, पण इलेक्टोरल बाँड्स किंवा 370 वं कलम रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देणार्‍या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आजतागायत सुनावणी होऊ शकलेली नाही. शिवसेनेतील फुटीर आमदारांच्या अपात्रतेबाबतचा खटला लांबणीवर टाकून शिंदे सरकारला विश्‍वासदर्शक ठराव घ्यायला मंजुरी देण्याचा निर्णयही बुचकळ्यात टाकणारा आहे. रिझर्व्ह बँकेने व्याजदरकपात करावी असा तिच्यावर अनेकदा दबाव आणला गेला आहे. सारांश या सर्व संस्थांची स्वायत्तता धोक्यात आल्याचे दिसते आहे. या पाश्‍वर्र्भूमीवर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीचा प्रश्‍न लावून धरावा हे प्रशंसनीय आहे. न्यायालयाने निकालामध्ये याची काही तड लावली आणि सरकारला स्पष्ट निर्देश दिले तर ही सर्व चर्चा यशस्वी झाली असे म्हणता येईल. निवडणूक आयुक्त म्हणून घटनेने दिलेले अधिकार वापरून काय करता येऊ शकतं हे एकेकाळी टी. एन. शेषन यांनी दाखवून दिले होते. आता न्यायालय आपली ताकद दाखवेल अशी अपेक्षा आहे.

Related

Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Previous Post

अलिबाग-वडखळ रस्त्यावरील गवत रोहयोतून काढा

Next Post

कर्नाटकमध्ये काँग्रेसची कसोटी

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी
रायगड

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी

March 8, 2026
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे
उरण

सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे

March 8, 2026
स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर
उरण

स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर

March 8, 2026
शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील
उरण

शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील

March 8, 2026
यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव
उरण

यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव

March 8, 2026
आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल
उरण

आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल

March 8, 2026
Next Post

कर्नाटकमध्ये काँग्रेसची कसोटी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?