देवगड । वृत्तसंस्था ।
अतीवृष्टीने देवगड तालुक्यातील मणचे मधील डोंगर खचल्यामुळे पायथ्याशी असलेल्या दुसनकरवाडीतील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेले 15 दिवसात पडलेल्या मुसळधार पावसामुळे घरांच्या भिंतीना तडे जाणे, मालपे रस्ता खचणे आदी घटना घडत असतानाच मणचे दुसनकरवाडी येथेही डोंगर खचल्याने तेथील नागरीकांच्या रविवारी नीदर्शनास आल्यानंतर या परीसरात सध्या भीतीचे वातावरण आहे.
डोंगर खचल्याने अलर्ट

Related Content
कोकण विभाग विधानपरिषदेच्या निवडणुकीत अनिकेत तटकरे बिनविरोध
by
Sanika Mhatre
June 4, 2026
गोपाळगड किल्ल्याचा वाद पुन्हा उफाळला
by
Sanika Mhatre
May 31, 2026
वालोपे येथे भीषण अपघात; एक ठार, पाच जखमी
by
Sanika Mhatre
May 20, 2026
गणेशगुळे किनाऱ्यावर फिनलेस पॉरपॉईज मृतावस्थेत
by
Sanika Mhatre
May 17, 2026
अणुस्कूरा घाटासाठी मास्टर प्लॅनची गरज
by
Sanika Mhatre
May 17, 2026
गावागावात गोंधळाची परंपरा
by
Sanika Mhatre
May 3, 2026