देवगड । वृत्तसंस्था ।
अतीवृष्टीने देवगड तालुक्यातील मणचे मधील डोंगर खचल्यामुळे पायथ्याशी असलेल्या दुसनकरवाडीतील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेले 15 दिवसात पडलेल्या मुसळधार पावसामुळे घरांच्या भिंतीना तडे जाणे, मालपे रस्ता खचणे आदी घटना घडत असतानाच मणचे दुसनकरवाडी येथेही डोंगर खचल्याने तेथील नागरीकांच्या रविवारी नीदर्शनास आल्यानंतर या परीसरात सध्या भीतीचे वातावरण आहे.
डोंगर खचल्याने अलर्ट
Related Content
धक्कादायक! तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
by
Krushival
August 30, 2024
पोलिसांच्या विशेष पथकाची नियुक्ती
by
Krushival
August 29, 2024
मार्लेश्वर मठात भाविक अडकले; यंत्रणांची तारांबळ
by
Krushival
August 29, 2024
एसटीचालकाची गळफास घेऊन आत्महत्या
by
Krushival
August 29, 2024
मालवणमधील राजकोट किल्ल्यावर राडा
by
Krushival
August 28, 2024
साडेचार लाखांचा गांजा जप्त
by
Krushival
August 28, 2024