| मुंबई | प्रतिनिधी |
अर्थसंकल्पावर विरोधकांनी टीका केली आहे. लाडक्या बहिणींसाठी जाहीर केलेले 2100 रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली नाही. यामुळे विरोधक आक्रमक झाले. बजेट पूर्णपणे निराशाजनक आहे. शेतकरी, सर्वसामान्य जनतेच्या तोंडाला पानं पुसणारं हे बजेट आहे. कोणत्याही योजना नाही, तुटीचा अर्थसंकल्प सादर केला आहे, अशी टीका विरोधकांनी केली आहे.
अर्थसंकल्प सादर होताच विरोधक आक्रमक

- Categories: sliderhome, मुंबई, राज्यातून
- Tags: budget 2025indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermumbai newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial news
Related Content
Navi Mumbai Airport: विमानतळ झाले, दि.बा. पाटील यांच्या नावाचे काय?
by
Krushival
June 6, 2026
राजीनाम्यांनी पेटला बंडाचा वणवा
by
Antara Parange
June 6, 2026
Shivrajyabhishek Day: जनसागर नव्हे, हा तर शिवसागर: युवराज संभाजी राजे
by
Antara Parange
June 6, 2026
Molestation: रिलायन्स कंपनीत महिलेचा विनयभंग
by
Antara Parange
June 6, 2026
उद्या कृषीवलचा वर्धापन दिन
by
Antara Parange
June 6, 2026
श्रीबाग वैकुंठधाम नागरिकांच्या सेवेत
by
Antara Parange
June 6, 2026