पेण व इतर तालुक्यात लगातार चार- पाच दिवस पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.त्यामुळे शेती आणि तलावामध्ये पाणी साठून राहिला आहे. त्यातच रात्रीच्या अतिवृष्टीमूळे पत्रकार संतोष पाटील यांच्या मालकीचा अर्धा एकराचा तलाव फुटल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल आहे.एक महिन्यापूर्वीच या तलावामध्ये मत्स्यबीज सोडले होते.रात्री झालेल्या अतिवृष्टीमध्ये तलावाच्या दोन्ही भिंती पडून वाहून गेल्यामूळे मत्स्यबीज देखील त्याबरोबर वाहून गेलेला आहे.त्यामुळे पत्रकार संतोष पाटील यांचा लाखो रुपयांचा नुकसान झाला आहे.
अतिवृष्टीमुळे पत्रकार संतोष पाटील यांचे लाखो रुपयांचे नुकसान

- Categories: sliderhome, पेण, रायगड
- Tags: heavy rainfallmumbaiMumbai Goa Highwayonline marathi newspenraigad
Related Content
Raigad Risk of Landslides: दरड-पूरग्रस्त रायगड पुन्हा धोक्यात
by
Sanika Mhatre
June 28, 2026
‘दोन थेंब जीवनाचे…'
by
Sanika Mhatre
June 28, 2026
शिवभक्तांना दिलासा
by
Sanika Mhatre
June 28, 2026
‘शक्तीपीठ महामार्ग रद्द करा'
by
Sanika Mhatre
June 28, 2026
सुगवे-तळवडे रस्त्याचे काम रखडले
by
Antara Parange
June 28, 2026
TET Exam: टीईटी परीक्षार्थींमध्ये तीव्र संताप
by
Sanika Mhatre
June 28, 2026