पेण व इतर तालुक्यात लगातार चार- पाच दिवस पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.त्यामुळे शेती आणि तलावामध्ये पाणी साठून राहिला आहे. त्यातच रात्रीच्या अतिवृष्टीमूळे पत्रकार संतोष पाटील यांच्या मालकीचा अर्धा एकराचा तलाव फुटल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल आहे.एक महिन्यापूर्वीच या तलावामध्ये मत्स्यबीज सोडले होते.रात्री झालेल्या अतिवृष्टीमध्ये तलावाच्या दोन्ही भिंती पडून वाहून गेल्यामूळे मत्स्यबीज देखील त्याबरोबर वाहून गेलेला आहे.त्यामुळे पत्रकार संतोष पाटील यांचा लाखो रुपयांचा नुकसान झाला आहे.
अतिवृष्टीमुळे पत्रकार संतोष पाटील यांचे लाखो रुपयांचे नुकसान

- Categories: sliderhome, पेण, रायगड
- Tags: heavy rainfallmumbaiMumbai Goa Highwayonline marathi newspenraigad
Related Content
उद्या ‘भारत बंद’
by
Antara Parange
February 11, 2026
राष्ट्रगीतापूर्वी वाजणार ‘वंदे मातरम्’
by
Antara Parange
February 11, 2026
गंभीर आजारांतील वेदनांना दिलासा
by
Antara Parange
February 11, 2026
रायगडात पोलीस भरतीला सुरुवात
by
Antara Parange
February 11, 2026
24 आठवड्यांपलीकडील गर्भपात निर्णयासाठी वैद्यकीय मंडळ स्थापन
by
Antara Parange
February 11, 2026
सरकारी बेपर्वाईवर उच्च न्यायालयाचा चाबूक
by
Antara Parange
February 11, 2026